Sunday, March 31, 2019

१६  वर्षाच्या अनोलखी इसमाचा दगडाने ठेचून खून
---------------------युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क,नागपूर.
नागपूर:- लोकसभा निवडणूक तोंडावर असताना  सुध्दा खूनाचे सत्र हे सुरूच आहे. हे कुठही थांबण्याचे नावच घेत नाही आहे. दिनांक २४.०३.१९ पो.स्टे.कुही येथे ही घटना झाली. अपहृत मुलगा नामे रोहित शांताराम रंगारी वय १६ वर्ष रा. चिपडी, ता.कुही यास कुणीतरी अज्ञात इसमांनी घेवून गेले. पो.स्टे. कुही येथील दाखल असलेल्या गुन्ह्यात हरविलेला अपहृत मुलगा व पो.स्टे. नंदनवन नागपूर येथे दाखल गुन्ह्यातील अनोलखी इसम हा एकच आहे. असा संशय आल्याने अपहृत मुलांचे नातेवाईकांशी संपर्क करून त्यांना मृतकाचे छायाचित्र दाखविले असता त्यानी ते ओलखून सदर मृतक हा माझा मुलगा रोहित शांताराम रंगारी वय १६ वर्ष.रा. चिपडी, ता.कुही येथिल असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीचे मृतकाचे बहीणीसोबत आरोपी नामे शानू ईकबाल शेख यांचे प्रेमसंबंध असल्याने मृतकास पसंत नव्हते त्यामुळे मृतक हा त्यांना वेगले नजरेने पहात असल्याने आरोपीने मृतकाचा काटा नेहमीकरिता काढण्याचे ठरविले. वरून आपले साथीदार नामे विक्की उर्फ  विराज मधुकर पाटील,वय १९ वर्ष. रा. मु.चिपडी. ता. कुही, जि. नागपूर व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांचे मदतीने मृतकास दिनांक २२/०३/१९  रोजी सायंकालचे वेलेस जेवण करण्याच्या बहाण्याने नागपूरला दुचाकी वाहनाने घेवून त्याचा मित्र नामे आशिष पाटील रा. अंतुजीनगर येथे रूममध्ये नेवून रात्रीच्या दरम्यान त्यास हातबुक्कीने मारहाण करून दुचाकी वाहनावर बसवून कचरा डंपिंग यार्ड वाठोडा मागे वाहन उभे करून तेथिल कच-याचे ढिगा-यावर पायदल नेवून आरोपी नामे शानू शेख याने मृतकाचे डोक्यावर मोठ्या दगडाने वार करून त्यास जखमी केले. तिन्ही आरोपीतांनी मृतकाचे हातपाय पकडून जवल असलेल्या भांडेवाडी,सिवेज ट्रिटमेंट प्लांट. नागपूर येथे नेवून टाकून जिवानिशी ठार करून पुरावा नष्ट केला असे तपासात निषप्न् झाले..पोलिस उप आयुक्त राज तिलक रोशन परि.क्र.४  पो.नि.विनायक चव्हाण  अरविंद भोले पो स्टे. नंदनवन,नागपूर शहर यांनी कार्यवाही केली.
परभणी: शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना रविवारी (ता. 31) सकाळी 10 ते 10.30 वाजण्याच्या दरम्यान जायकवाडी परिसरात घडली

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती* (१४ एप्रिल २०१९ )साजरी करण्यात साठी "राष्ट्रवादी भवन" उस्मानपुरा, औरंगाबाद येथे बैठक आयोजित केली होती

विशेष प्रतिनिधी-दि.३०/०३/२०१९ रोजी सर्व पक्षीय जयंती उत्सव समिती  *डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती*  (१४ एप्रिल २०१९ )साजरी करण्यात साठी    "राष्ट्रवादी भवन" उस्मानपुरा, औरंगाबाद येथे बैठक आयोजित केली  होती.
या कार्यक्रमासाठी उपस्थित  मान्यवर  मा.बाबुराव कदम साहेब , मा.कैलास पाटील , मा.काशिनाथ कोकाटे, मा.इब्राहिम पठान , मा.सुभाष लोमटे, मा.जी एस. अंसारी, मा.मिलींद शेळके, मा.मनोहर टाकसाळ, मा. निक्कम गुरुजी,  मा.अजमल खान, मा.खाजा शीरफोदीन , प्रो.राम बाहीते, मा.उध्दव धवलकर, मा.रावसाहेब दारकोंडे, मा.मनोहर रसाळ, मा.गोविंद वाघमारे, मा.प्रकाश रेडे, मा.प्रितम सिंग झाबडा, मा.कवल नयन सिंग लांबा, मा.जस्पाल सिंग ओबेरॉय,  मा.कुनाल सिंग गिल, मा.कय्युम शेख, मा.जावेद खान,  मा.मोसिन खान,  मा.विलास ढंगारे. मा.विनाताई  खरे, मा.प्रतिभाताई वैद्य,  मा.सलमा बानो, अनिसा खान, मा.नाजिमा माजीद, मा. मंजुषा पवार,  मा.शोभा गायकवाड, मा.यशस्वी वाघमारे, मा. मुन्नी आपा, मा. वंदना वाघमारे, मा.जेबुनिसा मुकादम , मा.सरताज सय्यद,  मा.सलमा शेख
, तसेच  ज्यानी ३० वर्षा पासून या जयंती उत्सव समितीची धुरा अतिशय सुंदर  व उत्साहाने सांभाळली असे आमचे लाडके स्वर्गीय नेते
*मा.मनमोहन सिंग ओबेरॉय साहेब.** यांना ध्यानी ठेवुन याचा वारसा बिनविरोधी   *मा.नविन मनमोहन सिंग ओबेरॉय*  यांना ऐक मताने अध्यक्ष पदी नियुक्ती व *मा. प्रशांत शेगावकर* ह्याना कार्याध्यक्ष पदी
 नियुक्ती झाल्यावर बद्दल सर्व पक्षीय जयंती उत्सव समितीत उपस्थित  नेते  मान्यवर मनस्वी आभार.
                     
हिमायत बाग कलेक्टर ऑफिस जवळ,औरंगाबाद येथे मरङर झाल्याचे पोलिसांनी माहीती युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क दिली.

हिमायत बाग कलेक्टर ऑफिस जवळ,औरंगाबाद येथे खुन झाल्याचे छायाचित्र.
हिमायतबात येथे वय ३० ते ३५ वयाचा युवकाचा खुन झाल्याची माहीती सकाळी सातच्या दरम्यान प्रत्यदर्शींनी दिली. तत्काळ बेगमपूरा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. युवकाच्या गळ्यावर गंभीर जख्मा आढळून आल्या. घटनास्थळी मोबाईल सापडला. दोरीने गळा आवरून कापलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. खून झालेल्याचे नाव विश्वास चंद्रशेखर सुरडकर, राहणार एम-२, औरंगाबाद. घटनास्थळी श्वानपथक, पोलीस पथकाने पंचनामा करून मृतदेह घाटी दवाखान्यात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला. बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला व पुढील तपास बेगमपूरा पोलीस करत आहे. खून का झाला याचा उद्देश काय तपासात पुढे येईल असे पोलीसांनी सांगितले. घटनास्थळी मोबाईल सापडल्याने लवकरच मारेकरी पोलीसांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे.

