Thursday, January 31, 2019

*सिल्लोड नगर परिषद क्षेत्रात आचारसंहिता लागू* 

औरंगाबाद, दि.31 (जि.मा.का.) :- औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड नगर परिषदेची मुदत 2 मार्च रोजी संपत आहे. या नगर परिषदेतील अध्यक्ष व सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम 2019 राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे, त्यामुळे निवडणूकीची आचारसंहिता दिनांक 31 जानेवारीपासून लागू करण्यात आली आहे. ही आचारसंहिता निकाल जाहीर होईपर्यंत राहील. या नगर परिषदेच्या संपूर्ण क्षेत्रात आचारसंहिता लागू राहिल, असे राज्य निवडणूक आयोगाचे कक्ष अधिकारी संजय सावंत यांनी कळविले आहे.
मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा, कोणत्याही मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक किंवा इतर पदाधिकाऱ्यांना इतरत्रसुध्दा करता येणार नाही. या निवडणूकीच कार्यक्रम पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आलेला आहे. जिल्हाधिकारी यांनी  4 फेब्रुवारी 2019 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा. 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 12 फेब्रुवारीच्या दुपारी 2 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर भरण्याकरीता उपलब्ध असतील. नामनिर्देशनपत्रे 5 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील. शनिवार, दिनांक 9 फेब्रुवारी व रविवार, दिनांक 10 फेब्रुवारी या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजल्यापासून नामनिर्देशनपत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल. दिनांक 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येईल. अपिल असल्यास अपिल निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी देण्यात येईल. वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसांच्या आत, जिल्हा न्यायाधिशाकडे अपिल करता येईल. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अपिलाचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करुन घेण्यासाठी प्रयत्न करावेत. उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी निवडणूक चिन्हे नेमूण देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल. आवश्यकता असल्यास दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होईल. दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरूवात होऊन निकाल जाहीर करण्यात येईल. हा निकाल महाराष्ट्र शासनाच्या कलम-19 आणि 51 अ-1-अ (9) मधील तरतूदीनुसार राजपत्रात प्रसिध्द करण्यात येईल असे राज्य निवडणूक आयोगाचे कक्ष अधिकारी संजय सावंत यांनी कळविले आहे.
*******
*बाळ ठाकरेचे वडील आणि  राज ठाकरेचे व उद्धव ठाकरेचे आजोबाचे म्हणणे*

*प्रबोधनकार ठाकरे*💐
 *काय म्हणतात हे पुर्ण नक्की वाचा*

*जग में बुध्द का नाम है !*
*यही भारत की शान है!!*

🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌

*हिंदूधर्मात स्वत:चे म्हणावे असे महान, उच्च, उदात्त काहीही नाही.*

जे उच्च-उदात्त दाखविले जाते ते प्रत्यक्षात मुख्यत: बौद्धांचे आणि अंशत:अन्य प्रवाहांचे आहे.आज निसर्गाशी संबंधित अनेक सणवार आपण साजरे करतो,

त्यापैकी जवळपास सगळे सण बौद्ध परंपरेतून आलेले आहेत.

अनेक अर्थपूर्ण प्रतिकं ही याच संस्कृतीने समाजमनात रुजविलेली आहेत.

खरेतर बौद्ध धर्म हाच भारतीय मातीतला पहिला आणि खरा मानवधर्म होय.

हाच धर्म भारतीय संस्कृतीवरचा आद्य आणि सखोल ठसा आहे!

बौद्धधर्माचे चेहरे तरी किती लपवणार? ज्यापुरी, शृंगेरी, बद्रीनाथ, द्वारका याठिकाणी शंकराचार्यानी चार हिंदू धर्मपीठे स्थापन केली,

ती ठिकाणे मूळची बौद्ध चळवळीचीच महान केंद्रे होती!

पुरीचे जगन्नाथाचे मंदिर हे पूर्वीचे बौद्धमंदिर होते! (इति. स्वामीविवेकानंद!) शृंगेरीचा शंकराचार्याचा मठच बौद्धस्तुपाच्या जागेवर झालेला आहे!

श्रीशैलमचे मंदिरही पूर्वीचे बौद्धशिल्प होते! तिरुपतीचा बालाजी, बद्रीनाथचा बद्रीकेश्वर ही सध्या हिंदूंची म्हणवली जाणारी धार्मिकक्षेत्रे पूर्वीची बौद्धधर्माची महत्त्वाची स्थाने होती

 (तिरुपती बालाजी आणि तिथला परिसर नीट न्याहाळला तरी हे लक्षात येते! मुंडन पद्धत ही मूळची बौद्ध परंपरेची!)

बौद्ध धर्माची जी चार प्रमुख सेंटर्स होती त्या ठिकाणी चारधाम यात्रा बौद्ध मंडळींनी सुरू केली. या चारधामांचे यथावकाश अपहरण करण्यात आले. देशातल्या बहुतांश देवदेवता, त्यांच्या मूर्ती आणि मंदिरे मूळची बुद्धिस्टांची आहेत.

अगदी कोल्हापूरची महालक्ष्मीची मूर्तीही आणि तिचे मंदिरही!

अशी असंख्य ठिकाणे हिंदू-वैदिकसंस्कृतीने हडप केली आणि तिथे
पौराणिक कथांचा व वैदिक कर्मकांडांचा बाजार मांडला!

बौद्धधर्म सबंध भारतभर व भारताबाहेर विस्तारला होताच, परंतु महाराष्ट्राच्या अणूरेणूत तो अक्षरश:भिनला होता.

 लोकसेवेच्या, समतेच्या, ज्ञान-विज्ञानाच्या चळवळी महाराष्ट्राच्या दऱ्या-खोऱ्यातून आणि डोंगरपर्वतातून निनादल्या होत्या!

यातूनच महाराष्ट्राचे परमवैभव असलेली बौद्ध लेणी निर्माण झाली आणि महाराष्ट्राच्या भूगोलावर

बौद्ध इतिहासाच्या सर्जनशीलतेचा अप्रतिम ठसा कायमचा कोरला गेला! नंतरच्या काळात या लेण्यांबाहेर कुठल्यातरी चमत्कृतीपूर्ण शिवाची, देवाची किंवा देवीची उभारणी करून बौद्धलेण्यांना हायजॅक करण्यात आले!

त्यासाठी काल्पनिक देवदेवतांच्या सुरस कहाण्यांना ऊत आणला गेला!

।प्रबोधनकार ठाकरे म्हणतात,

‘फारदूर नको, लोणावळ्याजवळची कार्ला लेणी पाहा.

ही वास्तविक बौद्धांची!
तेथल्या त्या ओटय़ा, ते दिवाणखाने,

ते स्तूप, साऱ्या बौद्धांच्या स्वाध्यायश्रमाच्या जागा!

तेथे बाहेर एक देवी अचानक प्रगट झाली!

तिचे नाव एकविरा!

हिला वेहेरीची देवी असेही म्हणतात.

ही पांडवांची बहीण.

 हिच्यासाठी भीमाने म्हणे एका रात्रीत ही लेणी कोरून काढली!

’किती उदाहरणे सांगायची ? आज शाळा-कॉलेजांमधून आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.

परंतु हा‘गुरू’ कोण

हे कुणाला माहीत नाही!

 हा गुरू आहे,

गौतम बुद्ध! त्यानि पाच शिष्यांना केलेल्या पहिल्या उपदेशामुळे पहिली गुरुपौर्णिमा साजरी झाली

 आणि तिथून तो पायंडा पडला! (पण आज गुरुपौर्णिमा बिनबोभाटपणे व्यास महाशयांच्या नावावर खपविली जातेय!)

*मंगळसूत्र, मंगलाष्टका असे अगणित शब्द बौद्धपरंपरेतूनच आलेले आहेत.*

थोडक्यात, आपल्या लोकसंस्कृतीवर असलेला बौद्धधर्माचा, बौद्ध प्रतिकांचा,
बौद्धविचारतत्त्वांचा ठसाच इतका अमीट आहे की, त्यापासून बाजूला होऊ म्हटले तरी होता येत नाही,
अशी परिस्थिती आहे.
भारताच्या राष्ट्रध्वजावरचे अशोकचक्र हे बौद्धधम्मचक्रप्रवर्तनाचेच प्रतिक आहे!
भारताची अधिकृत शासकीय राजमुद्रा ही बौद्धपरंपरेचीच खूण आहे.