Friday, March 29, 2019

*राजकारणापेक्षा प्रशासकीय पद किती महत्वाचे आहे, याचा बोध घ्या. राजकारणाच्या नादी लागून नेत्यांच्या मुला - नातवंडांसाठी सतरंज्या उचलण्यापेक्षा upsc, mpsc करुन अधिकारी व्हा.*
विधानसभा सभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे,लोकसभेसाठी उमेदवार अर्ज भरताना शिवसेनेचे चंद्रकांत खैरे.
एका IAS अधिकारी समोर विनंती करून अर्ज सादर करताना दिसतात.
अर्ज स्विकार करणारे उदय चौधरी(IAS)दिसत आहे.
एक  IAS अधिकारी 40-45 वर्ष सेवा करतो12-18 तास अभ्यास करतो त्यानंतर अधिकारी होतो.
आमदार,खासदार,मंत्री होण्यासाठी शिक्षण लागत नाही,हे नवलच..............!


🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻गडकरी नितिन,केंद्रीयमंत्री व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री कलेक्टर समोर अर्ज दाखल करतांना.

युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क, दिल्ली
जनहिताच्या जारी..........
सहमत असेल तर कमेन्ट्स करा.

Thursday, March 28, 2019

*Kya Aurangabad Se AIMIM ke Ummed-war IMTIYAJ JALEEL ka jeetna Mumkin Hai????*
YUVA SAMNA MEDIA NEWS NETWORK TEAM SARVEY REPORT
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
Is post ko padhne ke bad aap par wazeh ho jayega ke kya IMTIYAJ JALEEL Aurangabad se jeet sakte hai

*1.Pichle 20 salo me sher aurangabad ke liye koi tarqqiyati kam na karne ki wajah se Shiv Sena ke ummed-war ke liye awam me narazgi payi jarahi hai.*

*2. Doosri taraf guzishta 20 saalo se shikast ka muh dekhne wali congress party ne bhi lakh mannat samajat ke bawajood bhi rashtr wadi Congress ko seat na chodte hue Aek kamzoor ummed-war ka aelan kardiya.*

*3.Isi beech AIMIM ne Wancheet bahujan aghadi ittehad ka aelan karte hue apne maqbool leader aur maujooda MLA IMTIYAJ JALEEL ko maidan me utarne ka faisla kar diya.*

*4. Ab boht Mumkin hai ke Congress Apna ummed-war change kar de ya ham me se hi kisi ko vote taqseem karne ke liye utar diya jaye aur phir voto ki taqseem ka thekra majlis ke sir par phod diya jaye halanke pichle 20 saalo se jabke is halqe me majlis ka koi wajood hi nahi tha us  waqt bhi Congress shikast se do char hoi jo ke is baat ka khula saboot hai ke congress apni Maqbooliyat kho chuki hai.*

*MOST IMPORTANT ONE*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
*5.Shiv Sena ke tarjuman Marathi Akhbar SAMNA ne voters ki tafseel shaye ki hai Aap bhi mulaheza Farmaye.*

*TOTAL VOTERS: 1857000 Atarah Lakh Sattawan Hazar*

Isi tarah WANCHEET BAHUJAN AAGAHADI ke mutawaqa voters kuch is tarah hai

*MUSLIM VOTERS:*

*👉🏻AURANGABAD CENTRAL:120000 Aek Lakh Bees Hazar*

*👉🏻AURANGABAD WEST: 110000 Aek Lakh Das Hazar*

*👉🏻AURANGABAD EAST: 90000 Nawwad Hazar*

*👉🏻GANGAPUR: 80000 Assi Hazar*

*👉🏻VAIJAPUR: 65000 Paisath Hazar*

*👉🏻KANNAD: 55000 Pachpan Hazar*

*👉🏻TOTAL: 520000 Panch Lakh Bees Hazar*

*Isi tarah se 👉🏻DALIT VOTES: 450000 Char Lakh Pachas Hazar*

*👉🏻👉🏻TOTAL VOTERS: MUSLIM + DALIT= 970000 Naw Lakh Sattar Hazar*

Iske alawa boht se non muslim jo firqa parasti ki lanat se apne aap ko door rakhna chate hai woh bhi wancheet agahadi ke haq me vote karnge.

*6. In tamam bato se ye bat wazeh ho jati hai ke agar Muslim Aur Dalit mil kar voting Kare to firqa parasto ko aasani se haraya ja sakta hai.*

*7. Zaroorat is baat ki hai ke ham un munafiqeen ko jad se ukhad pheke jo sirif ummat ka sauda karne ke liye aate hai, hame aek martaba phir mutahid hona hoga take firqa parato ko muh tood jawab diya jasake.*

*8. Ab jabke IMTIYAZ JALEEL ne maidan me utarne ka faisla kar hi liya hai to unhe ye muqabla nihayat saleeqe se ladna hoga, tamam aapsi ikhtelafat ko khatam karte hue aek muttahid ummat ki tarah fard-e-wahid ko vote karna hoga.*

*🤝LET'S UNITE ONCE AGAIN🤝*
For more details plz Share, Like, Comments Subscribe to YUVA SAMNA MEDIA 
पोलीस आयुक्तांच्या फसवणुकीचा कट फसला; 2 वर्षांनी तरुणाला अटक,तरुणाला थोकळया बेडया.
विशेष प्रतिनिधी(बेग मुश्ताक मिर्झा )- युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क,मुंबई
आशिषकुमार असं या तरुणाचे नाव असून तो ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीचा सदस्य असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. आशिषकुमार झा असं या आरोपी तरुणाचे नाव असून तो झारखंडचा रहिवासी आहे. दोन वर्षांपूर्वी आशिषकुमारने संजय बर्वे यांना फोन करुन त्यांच्या बँक खात्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सायबर फसवणुकीविषयी माहिती असल्याने संजय बर्वे यांनी त्याला माहिती देणे टाळले आणि या प्रकरणी थेट पोलिसांकडे तक्रार केली होती. आशिषकुमारच्या वकिलांनी मात्र पोलिसांचा हा दावा फेटाळून लावला आहे. आशिषकुमारने सेकंड हँड मोबाईल खरेदी केला होता, ऑनलाइन फसवणूक करणारी टोळी मोबाईल फोनचा वापर केल्यानंतर तो फोन बाजारात विकत असतील, असा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे.

दोन वर्षांपूर्वी संजय बर्वे हे राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) प्रमुखपदी कार्यरत होते. ११ जुलै २०१७ रोजी संजय बर्वे यांना हा फसवणुकीचा फोन आला. फोनवरील व्यक्तीने स्वत:ची ओळख स्टेट बँक ऑफ इंडियाचा अधिकारी असल्याची बतावणी केली होती. तुमचे क्रेडिट कार्ड ब्लॉक करण्यात आले असून कार्ड अनब्लॉक करण्यासाठी कार्डवरील १६ आकडी नंबर, पिन नंबर आणि सीव्हीव्ही आदी तपशील लागेल असं त्या व्यक्तीने संजय बर्वे यांना सांगितले. ऑनलाइन फसवणुकीविषयी माहिती असल्याने संजय बर्वे यांनी तपशील देणे टाळले. तसेच या प्रकरणी सायबर शाखेकडे तक्रारही केली. फसवणुकीचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. अखेर दोन वर्षांनी पोलिसांनी झारखंडमधून १९ वर्षांच्या तरुणाला अटक केली. आशिषकुमार असं या तरुणाचे नाव असून तो ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीचा सदस्य असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. 
खासदार चंद्रकांत खैरे यांना पुन्हा खासदार करण्यासाठी तेली सेनेची टिम सक्रीय-गणेश पवार,

औरंगाबाद,प्रतिनिधी,लोकसभा मतदार संघातील गावात घरा घरात  जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी व संभाजी नगर जिल्ह्याच्या विकासाठी मा.श्री.चंद्रकात खैरे यांचा प्रचार करण्यात येणार आहे,खासदार चंद्रकांत खैरे साहेबांना जनेतेच्या प्रश्नांची जाणीव आहे,ते सर्व सामन्यांचे नेते आहे,जाती पातीला थारा न देता सर्व समावेश विकास हीच खैरे साहेबांची भूमिका आहे.कोणीही फोन केला तर ते लगेच उचलुन प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करतात.देशात असे हे पहिलेच खासदार आहे जे की स्व:त: फोन घेतात,जनेतेच्या मनातील नेता,मना मनातील नेता,खैरे साहेबआहे,

तेली सेना संघटना,संस्थापक,अध्यक्ष,गणेश पवार,

Tuesday, March 26, 2019

आमदार अब्दुल सत्तार यांची पत्रकार परिषद
---------------------
कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन 29 तारखेला भूमिका स्पष्ट करणार - आमदार अब्दुल सत्तार

भाजपात जाण्याचा प्रश्नच नाही; अपक्ष लढणार असल्याने सर्वांच्या भेटी घेतल्या
----------------------
29 तारखेला औरंगाबादेत कार्यकर्त्यांचा मेळावा

          * माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आमचे नेते आहेत त्यांनी आम्हाला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न ही केले असतील मात्र पक्षश्रेष्ठी त्यांना विश्वासात घेत नसतील तर आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी काय भूमिका घ्यावी असा प्रश्न मला स्वतःला पडला. यामुळेच मी औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस पक्षाच्या पदाचाही राजीनामा दिला. अपक्ष म्हणून लढणार असल्याने मी सर्वच पक्षाच्या नेत्यांची भेट घेत आहे.त्यामुळे मी भाजप असो की इतर कोणत्याही पक्षात जाण्याचा प्रश्न येत नाही असे स्पष्ट करीत आ. अब्दुल सत्तार भाजपात जाणार या विषयाला पूर्ण विराम मिळाला आहे.
औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित पत्रकारांशी बोलतांना आमदार अब्दुल सत्तार बोलत होते.

औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढायची की नाही याचा निर्णय येत्या 29 तारखेला घेणार असल्याचे आमदार अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले. यासाठी औरंगाबाद येथील आमखास मैदानावर 29 तारखेला कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन मी माझी भूमिका स्पष्ट करणार असे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले.
अपक्ष लढणार की काँग्रेस पक्षाकडून लढणार या प्रश्नाला उत्तर देताना आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की , यासाठीच 29 तारखेला कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. कार्यकर्त्यांनी समर्थन दिले ती भूमिका मी घेईल. निवडणूक लढावी की नाही यासाठी कार्यकर्त्यांचे मत जाणून पुढील निर्णय घेणार असल्याचे आमदार अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीत केवळ औपचारिक चर्चा झाली. त्यासोबतच मी राष्ट्रवादीचे काही नेते तसेच अबू आझमी यांची ही भेट घेतली. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्याशी ही माझी फोन वर चर्चा झाली. मी औरंगाबाद लोकसभा निवडणूक अपक्ष लढणार असल्याने मी सर्व पक्षाच्या नेत्यांची भेट घेत आहे. त्यामुळे मी भाजप किंवा इतर पक्षात जाणार हा प्रश्नच उपस्थित राहत नाही.
- आमदार अब्दुल सत्तार
राहुल गांधी नी काल रुपये ७२ ०००० /- उत्पन्नाची हमी देणारा जाहीर नामा सादर केला .
त्यावर साद पडसाद उमटत आहेत.  भक्तांचा व पांढरपेशांचा हे गरीबांचे लाड आहेत असे मत आहे .देशाच्या अर्थव्यवस्थे संदर्भातील हा आपला पारंपरिक दृष्टीकोण आहे . व हा सामन्यतः प्रत्येक मध्यम व उच्च मध्यम वर्गीयाचा आहे . व अशाच च वर्गाचा मोदी हा नायक आहे . भारतात आपल्या वर्गवर्ण समुहाशिवाय इतरही ५०% च्या वर  वर्गवर्ण समुह राहातात . हे आपण लक्षात ठेवत नाही . त्यामुळे भ्रामक मॉडेल देणारे सामान्य वकुबाचे लोक  समाजाला भुरळ घालतात . व समाज त्याची किमत मोजतो . अमर्त्य सेन यांचे वेल्फेअर ईकॉनॉमिक्स हे देशाच्या अर्थव्यवस्थेला गतीमान ठेवणारे तसेच देशाच्यासुद्धा फायद्याचे असते हे मी मनमोहनसिंग साहेबांच्या कारकिर्दीत अनुभवले . व  मनमोहनसिंग साहेबांच्या या धोरणाला  येथील भांडवदार वर्गाचा तर विरोध होताच पण विरोधात  कॉंग्रेसच्या समाजवादी धोरणाच्या परीणितीमुळे स्थिर झालेला सहावा वेतन आयोगी कर्मचारी आणि तसेच  संगणक क्रांतीमुळे रोजगार मिळालेला सायबर हमाल पण सामील होता .
माझ्याकडे २८ वर्षापासून एकच बाइ घरकामासाठी आहे . २८ वर्षापूर्वी ती झोपडपट्टीत रहात असे . रोज काम करणे ही तीची निकड होती . तीला ताप आला म्हणून ती कामावर आली नाही तर तिचा रोजी बुडणार होती. व पगारी रजा व सुट्या घेणारा वेतनी वर्ग तीचा खाडा कापणार होते . म्हणजे ती कामावर आली नाही तर तीचे व तीच्या मुलाबाळांचे खायचेच वांधे होणार होते . तीने  महिन्याला १० रुपये वेतनवाढ मागितली तरी खुप खळ खळ केली जात असे . पगार वाढवून दिला नाही म्हणून कामावर येणार नाही अशी भूमिका पण ती घेउ शकत नव्हती . कारण दुसर्या दिवशीचा खायचा प्रश्न होता . थोडक्यात तीच्या श्रममुल्या साठी ती बार्गेन करु शकत नव्हती . युपीए सरकारने महीन्याला ३५ किलो धान्य दिल्यावर तीच्या घरात महिन्याचा शिधा आला . व तीचे वेतन वाढवून घेण्यासाठी ती बिनदिक्कत कामावर येणार नाही . हे सांगु शकली . इतक्या साध्या गोष्टीमुळे त्या १० वर्षाच्या कालखंडात श्रमिकांची रोजंदारी चौपट झाली . त्या वर्गाच्या हातात खाण्यापिण्या व्यतीरिक्त अतीरिक्त पैसा आला . तीने घर बांधले . घरात टीव्ही फ्रीज घेतला . जी पुर्वी फाटक्या साड्या नेसत असे . ती  आता चांगल्या नेसायला लागली . हा झाला तीचा लाभ  .
देशाला समाजाला काय फायदा झाला ? तर तीची क्रयशक्ती वाढली . तीने टी वी ,फ्रिज व इतर गरजेच्या वस्तू घेतल्या . तीच्या मुलाने मोटर सायकल घेतली . यातून या वस्तुंची बाजारपेठ त्या कालखंडात झपाट्याने वाढली . त्यामुळे रोजगार निर्मिती झाली . व जागतिक मंदीच्या काळात देशाची अर्थव्यवस्था गतीमान राहीली . हे मला जाणवलेले वास्तव आहे . व ही चांगली कल्याणकारी व्यवस्था येथील पांढरपेशा अभिजन व नवमध्यमवर्गीय भंगार बाडग्या बहुजनास नको होते . तो म्हणत होता सोनिया मनमोहनसिंग गरीबांचे लाड करतात . ऐतखाउ बनवतात . यांना हटवा . गरीबांचे लाड बंद करा . त्यासाठी मोदीला आणा . तो मुसलमान , अनुसूचित जाती जमाती ,काश्मीर यांना वठणीवर आणेल . ३७० कलम रद्द करेल . राममंदीर बांधेल . सगळा लहान पासून मोठा बनिया वर्ग , मध्यमवर्ग या सुमार बेवकुफ माणसाच्या भजनी लागला . त्याच्याबद्दल कोणी काही बोलले तर अंगावर यायला लागला .