राष्ट्रपतीभवनात राष्ट्रपतीच्या आसनामागे दर्शनी जागी ठळक अक्षरात *‘धर्मचक्रप्रवर्तन’*

असे कोरलेले आहे.लेख मोठा आहे,
पण नक्की वाचा!!!

आणि शक्य तेवढे पूढे पूढे पाठवा

*सन्दर्भ : देवळाचा धर्म आणि धर्माची देउळे*
*लेखक :- प्रबोधनकार ठाकरे*

Friday, January 25, 2019

आज रोजी बाबर कॉलनी येथील मो.इकबाल मो. फरीद हा बेकायदेशीर सुगंधी तंबाखू बाबा रत्ना व इतर ब्रँड चे लेबल लावून व त्यामध्ये सुगंधी द्रव्य मिसळून तयार करताना गुन्हे शाखेचे pi मधुकर सावंत, शेख अफरोज psi आणि अन्न भेसळ अधिकारी प्रशांत अजिंठेकर व इतर कर्मचारी यांनी छापा मारून २२ लाख १० हजार १०० रुपयाचा माल जप्त केला आहे .
गुन्हा दाखल करण्याची कारवाई जिन्सी  पोलीस ठाण्यात चालू आहे.
अभिनंदन सावंत सर आणि टीमचे अभिनंदन🌹💐
70 वा प्रजसत्ताक दिन आज आपण साजरा करीत आहोत.
आपल्या इतिहासातला हा सुवर्ण क्षण गेल्या 70 वर्षात आपण अनेक विक्रम केलेत वेगवेगळ्या क्षेत्रात अत्यंत महत्व पूर्ण कामगिरी करत, देशाचे नाव उंच केले हा सत्तर वर्षाचा इतिहास आपली क्षमता, विद्वत्ता आणि कार्यक्षमता दर्शवितो. पण कुठे तरी काही तरी कमी राहिली असं सतत अपल्याला वाटत राहतं !
आजचा काळ पार बदलत आहे. लोकांची मानसिकता बदलली आहे. 26 जानेवारी म्हणजे सुट्टीचा दिवस झाला. आरामात उठायचं, खायचं ,प्यायचं आणि मजेत वेळ घालावायचा आणि या वेळेस तर शनिवार, रविवार दोन दिवस सतत सुट्टी मिळणार लॊकांचे आधिच सगळं प्लॅनिंग झालं असणार. मग 26 जानेवारी साजरा कोण करणार? शाळा, महाविद्यालये,  सरकारी ऑफिस, कर्मचारी ते ही येणं अनिवार्य केलेले आहे म्हणून स्वतःच्या इच्छेने प्रजासत्ताक साजरा करणारे किती असतील? 
हा एक प्रश्नच आहे बर जर कुणाला आपण विचारलं
'प्रजासत्ताक दिन का साजरा होतो?'
त्याच उत्तर एकच मिळेल,
'26 जानेवारी 1950 पासून देशात संविधान लागू झालं, म्हणून आपण हा दिवस साजरा करतो या याव्यातिरिक्त कुणाला जास्त काही सांगता येणार नाही.'
अगदी शाळेत जाणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला जर विचारलं तरी तो हेच उत्तर देईल.
'India became republic on this day, so we celebrate Republic Day'
Republic हा शब्द लॅटिन भाषेतून घेतला आहे. Republica(Republic)- Res म्हणजे Thing-public -the public thing असा अर्थ निघतो. जेंव्हा भारत हा प्रजासत्ताक देश आहे असे म्हणतो, तेंव्हा याचा अर्थ हा होतो की,
'भारत हा घटना प्रधान देश आहे ,जिथे लोक आपले प्रतिनिधी निवडतात आणि अशा प्रतिनिधी द्वारे सरकार स्थापित होतो, जो पक्ष आपले बहुमत मिळवतो, त्याला सरकार स्थापन करण्याचा अधिकार मिळतो'
दर पाच वर्षांनी पुन्हा निवडणूक प्रक्रिया सुरु होते. खर पाहता या प्रजासत्ताक किंवा लोकतंत्रात आपण खरं तर खूप महत्त्वाचा धागा आहोत. या देशाचे भवितव्य आपण ठरवणार.
2019 निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत, पुन्हा एकदा आपल्यावर एक मोठी जबाबदारी आहे, की चांगले लोक निवडून जावेत. जेणेकरून चांगल्या लोकांचे सरकार स्थापन होऊन ,आपला देश सुरक्षित लोकांच्या हाती जाईल. आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये, आपण हेच बघतो की लोक पक्ष बघून मतदान करतात लोक बघून नव्हे.

जर पहिलेपासून आपण लोक बघून मतदान केले असते तर आज राजकारणात चांगले इमानदार मेहनत करणारे देशासाठी झटणारे अनेक लोक दिसले असते. आपण चुकलो, लोक बघून नव्हे तर पक्ष बघून मतदान करतो इथे. पक्षाचा विजय महत्त्वाचा असतो त्यासाठी पक्ष जीवाचं रान करतात.इथे पक्षाचा विजय महत्वाचा असतो.त्यासाठी वाटेल ते करायला तयार होतात या ना त्या मार्गाचा अवलंब केला जातो आणि हे पक्ष सत्ते पर्यंत जाऊन पोहोचत.
 नुकत्याच पाच झालेल्या निवडणुकांमध्ये दिसून आले उमेदवारांवर अनेक आरोप असतात, कधी कधी गुन्हा दाखल झालेला असतो, हा नेता काही करणार नाही हे माहीत असतं. तरीसुद्धा ती व्यक्ती निवडून येते आणि मग आपण ओरडत राहतो 'देशात भ्रष्टाचार वाढत आहे.'

 या सत्तर वर्षात आपली मानसिकताच राहील बदलली नाही आपण फक्त पक्ष, जात आणि धर्म यातच अडकून पडलो. त्यामुळे राजकारणात देशहितापेक्षा जात- धर्म आणि पक्षाला महत्त्व मिळत गेले. डोळे बंद करून, उमेदवार आपल्या जाती धर्माचा आहे म्हणून आपण मतदान करायला लागलो. या राजकारणातल्या लोकांनी याचा पुरेपूर फायदा उचलला, म्हणूनच आजही लोक आपल्यात त्यांच्याच नावावर दुफळी निर्माण करतात.एकविसाव्या शतकात असतानाही देशाला यातून आम्ही मुक्त करू शकलो नाही यासारखे दुर्दैव कोणते?
मी, माझा समाज, माझी जात, माझा धर्म ह्या पेक्षा श्रेष्ठ माझा देश आहे, ही भावना आमच्या अंतर्मनात झिरपली नाही रक्तात भिनली नाही आणि आता DNAमध्ये सापडण कठीण आहे मग खर्‍या अर्थाने आपण 'लोकतांत्र' आहोत का हा प्रश्न डोळ्यासमोर उभा  आहे.
म्हणूनच आजही देश विचारत आहे
घोळक्या चा आवाज
झाला का बुलंद
'लोकतांत्र' का झाले
असे जिरेबंद ....
मूठभर लोकांनी
ताळेबंद केले आमचे नशीब
सोन्याचा घास त्यांना
बाकी राहिले गरीब...
जात धर्माने देशाला
असा विळखा घातला
आपल्याच हातांनी
राष्ट्रधर्माचा गळा कापला...
शत्रूंचा इथे काय
चालावा जोर?
हितशत्रू जागोजागी
लावला देशाला घोर...
असा प्रश्न वारंवार आपला देश विचारत आहे. या सगळ्या प्रश्नांना कोण व कसं उत्तर द्यावे?
-वर्षा परगट

सिंख समाजांचा लोहरी फेस्टिव्हल उत्साहात साजरा

औरंगाबाद।प्रतिनिधी
 बेग एम.एन.

दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पंजाबी समाजाचा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  पंजाबी कल्चरल असोसिएशन व लॉयन्स क्लब औरंगाबाद सिडको यांच्या वतीने, शुक्रवार दि. 25 रोजी गुरुद्वारा येथे पंजाबी समाजातील 1 जानेवारीच्या नंतर नवीन लग्न झालेले तसेच नवीन जन्मलेल्या अशासाठी सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता.त्याच बरोबर याठिकाणी विविध पंजाबी गीते देखील सादर करण्यात आली.

चलती जवानी किधर जा रही है ,ये दुनिया मतलब खुरादी, नवी नवीन कर्जा अश्या विविध प्रकारची पंजाबी गाणी गायली गेली. त्याच प्रमाणे पंजाबी सांस्कृतितील "लोडी" जाळून या अग्नीची पूजा करण्यात आली. पुढे या प्रसंगी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी लॉयन्स क्लबचे विभागीय प्रमुख संदीप मारुजी, लायन्स क्लब औरंगाबाद सिडको महेंद्र खानापूरकर, सिद्धी कॉलनी गुरुद्वारा अध्यक्ष कुलदीपसिंग निर ,गुरुद्वारा सचिव हरदेवसिंग मुच्छल,राजेंद्र सिंग छाबडा, मननिदर छाबडा,वररिदर कौर गुरुदत्ता सुभाष अत्री ,सय्यद नीम सर, आदिंची प्रमुख उपस्थिती होती.



या सांस्कृतिक कार्यक्रमात दरवर्षी नवीन लग्न झालेल्या वधू वरांचे व नवीन जन्मलेल्या अशा मुलांचा या प्रसंगी सत्कार करण्यात येतो.त्याच बरोबर विविध गाणे, खेळ, भागडा अश्या विविध प्रकारचे नृत्य सादर करण्यात येते.या पैकी उत्कृष्ट भागडा सादर करणाऱ्या उमेदवारास भेट म्हणून ट्रॉफी दिली जाते.


प्रथमच क्रमांकासाठी कुलर तर दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारासाठी मिक्सर बक्षीस ठेवण्यात आले.तिसऱ्या क्रमांकासाठी घरगुती उपयोगी असलेल्या वस्तुंचे वाटप करण्यात आले.

Please Share like and Subscribe our You Tube Channel YUVA SAMNA MEDIA.
And Web Portal- www.yuvasamnamediagroup.blogspot.com
To more news send us in comment to contact us.
खुलताबाद प्रशासन जोमात.....प्रधानमंत्री आवास योजनेचे काम प्रगतीपथावर......

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत जिल्ह्यात खुलताबादचे काम प्रगतीपथावर असून  खुलताबाद नगर परिषदेने 280 घरांसाठी डीपीआर तयार केला असून त्याचे प्रत्यक्ष काम देखील सुरु झाले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातील मंजूर झालेल्या 167 लाभार्थ्यांची यादी नगर परिषदेकडून प्रसिद्ध झाली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 121 घरांचे काम प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे होणार असून याचादेखील डीपीआर तयार झालेला आहे. दोन्ही टप्प्यासाठी एकूण 984 अर्ज दाखल झाले होते. नगराध्यक्षांच्या तसेच मुख्याधिकारी यांच्या पाठपुराव्यामुळे खुलताबाद  नगरपरिषद हद्दीतील लाभार्त्यांना लवकरच हक्काचे घर मिळणार आहे.

 मंजूर झालेल्या घरांसंदर्भात काय योजना आहे. तसेच काम कसे चालणार आहे यासाठी पहिल्या टप्प्यातील मंजूर झालेल्या 167 लाभार्थ्यांसाठी नगर परिषदे कडून (दि. 24 )रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत लाभार्थ्यांना विविध गोष्टी संदर्भात घरकुलच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये घराचा नकाशा कसा असावा, घराचे बांधकाम कसे करावे, बांधकाम करताना येणाऱ्या संभाव्य अडचणींवर चर्चा करण्यात आली. तसेच घर बांधण्यासाठी कोणत्या विभागांची परवानगी घेणे अवश्यक आहे .त्याची प्रक्रिया काय आहे यावरही चर्चा करण्यात आले. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्त्यांनी विविध प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतले. यावेळी  कार्यशाळेत नगराध्यक्ष एस.एम. कमर, उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, मुख्याधिकारी योगेश पाटील, घरकुलचे अधिकारी यांच्या सोबत तालुक्यांतील सर्व नगर सेवकांची उपस्थिती होती. तसेच यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेचे 150 लाभार्थी उपस्थित होते.


तालुक्यांसाठी दोन डीपीआर मंजूर झाले असून त्यांचे काम देखील सुरु झाले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातील 167 लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. या संदर्भातील  प्रत्यक्ष काम देखील सुरु झाले आहे. लाभार्थ्यांना नगर परिषदे कडून यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे.

                     -योगेश पाटील,मुख्याधिकारी,खुलताबाद.




तालुक्यांत प्रधानमंत्री आवास योजनेचे काम प्रगतीपथावर सुरु असून नगर परिषदे कडून लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.ही यादी प्रसिद्ध होताच आम्ही लाभार्थ्यांसाठी नगर परिषदे कडून कार्यशाळाचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत त्यांच्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले यापुढेही नगरअध्यक्ष या नात्याने मी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करेल.


                 -एस. एम. कमर, नगरअध्यक्ष,खुलताबाद.
साताऱ्यात प्रथमच *NSDL (National Security Deposit Ltd)* या CSR प्रोजेक्ट साठी प्रवेश सुरू.
🔴प्रशिक्षणाची वैशिष्ठे-
🔹 45 दिवस Classroom Traning.
🔹रोज 8 तास प्रशिक्षण.
🔹प्रशिक्षणानंतर नामांकित कंपन्यांमध्ये 100%  नोकरी ची

Saturday, January 19, 2019

खासदार खैरेंचे 20 वर्षाचे अपयश शिवसेनेला भोवणार : आ. सतीश चव्हाण


औरंगाबाद /प्रतिनिधी : लोकांनी ज्या अपेक्षेने खासदार चंद्रकांत खैरेंना मतदान केले त्याप्रमाणात 20 वर्षात एकही काम खैरेंनी केले नाही. शून्य कामे करूनही खासदार खैरे निवडणूक लढवण्याची हिम्मत करत आहेत. केंद्र सरकारची एकही योजना खैरेंनी आणली नसल्याचा आरोप आ. सतीश चव्हाण यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्यभरात परिवर्तन यात्रा सुरु आहे. सोमवारी औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, वैजापूर, गंगापूर, बजाजनगर येथे जाहीर सभा होणार आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत आ. चव्हाण बोलत होते. यावेळी आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, मा. आ. किशोर पाटील, मा. जि. प. अध्यक्ष रंगनाथ काळे, शहराध्यक्ष काशीनाथ कोकाटे, कार्याध्यक्ष खाजा शरफोद्दीन, अभिजित देशमुख, डॉ. ज्ञानेश्वर नीळ, विलास चव्हाण आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना आ. चव्हाण म्हणाले की, यावेळी खा. खैरे पडणार हे सर्वांनाच वाटत आहे. 20 वर्षाचा कारभार काय असा प्रश्न आता लोक विचारू लागले आहेत. उरली सुरली कसर आ. हर्षवर्धन जाधव पूर्ण करत आऊन मोठ-मोठ्या जाहिरातीद्वारे खा. खैरेंचे कारनामे गावोगाव पोहोचत आहेत असा टोला लगावला. सेना- भाजपने धार्मिक भावना भडकवुन कार्यकर्त्यांचे नेटवर्क तयार केले असून ते फक्त कागदावर दाखवतात. यावेळी वंचित आघाडीचा फायदा कोणाला असे विचारले असता, एमआयएम ही भाजपाची बी टीम आहे यामुळे त्यावर जास्त बोलण्याची गरज नाही. औरंगाबाद लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी आग्रही असल्याचा पुनःरुच्चर करत काँग्रेस मधील सुस्तावलेले कामाला लागल्याचा टोला त्यांनी काँग्रेसमधील इच्छुकांना लगावला. आ. सत्तार आणि मी समजूतदार आहोत. जागा कोणालाही सुटू आम्ही समजून घेऊ. जागा कोणालाही सुटू दोघांनी प्रामाणिक पाठींबा द्यावा आहि अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