आज काय परीस्थिती आहे ?कधी नव्हे एवढी बेरोजगारी वाढली आहे . रोजगार निर्मिती पुर्ण थांबली आहे . मोदीच्या  सुरुवातीपासून कच्छपी लागलेला टपरी पासून दुकानदारी करणारा बनियाची विक्री कमालीची घटली आहे . तरी त्या मुर्खांची प्राथमिकता राममंदिर आहे .
राहुल गांधीनी सादर केलेली योजना ही जागतिक किर्तीच्या अर्थतज्ञांशी विचार विनिमय करून सादर केली आहे . त्यातून सामान्य माणसाच्या हातात पैसा आल्यास त्याची क्रयशक्ती वाढणार आहे . त्यामुळे बाजारपेठेत मागणी तयार होइल . पर्यायाने औद्योगिकीकरण व रोजगार निर्मिती होणार आहे . देशाच्या  अर्थव्यवस्थेस गती मिळणार आहे . हा खचितच उल्लु नमोसारखा १५ लाखाचा जुमला नाही .डोक ठिकाणावर ठेवून सारासार विचार करा . व कोण देशाच्या व तुमच्या भावी पिढ्यांच्या हीताचे आहे . याचा निर्णय घ्या !
*एमसीएमसी समितीने जाहिरात प्रमाणीकरणाबरोबरच पेडन्यूज वर ही बारकाईने लक्ष ठेवावे*
                                   *-उप जिल्हाधिकारी निलेश श्रींगी
   एम.एन. बेग(प्रतिनिधी)
 युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क,औरंगाबाद
औरंगाबाद दि.26 (जि मा का )जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीने राजकीय पक्ष व उमेदवारांच्या जाहीरातींचे पूर्व  प्रमाणीकरण करण्याबरोबरच  मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक  माध्यमात  उमेदवार  व राजकीय  पक्षाबाबत  आलेल्या वृत्त, विशेष वृत्त व लेखा अदि मजकूराची तपासणी  करुन  त्यातील पेडन्यूज  वर बारकाईने लक्ष ठेवावे,उप जिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी निलेश श्रींगी  यांनी  सूचित केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित  जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व  सनियंत्रण  समितीच्या बैठकीत  उप जिल्हाधिकारी निलेश श्रींगी बोलत होते.
 यावेळी समिती प्रा. प्रशांत पाठक,  सहायक संचालक रमेश जायभाये, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदि उपस्थित होते.
उप जिल्हाधिकारी निलेश श्रींगी  म्हणाले की, एमसीएमसी  समितीने भारत निवडणूक  आयोगाच्या  निर्देशाप्रमाणे  मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक व समाजमाध्यमावर पसिध्द करण्यासाठी   राजकीय पक्ष  व उमेदवारांच्या  जाहिरातीचे  प्रमाणीकरण  करुन दयावे. त्याप्रमाणेच  मुद्रीत , इलेक्ट्रॉनिक माध्यमातील  जाहिरातीच्या स्वरुपातील  व मोबदला  देऊन प्रसिध्द केलेल्या बातम्यांची  तपासणी करुन  संशयित  पेड न्यूज  वर बारकाईने लक्ष ठेवावे. व त्या पेडन्यूज असल्याचे  आयोगाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे  सिध्द होत असेल तर संबंधित  उमेदवारांना  नोटीस  देण्याबरोबरच  पेड न्यूज  वरील तो खर्च संबंधित  उमेदवारांच्या निवडणूक  खर्चात  नोंद  करण्याबाबत  निवडणूक खर्च समितीला कळविले पाहीजे, असे उप जिल्हाधिकारी निलेश श्रींगी यांनी सांगितले.
 नोंदणीकृत  राष्ट्रीय  अथवा राज्यस्तरावरील  पक्ष आणि निवडणूक  लढविणाऱ्या  प्रत्येक उमेदवारांनी जाहिरात प्रसारित करण्याच्या पूर्वी  किमान  3 दिवस  आधी जाहिरात प्रमाणीकरणासाठी  अर्ज करावा.तसेच बिगर  नोंदणीकृत  राजकीय पक्ष  अथवा  अन्य व्यक्तींनी जाहिरात प्रसारित  करण्यापूर्वी  किमान  7 दिवस आधी  अर्ज करणे  आवश्यक आहे. सदरील विहित वेळेत प्रमाणीकरणासाठी  आलेल्या जाहिराती 48 तासांच्या  आत प्रमाणीत  करुन  देण्याची  जबाबदारी  एमसीएमसी  समितीची  असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रत्येक राजकीय  पक्ष व उमेदवारांनी  प्रसारमाध्यमांतून प्रचार, प्रसिध्दी  करण्यासाठी  जाहिरातीचे पूर्व  प्रमाणीकरण  घेणे  अत्यंत आवश्यक  आहे. तसेच  प्रसारमाध्यमांनीही राजकीय, पक्ष व  उमेदवारांच्या प्रसिध्दीसाठी  आलेल्या जाहिराती  एमसीएमसी  समितीकडून  प्रसारणाचे  प्रमाणपत्र मिळाल्याची  खात्री  करावी व  त्यानंतरच  जाहिराती  प्रसिध्द  कराव्यात व निवडणूक  विभागाला  निर्भिड, मुक्त  व नि:पक्ष वातावरणात  निवडणुका  घेण्यासाठी  सहकार्य करावे, असे आवाहन श्री श्रींगी यांनी केले.

 प्रारंभी  माध्यम प्रमाणीकरण  समितीचे सदस्य सचिव  जिल्हा माहिती अधिकारी  श्री. मुकुंद चिलवंत  यांनी एमसीएमसी  समितीच्या  कामकाजाची  माहिती  दिली. तसेच  या समिती  कक्षाची स्थापना माध्यम कक्ष, दुसरा मजला,  जिल्हाधिकारी  कार्यालय, औरंगाबाद येथे करण्यात आली असल्याचीही त्यांनी यावेळी सांगितले.

****

Monday, March 25, 2019

*लोकसभा २०१९*
*अशा असतील थेट लढती*

1.    सोलापूर- सुशीलकुमार शिंदे (CONG) विरुद्ध  डॉ. जयसिध्देश्वराय स्वामी (BJP)

2.    बारामती- सुप्रिया सुळे (NCP) विरुद्ध  कांचन कुल ( BJP)

3.    दिंडोरी-  धनराज महाले (NCP) विरुद्ध  डॉ.भारती पवार ( BJP)

4.    चंद्रपूर- विनायक बांगडे  ( CONG) विरुद्ध  हंसराज अहिर (BJP)

5.    भिवंडी-  सुरेश तावरे ( CONG) विरुद्ध  कपिल पाटील (BJP)

6.    औरंगाबाद- सुभाष झांबड (CONG) विरुद्ध  चंद्रकांत खैरे ( SENA)

7.    जालना- विलास औताडे ( CONG) विरुद्ध  रावसाहेब दानवे (BJP)

8.    लातूर-  मच्छिंद्र कामंत ( CONG) विरुद्ध  डॉ. सुधाकर शृंगारे (BJP)

9.    नाशिक- समीर भुजबळ(NCP) विरुद्ध  हेमंत गोडसे (SENA)

10.    बुलडाणा-  डॉ. राजेंद्र शिंगणे( NCP) विरुद्ध  प्रतापराव जाधव (SENA)

11.    यवतमाळ- माणिकराव ठाकरे (CONG) विरुद्ध  भावना गवळी ( SENA)

12.    रायगड-  सुनिल तटकरे(NCP)  विरुद्ध  अनंत गिते (SENA)

13.    कल्याण- बाबाजी पाटील(NCP) विरुद्ध 
डॉ. श्रीकांत शिंदे (SENA)

14.    ठाणे- आनंद परांजपे(NCP) विरुद्ध  राजन विचारे (SENA)

15.    मुंबई दक्षिण मध्य-  एकनाथ गायकवाड (CONG) विरुद्ध  राहुल शेवाळे (SENA)

16.    मुंबई दक्षिण- मिलिंद देवरा (CONG) विरुद्ध  अरविंद सावंत (SENA)

17.    मावळ- पार्थ पवार(NCP) विरुद्ध  श्रीरंग बारणे( SENA)

18.    शिरुर- डॉ. अमोल कोल्हे(NCP) विरुद्ध  शिवाजीराव आढळराव (SENA)

19.    शिर्डी- भाऊसाहेब कांबळे (CONG) विरुद्ध  सदाशिव लोखंडे (SENA)

20.    कोल्हापूर- धनंजय महाडिक(NCP) विरुद्ध  संजय मंडलिक (SENA)

21.    हातकणंगले- राजू शेट्टी ( स्वाशेसं)  विरुद्ध  धैर्यशील माने (SENA)

22.    परभणी- राजेश विटेकर (NCP) विरुद्ध  संजय जाधव (SENA)

23.    नंदुरबार ( एसटी)-  के. सी पाडवी (CONG) विरुद्ध  हिना गावित (BJP)

24.    धुळे-  कुणाल पाटील (CONG) विरुद्ध  डॉ. सुभाष भामरे (BJP)

25.    वर्धा- चारुलता टोकस (CONG) विरुद्ध  रामदास तडस (BJP)

26.    नागपूर-  नाना पटोले (CONG) विरुद्ध  नितीन गडकरी (BJP)

27.    गडचिरोली-  डॉ. नामदेव उसेंडी( CONG)  विरुद्ध  अशोक  नेते (BJP)

28.    मुंबई- उत्तर-मध्य-  प्रिया दत्त (CONG) विरुद्ध  पूनम महाजन (BJP)

29.    अहमदनगर-  संग्राम जगताप (NCP) विरुद्ध  डॉ. सुजय विखे पाटील (BJP)

30.    बीड-   डॉ. प्रीतम मुंडे (BJP) विरुद्ध  बजरंग सोनवणे(NCP)
*बोगस पत्रकारांवर येणार  संक्रांत!*Viral News-खुलासा
बेग मुश्ताक मिर्झा- युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क,दिल्ली 

● RNI द्वारे नोंदणीकृत वृत्तपत्र तसेच सूचना-प्रसारण मंत्रालयातर्फे TV चॅनेल्स, रेडिओ हेच फक्त पत्रकारांना ओळखपत्रे (ID - प्रेस कार्ड) देऊ शकतात. इंटरनेटवर चालविणाऱ्या न्यूजपोर्टल्स (यूट्यूब न्यूज चॅनेल्स) व केबल, डिश टीव्ही वर चालविले जाणारे न्यूज चॅनेल्स यांची कोणतीही नोंदणी नाही. त्यांना PRESS म्हणवून घेण्याचा किंवा आयकार्ड वापरण्याचा, ते जारी करण्याचा कोणताही अधिकार नाही. तसे आढळून आल्यास ते अवैध व बेकायदेशीर आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल.
*- कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड,*
*केंद्रीय माहिती प्रसारण राज्यमंत्री    पत्रकार मित्रांनो सदरचा वरील मेसेज हा कुणीतरी खोडसर पणामुळे सोशल* मीडियावर व्हायरल केला आहे सध्या भारतामध्ये आदर्श आचारसंहिता लागू असताना केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री यांना अशा प्रकारचे आदेश काढण्यासाठी अधिकार सध्यातरी नाही कारण की  आदर्श आचारसंहितेत कुठल्याही मंत्र्याला त्याच्या पदाचे अधिकार वापरता येत नाहीत सर्व अधिकार निवडणूक निर्वाचन आयोग गाणे गोठवण्यात आलेले असतात कोण पत्रकार आहे किंवा पत्रकाराची ओळखपत्रे प्रेस कार्ड देण्याचा अधिकार यूट्यूब न्यूज चैनल्स तसेच इंटरनेट वर चालणाऱ्या वृत्तवाहिन्या बेकायदेशीर आहे म्हणण्याचा अधिकार संबंधित माहिती प्रसारण मंत्राला  कोणी दिला सुप्रीम कोर्टाचा आदेश असेल तर कायद्याप्रमाणे  मान्य असेल मात्र खोडसाळपणा करीत प्रसिद्धी माध्यम सोशल मीडियाला बदनाम करण्याचा भ्रमित करण्याचा कारभार काही लोकांनी चालवला आहे वरील संदेश अनेक वर्षापासून विविध केंद्रीय मंत्र्यांच्या नावाने निवडणुकीतच सोशल मीडियावर वायरल केला जातो तसं जर विचार केला तर मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी कुठल्या इन्स्टिट्यूट मध्ये  पत्रकाराची डिग्री प्राप्त केली होती अनेक वेळा हा ही संदेश पाठवला जातो की ज्याच्याकडे इन्स्टिट्यूट मध्ये  डिग्री प्राप्त नाही तो पत्रकार नाही म्हणून सांगावेसे वाटते कि भारतीय संविधाना मध्ये कलम 19 यांनी दिलेले अधिकारा चे महत्व लोकांनी जाणून घेतले पाहिजे भारतीय लोकशाही चा आधारस्तंभ असलेली कलम 19 विषयी जर जाणून घेतले तर     पी आर बी अॅक्ट पेक्षा  कलम 19 अत्यंत महत्त्वाचे आहे ज्याने लोकशाहीत आभिव्यक्तिस्वातंत्र्य भारतीय मीडियाला सक्षम बनवण्यासाठी बळ दिले आहे कलम 19 गोठविण्यात आले तर भारतातील सर्वच न्यूज चैनल वृत्तपत्रे 100% नेस्तनाबूत होतील कलम 19 गोठणे म्हणजे भारतात आराजकता हुकूमशाही निर्माण करण्यासारखे आहे  त्यामुळे संदेशामुळे कुठल्याही पत्रकार बांधवांनी सोशल मीडियाच्या घाबरून जाण्यासारखे काहीच नाही भारतीय संविधानाने जे अधिकार कलम 19 प्रमाणे प्रदान केलेले आहे प्रचारक व प्रसारक म्हणून प्रत्येक व्यक्ती वृत्तसंकलन करीत त्याचे जाहीरपणे प्रसिद्धी करू शकतो दम असेल तर युट्युब फेसबूक ट्विटर इंस्टाग्राम टेलिग्राम हाईक व्हाट्सअप यासारख्या सर्वच internet वर programmer वर बंदी घाला तेच शासनाला शक्य होणार नाही    बांधकाम मिस्तरी  ला शासन कडून   हजारो कोटींची उधळण करून शासनाच्या तिजोरीवर दरोडा घालण्याचा कारभार मात्र लबाड  मंत्र्याकडून होत आहे  पत्रकार संरक्षण कायदा पत्रकारांच्या पेन्शन योजना घरांसाठी घरकुल योजना पत्रकारांसाठी विधान मंडळात आरक्षित आमदार की  ची जागा लोसभेत आरक्षित भारतातून पन्नास खासदार   पत्रकार तून मतदान घेऊन खासदारकीचे पद देण्याचे निर्णय  लोकसभेत विधानसभेत कधी घेऊ शकत नाही मात्र मंत्र्याच्या खुर्च्यांना  भ्रष्टाचाराचे आधार असल्याने उठ सूट मीडियावरच नियम अटी शर्ती लागू करून बंदिस्त करण्याचा कारभार याच्या कडुन  केला जात आहे