........
कचरा प्रक्रिया केंद्रात मोठा घोटाळा - आ. चव्हाण

शहरात कचरा सेना- भाजपने आणला आणि कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यात मोठा घोटाळा केला असून याची चौकशी करण्याची वेळ आली असल्याचा घणाघाती आरोप आ. सतीश चव्हाण यांनी केला. व्हीआयपी जालना रोडवरून जातात म्हणून तेवढा सुंदर ठेवला आहे बाकी कचरा यांनी दाबून ठेवला आहे. परिस्थिती जैसे थे असल्याचेही चव्हाण म्हणाले. साध्य पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मनपात सेना-भाजपची सत्ता आहे मागील 25 वर्षात यांनी एक पाईपलाईन अजून शहरात टाकली नाही. समांतर योजनेला शरद पवारांनी निधी दिला आहे वाटले तर विजया रहाटकर यांना विचारा असेही चव्हाण म्हणाले.
रॉयल स्टँग बँरल सिलेक्ट एमटीव्ही अनप्लग्ड सीझन ८ च्या नागपूरातील परफेक्ट सांगतिक प्रवासाला सुरूवात

नागपूर;- दि.१९.०१.१९ ।  रॉयल स्टँग बँरल सिलेक्ट एमटीव्ही अनप्लग्ड या बहुशहरी सांगीतिक दूरच्या आठव्या सत्रात प्रसिद्ध  पारश्वगायिका निती मोहन  यांचा सहभाग होणार  आहे. व त्यांच्या आठव्या सीझनला आता सुरूवात होत आहे.देशाला आजकल सरवोत्कृष्ट संगीतानुभव दिलेल्या रॉयल स्टँग बैरल सिलेक्ट एमटीव्ही अनप्लग्ड चा नवा सीझन  आगल्यावेगल्या, आत्मिक आणि रसिकांच्या मनाला स्पर्श  करणा-या सांगीतिक रचना घेऊन निती मोहन येणार  आहे.सात सुरेल सीझन्सनी देशाला  मंत्रमुग्ध केलेल्या रॉयल स्टँग बैरल सिलेक्ट एमटीवी अनप्लग्ड ही सांगीतिक दूर परफेक्ट सांगीतिक प्रवास घेऊन पुन्हा एकदा रसिकांसाठी सिध्द झाली आहे. वाराणसी येथे या  आठ शहरी टूरची यशस्वी सुरुवात झाली असून आता हा शो कोलकाता येथे गेला. रॉयल स्टँग बैरल सिलेक्ट हा सांगीतिक शो नागपूरच्या  प्रेक्षकांना मंत्रमुंग्ध करण्यासाठी  येत असून यात निती मोहन ही प्रसिद्ध पारश्वगायिका सहभागी होणार आहे. आपल्या आवडत्या गाण्यांच्या आधुनिक  व्हर्जन्सनी  ली रसिक श्रोत्यांची मने जिंकून घेणार आहे."रॉयल स्टँग बैरल सिलेक्ट एमटीव्ही अनप्लग्ड हे आता परफेक्शनचे प्रतिक बनले  असून प्रत्येक सीझनमध्ये याचा दर्जा वाढत चालला असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. या सीझनमध्येसुध्दा संगीतकारांमधली कला अधिकाअधिक शुध्द पध्दतीने  फुलवण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. एमटीव्हीसोबतची  आमची दीर्घ कालीन भागीदारी पुढेही सुरू ठेवतांना आम्हाला  आनंद होत असून " मेक इट परफेक्ट " या आमच्या ब्रँन्ड तत्वाधानासह भारतीय प्रेक्षकांचे मनोरंजन करता येईल,याची आम्हाला खात्री आहे." असे निती मोहन हिने पत्रकार परिषद मध्ये सांगितले.

रॉयल स्टँग बैरल सिलेक्ट एमटीव्ही अनप्लग्ड या शोमुले कलाकरांना आपल्या पूर्ण क्षमतानिशी मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकवर्गासमोर आपली कला सादर करण्याची संधी मिलते. निती मोहन म्हणाली की  ए.आर.रहमान  हे माझे गुरु आहेत.त्यांच्या सोबत मी एम.टी.वी. मध्ये तीन सिझन काम केले.नागपूर ला येऊन मी खूष आहे. मी तिस-यांदा नागपूरला आली आहे. येथील थंडी मला खूप आवडते. मी भातखंडे संगीत विद्यालयातून संगीताचे शिक्षण घेतले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामविस्तार दिन साजरा
युवा नील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अंतर्गत ग्लोरिया सिटी
 औरंगाबाद येथे १३/०१/२०१८ रोजी  स्वरसंगम नितीन गायकवाड व राहुल सुरवसे प्रस्तुत  भीम गीताचे जंगी मैफिल आयोजित करण्यात आली होती ग्लोरीयातील रहिवाशी याचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता  तसेच तसेच १४/०१/२०१८ रोजी संस्थे अतर्गत भारतीय संविधानाच्या  एकूण १५०० हजार उद्दिशिकेचे वाटप करण्यात आले होते तसेच ग्रामीण भागातून आलेल्या भीम सैनिकाना  केळी वाटप करण्यात आल्या होत्या
संस्थेचे अध्यक्ष मिलिंद बोर्डे यांनी मनोगत व्यक्त करताना सागितले कि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारतीय संविधान हे प्रत्येक घरा घरा मध्ये त्या सविधानाचा अभ्यास करून लोकशाही टिकविणे हे आजची काळाची गरज आहे.
या कार्यक्रमासाठी उपस्थितीत दयानंद भालेराव,राहुल ठोबरे ,कमलाकर नरवाडे सुनील भाग्यवंत, प्रमोद कांबळे ,राहुल सुरवसे ,सुनील गायकवाड, प्रशन्जीत वाकले नितीन रमेश धनेश्वर यांनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली.

हया वेळी मार्गदर्शक वकील सुधीर घोगडे कार्यक्रमास उपस्थित होते.
Like And comments on news Also Plz Subscribe to updates videos news on channel YUVA SAMNA MEDIA.



  • औरंगाबाद
  • राष्ट्रवादीचे होर्डींगबाजीत ‘परिवर्तन’, लोकसभेसाठी चमकोगीरीचा ‘निर्धार’




  • राष्ट्रवादीचे होर्डींगबाजीत ‘परिवर्तन’, सुरू लोकसभेसाठी चमकोगीरीचा ‘निर्धार’ चे चित्र.


    युवा सामना मिडीया न्युज  नेटवर्क।मंगळवार, दि.१७ जानेवाजाने2019
    परिवर्तन झालंच पाहिजे, हे सरकार गेलंच पाहिजे असे ब्रीद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने निर्धार परिवर्तनाचा ही संवाद यात्रा गंगापूर तालुक्यात राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्तीतीत सोमवारी (ता.२१) आयोजित केली आहे. यासाठी संयोजक आमदार सतीश चव्हाण यांनी औरंगाबाद शहरापासून तर गंगापूर तालुक्यात मोठी “होर्डिंगबाजी” करत वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी लोकसभेसाठी आमदार चव्हाणांनी पक्षात आपली ताकद दाखवण्यासाठी या चमकोगिरीचा “निर्धार” केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.
    औरंगाबादच्या लोकसभा जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस ने या मतदार संघात आपला जनसंपर्क वाढवला आहे लोकसभाही काँग्रेसने लढवली आहे मात्र अपेक्षित यश न मिळाल्याने काँग्रेस ने पुन्हा जोर लावला आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून या मतदारसंघात काँग्रेसचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुभाष झाम्बड हे निवडणूक लढवत असल्याचे संकेत मिळत आहेत. यावर जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनीही हा मतदार संघ राष्ट्रवाडीच्या ताब्यात कसा देणार? असा प्रश्नही उपस्तीत केला. आमदार झाम्बड यांनी विकासकामे तसेच अनेक बैठक घेऊन मतदारसंघात आपला जनसंपर्क वाढविला आहे. आघाडीत बिघाडी झाल्यास किंवा वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्यास औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात खासदार खैरे यांना धोबीपछाड करण्यास आमदार सतीश चव्हाण यांनी दंड थोपटले आहेत. आणि वेळोवेळी खासदार खैरेंचा पराभव मीच करू शकतो असाही विश्वास आमदार चव्हाणांनी बोलून दाखविला आहे. यानुसार आता आमदार चव्हाणांनी आपले शक्ती प्रदर्शन करत विजापूरचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांच्या खांद्यावर प्रचाराची बंदूक ठेऊन जनसंपर्काच्या गोळ्या मारणे सुरू केल्याचे त्यांनी केलेल्या ” होर्डिंगबाजी” वरून दिसून येत आहे. 
    परिवर्तन यात्रेच्या जाहिर सभेसाठी राष्ट्रवादीचे नेते
    आमदार चव्हाण यांनी निर्धार परिवर्तन संवाद यात्रेच्या जाहीर सभेसाठी गंगापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. छगन भुजबळ, आ.जयंत पाटील, आ. अजितदादा पवार, विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे, खा. सुप्रियाताई सुळे, माजी आ. सुनील  तटकरे, फोजिया खान, नवाब मलिक यांना निमंत्रीत केले आहे. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारला आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी कंबर कसली आहे. यासाठी आमदार सतीश चव्हाण यांनी साम-दाम-दंड-भेद या सर्व शस्रांचा वापर मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करत या “निर्धार परिवर्तनाचा” संपर्क यात्रेच्या निमित्ताने केल्याचे दिसून येत आहे.


    Like And comments on news Also Plz Subscribe to updates videos news on channel YUVA SAMNA MEDIA.

    Friday, January 18, 2019

    Got posted to ANSAR SHAIKH (IAS) as Assistant Secretary,in delhi.
    Department of Commerce, GoI(Govt.Of India).
    And Miles to go....!
    My Dear freind......Ansar shaikh IAS.

    आ.सतीश चव्हाण यांनी माझ्यासमोर निवडणुकीत उभे राहुन दाखवावे, मग मी म.शि.प्र. मंडल मधला भ्रष्टाचार बाहेर काढून दाखवेल; खासदार खैरेंचे आ. चव्हाणांना खुले आव्हान दिले

    युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क।शुक्रवार,दि.१८
    खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माझी स्तुती करून मला प्रोत्साहन दिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आहे म्हणून चंद्रकांत खैरे हे कर्तृत्वाने निवडून येतात असे ते म्हणतात. पक्षाच्या अध्यक्षांनीच माझे कौतुक केले आहे मात्र आमदार चव्हाण यांनी टीका टिप्पणी करण्याचे उद्योग सुरू केले आहे. ते त्यांनी करू नये. आगामी लोकसभा निवडणुकीत आमदार सतीश चव्हाण यांनी माझ्यासमोर उभेच राहावे आणि मग मी त्यांच्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ आणि देवगिरी महाविद्यालयात दिलेल्या प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या नौकऱ्यातील भ्रष्टाचार बाहेर काढतो असे खुले आव्हान खासदार चंद्रकांत खैरे यांनी युवा सामना मिडीया न्युज नेटवर्कशी बोलतांना केले.
    राष्ट्रवादीच्या परिवर्तन निर्धार यात्रेनिमित्ताने आमदार चव्हाण यांनी जिल्ह्यातील १६ लाख मतदार खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर नाराज असून त्यांचा पराभव निश्चित असल्याने औरंगाबाद लोकसभा लढविण्यास इच्छुकांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे असे विधान आज माध्यमांशी बोलतांना केले. यावर ऊत्तर देत शिवसेना स्टाईल ने उत्तर देत चव्हाण यांच्यावर खासदार चंद्रकांत खैरे यांनी तोफ डागली.
    खा. खैरे म्हणाले की, आमदार सतीश चव्हाण यांनी औरंगाबाद लोकसभा मतदार संघात ढवळाढवळ करू नये, हा माझा त्यांना मौलिक सल्ला आहे. त्यांना उमेदवारी मिळतेच की नाही हेच स्पष्ट नाही, मात्र तरीही त्यांनी माझ्यासमोर उभे राहून दाखवावे आणि मग मी त्यांना पुराव्यानिशी सांगेल की मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या देवगिरी महाविद्यालयात प्राध्यापक, कर्मचारी भरती प्रकरणी किती भ्रष्टाचार झाला आहे ते. आगामी निवडणुकीत शिक्षण संस्थेतील सर्व भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचे खैरे म्हणाले.
    आमदार सतीश चव्हाण माध्यमांशी बोलताना म्हणाले की, शहरातील कचरा, पाणी, तसेच रस्त्याच्या दुरावस्थेला महापालिकेतील सत्ताधारी जबाबदार आहे. खासदार खैरे यांना टोला लगावत त्यांनी पिठाची गिरणी तरी आणली का? असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित केला यावर खैरें यांनीही जशास तसे उत्तर आमदार चव्हाणांना दिले.
    आता आगामी लोकसभा विधानसभा तोंडावर येताच औरंगाबाद जिल्हय़ातील राजकारण मात्र तापत आहे.
    जनतेच्या कौल कोणाला साथ देणार हे मात्र आता सांगने योग्य ठरेल का? हे स्पष्ट सध्या तरी नाही.

    Monday, January 14, 2019

    औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 25 व्या नामविस्तार दिनानिमित्ताने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सभेत बाबासाहेबांच्या प्रकाश आंबेडकरांविषयी  मिलिंद शेळके यांनी  अपशब्द वापरल्यामूळे कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची तोडफोड करीत सभा उधळण्याचा प्रयत्न सोमवारी (ता.14) रात्री नऊ वाजेच्या सुमारास झाला.


    डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदनावर रिपाई आठवले गटाचा नामविस्तार दिनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात खुद्द केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार चंद्रकांत खैरे, रिपब्लिकन पक्षाचे (आठवले)गटाचे पदाधिकारी व्यासपिठावर उपस्थित होते.

    रिपाइंचे मराठवाडा अध्यक्ष मिलिंद शेळके यांनी भाषण करताना प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता  बाबासाहेबांचे नातू असा उल्लेख करून  ते म्हणाले, नामांताराच्या लढ्यात व खैरलांजीचे प्रकार झाल्यानंतर हे कुठचे दिसले नाहीत . तसेच  त्यांनी एक अपशब्दही उच्चारला  . या वरून सभेत आलेल्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला .  खुर्च्याची तोडफोड केली . हा गोंधळ बराच वेळ चालला .  सभा उधळण्याचाही  प्रयत्न झाला .

    यामूळे  गोंधळ उडाला होता. मात्र पक्षाचे नेते बाबुराव कदम यांनी पुढाकार घेत कार्यकर्त्यांना शांत केले. त्यानंतर पुढील कार्यक्रम झाला.  केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी  समाजातील कोणत्याही नेत्यावर  नाव घेऊन  तसेच पातळी सोडून टीका करू नका अशा सूचना आपल्या भाषणात दिल्या .
    MLA Jaleel to launch war against growing drug culture in city

    Citizens morcha to CP office on Jan 19

    Aurangabad: Citizens of Aurangabad will take out a morcha to the office of the commissioner of police on Saturday , January 19 to protest the rampant sale of drugs and liquor in the city. The morcha will demand the police chief to act tough against the police stations under whose jurisdiction the business of drugs and liquor is flourishing.
    The morcha will start from Jinsi police station at 11 am and will pass through Shahgunj, city chowk, jublee park and will culminate at the office of the police commissioner in mill corner.
    According to a press release issued by Aurangabad central MLA Imtiaz Jaleel, the recent murder of a youth Samad Khan by drug addicts in Kiradpura area on Saturday and the death of another 39 year old Shyam Fajge in Vijaynagar, Mukundwadi area due to alchohol addiction is a matter of concern for every citizen. Shyam was said to be a social worker who took to alchohol after a country liquor shop opened in the area and many youngsters from the area started consuming liquor. Angry residents targetted the shop by burning it after the death of Shyam last week.
    Besides he also complained about the open sale of gutka trade in the city even though it has been banned by the government. It seems the people have no fear of the police or that they have been bought over which is why the sale/purchase of gutkha trade is flourishing in the city, he observed.