Sunday, March 24, 2019

*एका पत्रकारचा सुखद अनुभव शेअर करतोय नक्की वाचा*

दिनांक २० मार्च २०१९
आज सकाळी मी गोरेगाव वरून माझे काम आटपून दादर ला येत असताना जोगेश्वरी हायवे ला एका निरागस मुलाने मला लिफ्ट मागितली, मी थांबलो त्याला बाईक वर बसवले तो बोलला काका मला शंकरवाडी स्टॉप ला सोडा,    मी बोललो मला माहीत नाही तूच सांग मला मी गाडी थांबवतो त्याने जेव्हा गाडी थांबवायला सांगितली तेव्हा खूप अंतर आम्ही पुढे आलो होतो.  मी त्याला विचारले खूप लांब आहे रे जिथून मी तुला घेतले आणि आता इथे सोडले , जाताना तू कसा गेलास ?
तो बोलला मी चालत गेलो मी बोललो एवढ्या लांब ? तो बोलला , हो माझ्या बहिणीचे रिपोर्ट घ्यायचे होते, आईने मला बस ला २० रु. दिले आहे ,जाताना १० वाचवले आणि आता तुमच्यामुळे १० वाचले .
मी बोललो असे का केले ?तो बोलला आई ने मला चांगल्या शाळेत घातले आहे,  मग असे वर्षभर पैसे वाचवून मी शाळा चालू झाले की त्या पैशाचा स्कूल युनिफॉर्म घेतो.
डोळ्यात आपसूक पाणी आले आताच्या या काळात संस्कार बघायला मिळाले मला ,
नंतर मी त्याला बोललो तू असा कोणाच्या पण गाडीला लिफ्ट नको मागत जाऊस लोक बरोबर नाहीत रे
तो बोलला मी कोणाच्या पण गाडीला लिफ्ट नाही मागत मग मला का मागीतलीस तो बोलला तुमच्या गाडीवर PRESS लिहले होते ना म्हणून लिफ्ट मागितली .

मी बोललो का असे?

तो बोलला आई ने मला सांगितले आहे की सगळे धोका देतील पण ,पत्रकार धोका न देता तुला तुझ्या योग्य जागेवर पोहचवतील .

आज अभिमानाने छाती फुगून आली की मी एका पत्रकार आहे...🙏🏼
*बोगस पत्रकारांवर येणार  संक्रांत!*,तात्काळ कारवाई चे संकेत- कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड,केंद्रीय मंत्री,भारत सरकार,दिल्ली.

● RNI द्वारे नोंदणीकृत वृत्तपत्र तसेच सूचना-प्रसारण मंत्रालयातर्फे TV चॅनेल्स, रेडिओ हेच फक्त पत्रकारांना ओळखपत्रे (ID - प्रेस कार्ड) देऊ शकतात. इंटरनेटवर चालविणाऱ्या न्यूजपोर्टल्स (यूट्यूब न्यूज चॅनेल्स) व केबल, डिश टीव्ही वर चालविले जाणारे न्यूज चॅनेल्स यांची कोणतीही नोंदणी नाही. त्यांना PRESS म्हणवून घेण्याचा किंवा आयकार्ड वापरण्याचा, ते जारी करण्याचा कोणताही अधिकार नाही. तसे आढळून आल्यास ते अवैध व बेकायदेशीर आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल.
*- कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड,*
केंद्रीय माहिती प्रसारण राज्यमंत्री






For more details plz Share,Comments,like & Share, Subscribe YUVA SAMNA MEDIA GROUP,DELHI.
नवी मुंबईमध्ये 70 लाखांची वाईन जप्त


गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती शाखेने 70 लाखांची वाईन जप्त केली आहे. अवैधरित्या गोडाऊनमध्ये हा दारूसाठा करण्यात आला होता.गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती शाखेने 70 लाखांची वाईन जप्त केली आहे. अवैधरित्या गोडाऊनमध्ये हा दारूसाठा करण्यात आला होता. तुर्भे एमआयडीसी येथील गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात दारूसाठा असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त तुषार दोषी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनीत्याठिकाणी छापा टाकला.
पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 6 हजार हून अधिक वाईनच्या बाटल्या आढळून आल्या.  त्याची किंमत 70 लाखांहून अधिक आहे. याबाबत पोलिसांनी संबंधितांकडे चौकशी केली असता, कस्टमच्या लिलावात दारू खरेदी केल्याचे सांगण्यात आले. मात्र त्याची कागदपत्रे ते सादर करू शकले नाहीत. त्यामुळे दारूसाठा जप्त करून तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांमध्ये वाटण्यासाठी हा दारूसाठा करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आजवरची ही सर्वात  मोठी कारवाई आहे.
माढ्याचा तिढा अखेर सुटला; रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपकडून उमेदवारी, संजय शिंदेंशी होणार सामना
अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघांचा तिढा अखेर सुटला आहे.
भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. रणजितसिंह निंबाळकर हे सातारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहे, पण उद्या दे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांना माढ्याचे तिकीट देण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

माढ्यात राष्ट्रवादीकडून संजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे आता रणजितसिंह निंबाळकर विरूद्ध संजय शिंदे असा थेट मुकावला पाहायला मिळणार आहे. तत्पुर्वी माढ्यातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार निवडणूक लढवणार अस जाहीर झालं होत, पण ऐनवेळी पवारांनी माघार घेतल्यामुळे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांची उमेदवारी पक्की होती. पण त्यांचे सुपूत्र रणजितसिंब मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे त्यांचा पत्ता कट झाला. यानंतर भाजप रणजितसिंह मोहिते पाटील यांना मैदानात उतरवणार असे सगळ्यांना वाटत होते, पण भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लोकसभेचे तिकीट दिले.