    Expressing grave concern over rising crime in the city due to drug addiction, Jaleel said that parents of all the children whose lives have been destroyed due to these bad habits will be participating in the morcha. Citizens who care for the society will also be encouraged to participate in the morcha.
    Jaleel said that people from all walks of life who want the city free from drug culture and who want liquor shops/permit rooms and bars to close down from their respective areas should come forward and participate in the morcha to press for their demands.
    LIC एल आय सी औरंगाबाद यांच्यातर्फ़े औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या गोवर रुबेला लसीकरण मोहिमेअंतर्गत मा महापौर श्री नंदकुमार घोडेले यांच्या प्रमुख उपस्थितीत महापौर निवास स्थान येथे   C S R उपक्रमातून जवळपास 1लाख सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले .

    यावेळी  स्थायी समिती सभापती श्री रेणुकादास वैद्य, सभागृहनेता विकास जैन मनपा आयुक्त डॉ निपुण विनायक ,मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी श्रीमती नीता पाडळकर डॉ.  उज्वला भामरे ् डॉ. स्मिता नळगीरकर हेमंत  लांडगे ,एल आय सी चे सीनियर डिव्हिजनल मॅनेजर कुलभूषण शर्मा मार्केटिंग मॅनेजर श्री सुजय दत्ता,सेल्स मॅनेजर श्री सपाटे,श्री सरवदे ,श्री सुवर्णा राव ,अधिकारी ,कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

    For more news search Yuva Samna Media group and Subscribe to updates video news Yuva Samna Media on YouTube channel. 
    Amrita DuhanAmrita Duhan IPS
    From a doctor to an associate medical professor to becoming the best all-round lady IPS probationer, it was a challenging journey for Amrita Duhan of Haryana.
    Mother of a five-year-old boy, Amrita never thought she would get into the coveted Indian Police Service. “I finished my MD (pathology), began working as an assistant professor in a medical college and got promoted as an associate professor,” explained Ms. Amrita as a battery of reporters bombarded her with questions about her achievements here on Saturday.
    Patiently answering each and every scribe during an interaction with the media persons at Sardar Vallabhbhai Patel National Police Academy, Ms. Amrita exuded confidence that she would be equally successful as a police officer. “My brother Vinod Duhan, who got into IPS, persuaded me to enter the service and he inspired me to prepare for the civil services,” she explained.
    Her mother Sarla Duhan is a professor in a medical college and her father worked with the Electricity Department while her husband is a doctor. Far from her family life and teaching career, training as an IPS probationer was a welcome change for her.
    “It was exciting to learn about weapons, security tactics and vigorous physical exercise regime. I did my best in every discipline like I used to do earlier and success followed,” she said. She is the winner of the best all-round lady IPS probationer, best lady outdoor probationer and winner of a trophy for second best all-round probationer.

    Student of BITS-Pilani

    He studied engineering in BITS Pilani-Goa, but was inspired by retired police officer Julio Francis Ribeiro. “Anecdotes of bravery and commitment of such officers inspired me to join the police force,” said Sameer Aslam Shaikh. Winner of the Prime Minister’s Baton and Home Ministry’s Revolver for best all-round IPS probationer, Sameer hails from a middle-class family from Maharashtra.
    “Job satisfaction is another factor that drove me to prepare for civil services,” he said. Soon after completing engineering, he went to Delhi and prepared nearly for a year.
    “Hard work is my secret. Be it indoor activity or outdoor modules, I put all my energies to reach the goal and learn new things,” he said.
    दैनिक वेतनावरील कर्मचाऱ्यांचे मनपसमोर अन्नत्याग

    औरंगाबाद दि.14 युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क- ब्युरो
    मनपा प्रशासनात सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याकरिता दैनिक वेतनावरील कर्मचाऱ्यांनी आज सोमवार दि.14 पासून मनपासमोर अन्नत्याग आंदोनाला सुरवात केली.

    मनपा मध्ये गेल्या 27 वर्षापासून 204 कर्मचारी दैनिक वेतनावर काम करतात. त्यांना मनपाच्या सेवेत कायम करण्याबद्दल 19 जुलै 1999 मध्ये प्रशासकीय प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तसेच एकत्रित नऊ प्रस्ताव करण्यात आले. मनपातील रिक्त जागांवर या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचा प्रस्ताव 11 जुलै 2018 रोजी सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. परंतु त्याबाबत अद्याप कार्यवाही करण्यात आलेली नाही. मनपात  वर्ग 3 व 4 चे किमान 700 पदे रिक्त आहेत. या पदावर त्यांना सामावून घेण्याचा परिपूर्ण प्रस्ताव तयार असताना याबाबत कुठलीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामगार शक्ती संघटनेच्या माध्यमातून अन्नत्याग  करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज सोमवार पासून या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. मागण्या मान्य होत नाही तोवर हे अन्नत्याग सुरूच राहणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष गौतम खरात यांनी सांगितले.
    जरुरी कामों को ब्रेक    स्थाईसमिति की बैठक में सांसद  खैरे  के  पुत्र ने रोया दु:खड़ा
    संवाददाता
    औरंगाबाद. गत 15 सालों से औरंगाबाद के सांसद पद पर विराजमान चन्द्रकांत खैरे के पुत्र एवं नगरसेवक ऋषिकेश खैरे अपने वार्ड में जरुरी कामों को कराने के लिए गत कई माह से एडी चोटी का जोर लगा रहे है. परंतु, मनपा की तिजोरी खाली होने से ठेकेदार काम करने के लिए आगे नहीं आ रहे है. इससे आहत हुए सांसद खैरे के पुत्र ने  सोमवार को आयोजित स्थाई समिति की बैठक में आखिर कब होंगे जरुरी काम? यह सवाल कर अपना दु:खड़ा रोया. सांसद खैरे के पुत्र के दु:खड़ा रोने पर सभापति राजू वैद्य ने अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंह को नगरसेवक खैरे के वार्ड के जरुरी कामों पर विशेष लक्ष्य केन्द्रीत करने के आदेश दिए.
    सोमवार को सभापति वैद्य के अध्यक्षता में आयोजित स्थाई समिति की बैठक में नगरसेवक खैरे ने मनपा के लेखा विभाग में फंड न होने का बहाना कर जरुरी कामों पर लगाए जा रहे ब्रेक का मुद्दा उठाकर प्रशासन को घेरा. उन्होंने लेखा विभाग के कामकाज पर  नाराजगी जताकर कहा कि मैं जिस समर्थनगर वार्ड का नगरसेवक हूंं, वहां के  निवासी 100 प्रतिशत टैक्स अदा करते है. क्या उन लोगों की जरुरी सुविधाएं पूरी नहीं होनी चाहिए. आज शहर के कई वार्डों में वसूली का प्रमाण काफी कम है. वहां के काम बंद कर जिस वार्ड के नागरिक 100 प्रतिशत कर अदा करते हैं, वहां जरुरी काम होना चाहिए. नगरसेवक  खैरे ने कहा कि इस वर्ष लोकसभा व विधानसभा चुनाव के चलते 6 माह का समय आचार संहिता में गुजर जाएंगा. ऐसे में विकास कार्य कैसे होंगे? मनपा की कमजोर हालत के चलते ठेकेदार अनशन कर रहे है. ऐसी स्थिति आखिर मनपा पर क्यों उभर रही हैं?.  नगरसेवक खैरे ने गुस्से भरे में स्वर में कहा कि वे अपने वार्ड के नागरिकों को कर न अदा करने का आवाहान करेंगें.उन्होंने लेखा विभाग द्वारा ठेकेदारों के  बिल अदा करने में की जा रही हेराफेरी पर भी प्रशासन को घेरकर कई सवाल उपस्थित किए. सांसद खैरे के पुत्र द्वारा विकास कामों को लेकर प्रशासन के समक्ष दु:खड़ा रोने पर सभापति वैद्य ने इसे गंभिरता से लेते हुए अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंह को जरुरी कामों को करने के लिए विशेष लक्ष्य केन्द्रीत करने के आदेश दिए.
    बीड बाईपास तत्काल अतिक्रमण निकालने के आदेश
    शहर का लाईफ लाईन समझा जानेवाला  बीड बाईपास रोड़ अतिक्रमण से घीरे होने के चलते उस परिसर के नागरिक  अपनी  जान गंवाने का आरोप सेना नगरसेवक सिध्दांत सिरसाठ ने बैठक में लगाया. उन्होंने अतिक्रमण हटाने के लिए प्रशासन द्वारा की जा रही अनदेखी पर अतिक्रमण विभाग के अधिकारियों को आड़े हाथों लेते हुए  तत्काल बीड बाईपास रोड़ अतिक्रमण से मुक्त करने की मांग की. सिरसाठ  ने कहा कि अधिकारी वहां के नागरिकों को कोर्ट में जाने की छुट  दे रहे है. गत कुछ माह में उस रास्ते पर कई लोगों ने अपनी जान गंवाई है. सभापति वैद्य ने भी प्रशासन द्वारा अतिक्रमण हटाने के लिए की जा रही अनदेखी पर नाराजगी जताकर तत्काल अतिक्रमण हटाने के आदेश दिए. नगरसेवक सिरसाठ ने बीड बायपास के लिए निर्माण किए जानेवाले सर्विस रोड़ का काम शुरु करने की मांग की.
    विधायक जलील ने शहर में बढ़ती ड्रग कल्चर के खिलाफ जंग शुरू की