Saturday, March 23, 2019

औरंगाबाद शहरात श्री संस्थान गणपतीची आरती करून मुख्य मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना नेते खा. चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडले, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोनगावकर, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अभयसिंग गायकवाड, मनपा स्थायी समिती सभापती राजू वैद्य, सभागृह नेता विकास जैन, शिवसेना महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, उपजिल्हा प्रमुख नरेंद्र त्रिवेदी, नगरसेवक ऋषिकेश खैरे, सचिन खैरे, राजेंद्र दानवे, ऋषिकेश जैस्वाल, तसेच शिवसेना महिला आघाडी च्या पदाधिकारी यांची उपस्तीती होती. यावेळी शिवजयंती निमित्ताने काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत नाशिक येथून बोलविण्यात आलेल्या ढोल पथकांनी विशेष लक्ष वेधले. जय भवानी, जय शिवाजी च्या जय घोषात परिसर दुमदुमला.
काँग्रेसमध्ये कुणी ऐकत नाही; अशोक चव्हाण राजीनाम्याच्या तयारीत
                         फोटो-बेग मुश्ताक मिर्झा
विशेष बातमी- युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क, दिल्ली
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर पक्षातील इतर नाराजही पक्ष सोडत आहेत. आता खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणच नाराज असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे पक्षात कुणी आपले ऐकत नसल्याने राजीनामा देण्याच्या तयारीत आहे, अशी संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
चंद्रपुरात काँग्रेस अंतर्गत राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि एक कार्यकर्ता बोलत असल्याचा दावा करत एक ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल होत आहे. यात चंद्रपूरच्या उमेदवारीवर बोलताना चव्हाण यांनी पक्षात आपले कुणीही ऐकत नाही. त्यामुळे आपणच राजीनाम्याच्या तयारीत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये आता प्रदेशाध्यक्षच नाराज असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.
अशोक चव्हाण यांच्याकडून स्पष्टीकरण
दरम्यान, अशोक चव्हाण यांनी या संदर्भात बोलताना स्पष्टीकरणही दिले आहे. ते म्हणाले की, ते खासगी संभाषण असून पब्लिक डोमेनमध्ये टाकण्याचा विषय नाही. यातील सगळे अंतर्गत विषय आहेत. चंद्रपुरात काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. मी क्लिप ऐकलेली नाही. कार्यकर्त्यांचे मनोबल राखण्याचे माझे काम आहे. चंद्रपूर संदर्भात वादाचे विषय असल्याने कार्यकर्ते नाराज आहेत असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
चंद्रपूरचा वाद काय?
चंद्रपूरच्या लोकसभा उमेदवारीवरून काँग्रेस अंतर्गत मोठ्या घडामोडी घडत आहेत. सुरुवातीला विशाल मुत्तेमवार यांचे नाव घोषित झाले. परंतु, पुन्हा त्यांचे नाव मागे पडले आणि हंसराज अहिर यांच्या विरोधात विनायक बांगडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे चंद्रपुरातील काँग्रेस मंडळी नाराज झाली. खुद्द चव्हाण हे शिवसेनेचे आमदार बाळू धानोकर यांच्यासाठी आग्रही होते. परंतु, उमेदवारी बांगडेंना जाहीर झाल्याने चव्हाणांकडे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 
'मैं भी चौकीदार' म्हणणारे वकील अडचणीत, बार काउन्सिल ऑफ इंडियासह अन्य संस्थांकडे तक्रार

 'मैं भी चौकीदार' या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशव्यापी मोहिमेनं वकिलांना अडचणीत आणलं आहे. या मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या वकिलांविरोधात मुंबईतील एका वकिलाने थेट बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे तक्रार केली आहे. वकिली व्यवसायात असताना अन्य व्यवसायाचा उल्लेख वकील करु शकत नाही, असा दावा अॅड. एजाज नक्वी यांनी आपल्या तक्रारीमध्ये केला आला आहे.

बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या नियमानुसार कोणत्याही वकिलाला वकिली क्षेत्रात असताना अन्य व्यवसाय किंवा नोकरी करता येत नाही. मात्र असे असतानाही अनेक वकिलांनी आपल्या सोशल मीडियावरील नावाच्या आधी 'चौकीदार' असं लिहिलं आहे. यामुळे नियमाचा तर भंग होतच आहे, त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्रातही वकिली व्यवसायाबाबत दिशाभूल निर्माण होत आहे, असा दावा या तक्रारीमध्ये केला आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाला पाठविलेल्या या आठ पानी पत्रामध्ये सध्या राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या वकिलांचा उल्लेखही करण्यात आला आहे.

अशाप्रकारे स्वत:ला चौकीदार म्हणवून वकिलांनी दुसरा व्यवसाय स्वीकारल्याचे सिद्ध होत आहे, असा दावा या तक्रारीत केला आहे. वकील हा एकप्रकारे न्यायालयाचा अधिकारी असतो, त्याने कायद्याच्या अमंलबजावणीबाबत कार्यशील असायला हवे. कायद्याच्या हितासाठी दक्ष असायला हवे, त्यामुळे अशाप्रकारे न्यायक्षेत्राला बाधक ठरणारी कृती करण्यास त्यांना मनाई करावी, अशी मागणी तक्रारीमध्ये अॅड. एजाज नक्वी यांनी बार कौन्सिलकडे केली आहे. आपल्या दाव्याच्या पुष्टीदाखल त्यांनी काही नावे आणि मोबाईलचे काही स्क्रीन शॉटसही तक्रारीसोबत जोडले आहेत. बार कौन्सिलसह महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या बार कौन्सिलकडेही याबाबत रितसर तक्रार करण्यात आली आहे.
नाशिक फाटा येथे ३६ लाखाचे ब्राऊन शुगर पकडले

विक्रीसाठी आणलेले तब्बल ३०० ग्राम वजनाचे ३६ लाख रुपये किंमतीचे ब्राऊन शुगर पिंपरी-चिंचवडच्या आमली विरोधी पथक आणि खंडणी, दरोडा विरोधी पथकाने जप्त केले आहे. शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर ब्राऊन शुगर पकडण्याची ही पहिलीच कारवाई आहे. शनिवारी दुपारी नाशिक फाटा, कासारवाडी येथे ही कारवाई करुन एका महिलेस अटक केली आहे.कलाराणी पोरीमसी देवेंद्र (५२, रा. म्हाडा बिल्डिंग, सायन, कोळीवाडा) या महिलेस अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी नाशिक फाटा येथे एक महिला मोठ्या प्रमाणावर ब्राऊन शुगर घेऊन येणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, सहायक आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमली पदार्थ विरोधी पथकाचे निरीक्षक श्रीराम पोळ, खंडणी विरोधी पथकाचे निरीक्षक सुधीर अस्पत, उपनिरीक्षक वसंत मुळे, पुरुषोत्तम चाटे, राजेंद्र बांबळे, काळे, खेडकर व त्यांच्या पथकाने सापळा रचून संशयित महिलेस ताब्यात घेतले. तिची कसून झडती घेतली असता तिच्याकडे ३०० ग्राम वजनाचे ३६ लाख रुपये किंमतीचे ब्राऊन शुगर आढळून आली. हे ब्राऊन शुगर तिने विक्रीसाठी आणले होते. पोलीस तपास करत आहेत.
उस्मानाबादमध्ये ओमराजेंच्या उमेदवारीवरुन वाद, शिवसैनिकांचा विरोध

ओम राजेनिंबाळकर यांची उमेदवारी रद्द करून पुन्हा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात यावी, अन्यथा निष्ठावंत शिवसैनिक आणि पदाधिकारी सामूहिक राजीनामे देतील.