    19 जनवरी को सीपी कार्यालय में नागरिक मोर्चा

    औरंगाबाद: शहर में ड्रग्स और शराब की बिक्री के विरोध में औरंगाबाद के नागरिक शनिवार 19 जनवरी को पुलिस आयुक्त के कार्यालय में मोर्चा निकालेंगे। मोर्चा पुलिस प्रमुख से उन पुलिस स्टेशनों के खिलाफ सख्त कार्रवाई करने की मांग करेगा जिनके अधिकार क्षेत्र में ड्रग्स और शराब का कारोबार फल-फूल रहा है।
    मोर्चा सुबह 11 बजे जिंसी पुलिस स्टेशन से शुरू होगा और शाहगंज, सिटी चौक, जुबली पार्क से होकर गुजरेगा और मिल कॉर्नर में पुलिस आयुक्त के कार्यालय में समाप्त होगा।
    औरंगाबाद के केंद्रीय विधायक इम्तियाज जलील द्वारा जारी एक प्रेस विज्ञप्ति के अनुसार, शनिवार को किराडपुरा इलाके में नशीले पदार्थों के नशे में युवक समद खान की हत्या और एल्कहोल की लत के कारण मुकुंदवाड़ी क्षेत्र के विजयनगर में एक और 39 वर्षीय श्याम फजगे की मौत हो गई है। हर नागरिक के लिए चिंता का विषय। श्याम को एक सामाजिक कार्यकर्ता कहा जाता था, जो इलाके में एक देशी शराब की दुकान खुलने के बाद अलचोहोल गया और इलाके के कई युवा शराब का सेवन करने लगे। पिछले सप्ताह श्याम की मौत के बाद गुस्साए निवासियों ने इसे जलाकर दुकान को निशाना बनाया।
    इसके अलावा उन्होंने शहर में गुटखा व्यापार की खुली बिक्री के बारे में भी शिकायत की, हालांकि सरकार द्वारा इस पर प्रतिबंध लगा दिया गया है। ऐसा लगता है कि लोगों को पुलिस का कोई डर नहीं है या उन्हें खरीदा गया है जिसके कारण शहर में गुटखा व्यापार की बिक्री / खरीद फल-फूल रही है, उन्होंने देखा।

    ड्रग की लत के कारण शहर में बढ़ते अपराधों पर गंभीर चिंता व्यक्त करते हुए, जेलेल ने कहा कि इन बुरी आदतों के कारण जिन बच्चों का जीवन नष्ट हो गया है, उनके माता-पिता मोर्चा में भाग लेंगे। समाज की देखभाल करने वाले न��

    रफाल पर प्रदर्शन के बीच युवा कांग्रेस का पुलिस से सामना, एक का सर फूटा,हालात गम्भीर।

    जयपुर| राजस्थान- युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क 


    रफाल डिल, पेट्रोल डीजल की बढ़ती कीमतों के विरोध में गुरुवार को युवा कांग्रेस की ओर से बाइस गोदाम पर प्रदर्शन किया गया। युवा कांग्रेस कार्यकर्ता विधानसभा पर प्रदर्शन करना चाहते थे लेकिन पुलिस ने बाइस गोदाम पर ही रोक लिया। बेरिकेडिंग तोड़ने की कोशिश की गई, पुलिस ने नियंत्रित करने के लिए पानी की बौछार की। नियंत्रित नहीं हुए तो पुलिस ने लाठी चार्ज कर दिया। इस दौरान हीरा मीणा नाम के युवा कांग्रेस के एक पदाधिकारी का सिर फूट गया, जबकि अन्य कई पदाधिकारियों को चोटें आई। इस बीच पुलिस और युवा कांग्रेस के बीच हल्की नोकझोंक भी हुई। 


    वाटर कैनन में पानी खत्म, नगर निगम से मंगाया पुलिस ने युवा कांग्रेसियों की भीड़ को नियंत्रित करने के लिए पानी की बौछार का इस्तेमाल किया। आधे घंटे में ही पानी खत्म हो गया, जिसके कारण पुलिस को नगर निगम से पानी मंगाना पड़ा। इससे पहले धरना स्थल पर पूर्व केंद्रीय मंत्री सीपी जोशी ने कहा की केंद्र सरकार योजनाबद्ध तरीके से लोकतंत्र को कमजोर कर रही है, जो देश के लिए घातक है। सरकार समाजों को लड़वाने का काम कर रही है। इस दौरान नेता प्रतिपक्ष रामेश्वर डूडी, मोहन प्रकाश, गोविंद सिंह डोटासरा सहित अन्य नेताओं ने संबोधित किया। युवा कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष अशोक चांदना ने कहा कि पहले चुनाव आते नेता सक्रिय होते थे। पहली बार जनता सक्रिय हुई है। जनता चुनाव का इंतजार कर रही है। चुनाव आते ही जनता भाजपा से अपना हिसाब बराबर करना चाहती है। इसके बाद पुलिस युवा कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास, युवा कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष अशोक चांदना, देवेंद्र कदियान शहज़ाद खान, राजेश गुर्जर को गिरफ्तार कर ज्योति नगर थाने ले गई, जिसका युवा कांग्रेस की ओर से जोरदार विरोध किया गया। राज्य और केंद्र सरकार के खिलाफ नारेबाजी की गई। 

    Saturday, January 12, 2019

    क्षुल्लक कारणावरून विद्याथ्र्यावर प्राणघातक हल्ला
    चाटे कोचिंग क्लासमधील घटना

    औरंंगाबाद युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क / प्रतिनिधी

    शिकवणी सुरू असतांना पाणी पिण्यासाठी वर्गाबाहेर आलेल्या दहावीतील एका विद्याथ्र्यावर वर्गमित्राने धारदार शस्त्राने प्राणघात हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि.१२) सकाळी उल्कानगरी परिसरातील चाटे कोचिंग क्लासच्या परिसरात घडली. या घटनेची नोंद जवाहरनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

    गणेश सुनिल काळे (वय १६, रा.उल्कानगरी, गारखेडा परिसर) असे हल्यात जखमी झालेल्या विद्याथ्र्याचे नाव आहे. गणेश काळे हा क्लासमध्ये परीक्षेसाठी गेला होता. तो पाणी पिण्यासाठी पायरयावरून  जात असतांना पाठीमागून आलेल्या एका अल्पवयीन वर्गमित्राने धारदार शस्त्राने गणेश काळे याच्यावर हल्ला केला. या हल्यात गणेश रक्तबंबाळ होवून खाली कोसळला. गणेश काळे याच्यावर वर्गमित्राने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची माहिती मिळताच चाटे कोचिंग क्लासेसमधील शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी  गणेशला उपचारासाठी तात्काळ एका खासगी रूग्णालयात दाखल केले.

    दरम्यान, चाटे कोचिंग क्लासचे वरिष्ठ व्यवस्थापक भास्कर तोंडे यांनी सांगितले की, गणेश हा आमच्या क्लासमध्ये शिकत आहे.त्याच्यावर क्लासमध्ये चाकु हल्ला  झाला नाही. हा सर्व प्रकार बाहेर रस्त्यावर घडला असून चाकुहल्ला झाल्याचे समजताच त्याला तात्काळ उपचारासाठी शहानुरमियाँ दर्गाह परिसरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
    रेल्वे बोर्ड नवी दिल्लीच्या आदेशानुसार रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई

    नियम मोडणाऱ्यां 157  जणांकडून 83 हजार तिनशे रुपये दंड वसूल

    औरंगाबाद ।प्रतिनिधी

    रेल्वे बोर्ड नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार कारवाईचा बडगा उचलत रेल्वे सुरक्षा बलाने दि. 5 ते 11 जानेवारी  या कालावधीत  एकूण 157 जणांवर रेल्वे कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली.या कालावधी दरम्यान अश्या  नियम मोडणाऱ्यांकडून  रेल्वेच्या विविध कलमातंर्गत तब्बल 83 हजार तिनशे रुपयाचा एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. ही, कारवाई  (रे.सु. ब. )पोलीस निरीक्षक अरविंद कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

       रेल्वे बोर्ड नवी दिल्ली यांच्या  आदेशांचे पालन करत  रेल्वे पोलिसांनी दि. 5जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान अश्या नियम नपाळणाऱ्यांवर मोठी कारवाई  करण्यात आली आहे.रेल्वे स्थानक परिसरातील बेशिस्त वाहन चालक तसेच इतर विनापरवाना फिरणाऱ्या फेरीवाल्यांना विरुद्ध रेल्वे कायद्या अंतर्गत दंड वसूल करण्यात आला आहे.त्याचं प्रमाणे रेल्वे स्थानक आवारात उपद्रव घालणारे तृतीयपंथी यांच्या विरुद्ध देखील कारवाई करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे बेकायदेशीर पणे रेल्वे पटरी ओलांडून प्रवास करणे, नो - पार्कींग जागेवर सर्रासपणे रिक्षा उभ्या करणे,  रेल्वे बोगीत पायरीवर बसून प्रवास करणारे, विनातिकीत प्रवासी करणे, रेल्वे स्थानकात लघवी व  कचरा टाकणारे,  विनापरवाना गाडीमध्ये  खाद्यपदार्थ विकणारे   इतर फेरीवाले आदींवर रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी कारवाई केली. ह्या कारवाईत      नियम मोडणाऱ्या अश्या एकूण 157 जणांविरुद्ध कारवाई करून, त्यांना न्यायालयात हजर केले असता मा.न्यायाधीशांनी नियमांचे उल्लंघन मोडणाऱ्यांवर दंड लावण्यात आला आहे.

        रेल्वे बोर्ड नवी दिल्ली यांच्या आलेल्या आदेशानुसार  रेल्वे पोलिसांनी  रेल्वे कायद्याच्या वेगवेगळ्या कलमातर्गत रेल्वे पोलिसांनी सहा दिवसांमध्ये 157 नियमांचे उल्लंघन मोडणाऱ्यांवर एकुन  जवळपास 83 हजार तिनशे रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला . ही कारवाई रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक अरविंद कुमार शर्मा, सहाय्यक उपनिरीक्षक दिलीप कांबळे,  (पो.हे.कॉ.)एन. आर. खान, (पो. हे.कॉ.) व्ही. जी.लोने, बि. रविकांत ,सुनील नलावडे ,ए. एच. शेळखे तसेच इतर कर्मचाऱ्यांनी मिळून केली.

    Tuesday, January 8, 2019

    *लोकसभा निवडणुकांचा संभाव्य निवडणुक कार्यक्रम असा का असू शकेल?*

    [?]  लोकसभा मुदत- 4 जून २०१४ ते ३ जून २०१९ कालावधी आहे. ३ जून २०१९ पर्यंत १७ वी लोकसभा अस्तित्वात येणे अपेक्षित आहे.
    [?]  ११ जानेवारी २०१९ ला अंतिम मतदारयादी जाहीर होणार आहे ही यादीच लोकसभा निवडणुकांसाठी ग्राह्य असणार आहे.
    [?]  लोकसभा निवडणुकांची महाराष्ट्रात आयोगाकडून तयारी /आवश्यक सुविधांसाठी निविदा प्रक्रिया सुरु.
    [?]  अर्थसंकल्पीय अधिवेशन व दहावी बारावीच्या परीक्षांचा कालावधीनंतरच आचारसंहिता-
    [?]  विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 18 फेब्रुवारीऐवजी 25 फेब्रुवारी 2019 पासून होणार आहे. ते ८ दिवस कामकाज पार पडेल. अंतिम अर्थसंकल्प जूनमध्ये आचारसंहिता संपल्यावर मांडण्याची शक्यता.
    [?]  गुरुवार 21 फेब्रुवारी 2019 ते बुधवार 20 मार्च 2019 या कालावधीत बारावीची लेखी परीक्षा आहे.
    [?]  शुक्रवार 1 मार्च 2019 ते शुक्रवार 22 मार्च 2019 दरम्यान दहावीची लेखी परीक्षा आहे.
    [?]  सीबीएसई बोर्डाच्या 12वी ची परीक्षा 15फेब्रुवारी पासून 3 एप्रिल दरम्यान होणार आहे.
    [?]  सीबीएसई बोर्डाच्या दहावीची परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 29 मार्चपर्यंत असणार आहे.



    [?] असे होणार महाराष्ट्रातील मतदान
    महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी एप्रिल महिन्यातील अखेरच्या आठवड्यातील रविवार व मे महिन्यातील पहिला व दुसरा रविवार म्हणजे २८ एप्रिल तसेच ५ व १२ मे २०१९ अशा तीन टप्प्यांमध्ये  मतदान होण्याची शक्यता आहे.


    [?] पुणे, नगर, कोल्हापूरमध्ये ५ मे तर मुंबई, ठाणे, रायगडमध्ये १२ मे रोजी मतदान होण्याची शक्यता-
    महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी एप्रिल महिन्यातील अखेरच्या आठवड्यातील रविवार व मे महिन्यातील पहिला व दुसरा रविवार म्हणजे २८ एप्रिल तसेच ५ व १२ मे २०१९ अशा तीन टप्प्यांमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील सर्व १० मतदारसंघांतील मतदान घेण्यात येऊ शकते तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील १९ मतदारसंघांमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान होऊ शकेल. तिसऱ्या आणि अंतिम टप्प्याच्या मतदानात मुंबई-कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील १९ मतदारसंघांचा समावेश असू शकेल.


    [?] खालील लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात २८ एप्रिल २०१९ रोजी मतदान होऊ शकेल-
    ५) बुलडाणा ६) अकोला ७) अमरावती ८) वर्धा ९) रामटेक १०) नागपूर ११) भंडारा-गोंदिया १२) गडचिरोली-चिमूर १३) चंद्रपूर १४) यवतमाळ-वाशीम


    [?] खालील लोकसभा मतदारसंघात दुस-या टप्प्यात ५ मे २०१९ रोजी मतदान होऊ शकेल-
    १५) हिंगोली १६) नांदेड १७) परभणी ३३) मावळ ३४) पुणे ३५) बारामती ३६) शिरूर ३७) अहमदनगर ३८) शिर्डी ३९) बीड ४०) उस्मानाबाद ४१) लातूर ४२) सोलापूर ४३) माढा ४४) सांगली ४५) सातारा ४६) रत्नागिरी-सिंधुदुर्ग ४७) कोल्हापूर ४८) हातकणंगले


    [?] खालील लोकसभा मतदारसंघात तिस-या टप्प्यात १२ मे २०१९ रोजी मतदान होऊ शकेल-
    १) नंदूरबार २) धुळे ३) जळगाव ४) रावेर १८) जालना १९) औरंगाबाद २०) दिंडोरी २१) नाशिक २२) पालघर २३) भिवंडी २४) कल्याण २५) ठाणे २६) मुंबई उत्तर २७) मुंबई वायव्य २८) मुंबई ईशान्य २९) मुंबई उत्तर-मध्य ३०) मुंबई दक्षिण-मध्य ३१) मुंबई दक्षिण ३२) रायगड

    भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

    भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...