ऐनवेळी विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना डावलून माजी आमदार ओमराजे निंबाळकर यांना शिवसेनेने लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे संतप्त झालेल्या गायकवाड समर्थक शिवसैनिकांनी थेट उध्दव ठाकरे यांनाच इशारा दिला आहे. सोमवारपर्यंत ओम राजेनिंबाळकर यांची उमेदवारी रद्द करून पुन्हा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात यावी, अन्यथा लोकसभा मतदार संघातील निष्ठावंत शिवसैनिक आणि पदाधिकारी सामूहिक राजीनामे देतील.
शिवसेनेचे काम न करता ओम राजेनिंबाळकर यांना अस्मान दाखविले जाईल अशी टोकाची भूमिका यावेळी शेकडो शिवसैनिकांनी घेतली. व्यासपीठावर बाबाजी भोसले नामक शिवसैनिकाने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
यावेळी बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे, माजी उपजिल्हाप्रमुख बसवराज वरनाळे, माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार, धनंजय मुसांडे, बाजार समितीचे सभापती सुलतान शेठ, शहरप्रमुख बाबुराव शहापुरे, लोहारा तालुकाप्रमुख मोहन पणुरे, डॉ. शोभा बोंगरगे यांच्यासह हजारो शिवसैनिक उपस्थित होते.
खासदार गायकवाड यांना डावलल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी उमरगा येथील शांताई मंगल कार्यालयात तडकाफडकी मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला लातूर, औसा, बार्शी, उस्मानाबाद, कळंब, तुळजापूर, लोहारा, निलंगा आदी तालु्नयातील हजारो शिवसैनिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. प्रत्येक शिवसैनिक आपल्या संतप्त भावना आक्रमकपणे व्यक्त करीत होता.
उमेदवार ताबडतोब बदला, खासदार गायकवाड यांना पुन्हा उमेदवारी द्या अन्यथा सामुहिक राजीनामे दिले जातील, असा सूर प्रत्येकाच्या बोलण्यातून उमटत होता. शिवसैनिकांच्या भावनेची कदर न केल्यास राजेनिंबाळकरांच्या विरोधात प्रचार केला जाईल, अशी ठाम भूमिकाही अनेकांनी जाहीररीत्या यावेळी मांडली. आपल्या संतप्त भावना मातोश्रीवर पोहचविण्याकरिता शिवसैनिक शनिवारी मुंबईकडे रवाना होणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
मागील लोकसभा निवडणुकीत अडीच लाखाहून अधिक मतांनी विजयी झालेल्या रवींद्र गायकवाड यांना डावलण्यामागे कारण काय, असा ठोक सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. उस्मानाबाद जिल्ह्याचे संपर्कप्रमुख तानाजी सावंत आणि उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांचा शिवसैनिकांनी शेलक्या शब्दात यावेळी उध्दार केला. या मेळाव्यास मतदार संघातील अनेक जुने निष्ठावंत शिवसैनिक आणि पदाधिकार्‍यांनी जाहीररित्या आपल्या भावना व्यक्त केल्या. रवींद्र गायकवाड यांचे चिरंजीव हे देखील आवर्जून या मेळाव्यास उपस्थित होते. मात्र खासदार रवींद्र गायकवाड आणि आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मेळाव्याला हजेरी लावली नाही.
उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेचा केवळ एक आमदार आहे. तो देखील उमरगा-लोहारा मतदार संघातून विजयी झाला आहे. जेथे शिवसेनेचे सर्वाधिक प्राबल्य आहे, तेथील उमेदवाराला डावलल्यामुळे दोन्ही तालु्क्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. जोवर रवींद्र गायकवाड यांना पुन्हा उमेदवारी दिली जात नाही, तोवर अर्धनग्न राहणार असल्याचा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला. तत्काळ अर्धनग्न आंदोलनास सुरूवात देखील केली. गायकवाड यांच्या उमेदवारीचा विचार न केल्यास सेनेचा पराभव निश्चित होणार, अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या

Friday, March 22, 2019

पुणे : खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुंड तडीपार

खडक पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. राहूल श्रीनिवास रागीर (२०, घोरपडे पेठ) असे तडीपार करण्यात आलेल्याचे नाव आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आपले गुन्हेगारी वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळ्यांचा समूळ नायनाट करण्यासाठी त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश शहर पोलीस आयुक्त के. वेंकटेशम आणि सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी दिले आहेत. त्यानुसार रागीर याला तडीपार करण्यात आले आहे.
राहूल रागीर हा खडक पोलीसांच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खडक पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी २०१७ मध्ये त्याच्याकडून १ वर्ष मुदतीत चांगल्या वर्तणूकीचे बंधपत्रही करण्यात आले होते. तो अत्यंत खुनशी, क्रूर व भांडखोर आहे. तो लोकांसोबत कुरापती काढून भांडण करतो. त्यामुळे परिसरात त्याची दहशत आहे. त्यामुळे नागरिक त्याची तक्रार करण्यास धजावत नाहीत. त्याच्या या कृत्यांमुळे परिसरातील शांतता व नागरीकांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे.
तर मी मंत्रिपद सोडायला तयार : रामदास आठवले

रिपब्लिकन ऐक्य होणार असेल तर मी मंत्रिपद सोडायला तयार आहे. प्रकाश आंबेडकर रिपब्लिकन ऐक्यासाठी तयार असतील, तर त्यांनी रिपब्लिकन ऐक्याचे अध्यक्ष व्हावे,  असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी केले. महाड येथे चवदार तळे सत्याग्रहाच्या ९२ व्या वर्धापन दिनानिमित्त रिपब्लिकन पक्षातर्फे ऐतिहासिक क्रांतिस्तंभ येथे आयोजित जाहीर अभिवादन सभेत आठवले बोलत होते.
यावेळी  विचारमंचावर आरपीआय रायगड जिल्हा अध्यक्ष जगदीश गायकवाड, सुमीत मोरे,  काकासाहेब खंबाळकर, आमदार भरत गोगावले,  सिद्धार्थ कासारे, सूर्यकांत वाघमारे, महेंद्र शिर्के, सुमीत वजाळे,  चंद्रशेखर कांबळे, प्रावीन मोरे, हेमंत रणपिसे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
"मी ज्यांच्या सोबत जातो त्या पक्षाची सत्ता येते, त्यांना मुख्यमंत्री पद मिळते. त्या बदल्यात ते मला मंत्रिपद देतात तर बिघडले कुठे? माझ्या हाती आहे झेंडा निळा म्हणून त्यांचा आहे माझ्या मंत्रिपदावर डोळा ! माझे मंत्रिपद घालविण्याचा विचार करण्यापेक्षा रिपब्लिकन ऐक्य करून समाजात मंत्रीपद वाढविण्यासाठी रिपब्लिकन ऐक्य करावे असे सांगत मला मंत्रीपदाची फिकीर नाही'' असे वक्तव्य रामदास आठवले यांनी करून रिपब्लिकन ऐक्याची साद आंबेडकरी जनतेला घातली.
यावेळी रामदास आठवले म्हणाले की, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ९२ वर्षांपूर्वी महाडमध्ये पाण्याला स्पर्श करून मानवी मूलभूत हक्कांचा समतेचा लढा उभारून क्रांती केली. एका बाजूला आहे शिवरायांच्या रायगडाचा पहाड  तर एका बाजूला डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिभूमीचा महाड.  असे महाड चवदार तळे सत्याग्रहावेळी सनातनी विरोधकांनी सत्याग्रहिंवर दगडफेक,  हल्ले केले. रक्तबंबाळ होऊन सत्याग्रही भीमसैनिक डॉ बाबासाहेब आंबेडकरांकडे येऊन आम्हाला प्रतिहल्ला करण्याची परवानगी मागू लागले तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना हिंसेचे उत्तर हिंसेने देऊ नका असे बजावले. त्यांच्या डोक्यातील वाईट द्वेष विचार आज न उद्या दूर होईल  असे सांगितले.
अज्ञान दूर झाल्याने आज चवदार तळ्याच्या  पाण्याला आपण स्पर्श करताना  कोणी विरोध करीत नाही. मानवी मूलभूत अधिकार कोट्यवधी शोषितांना मिळवून देण्याचा मानवमुक्तीचा लढा डॉ बाबासाहेब आंबेडकर जिंकले आहेत. त्या दिग्विजयी नेत्याचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार करण्यासाठी; महाड क्रांतिदिनी अभिवादन करण्यासाठी आपण आलो आहोत असे रामदास आठवले म्हणाले.
समाजात विनाकारण तेढ निर्माण करणे योग्य नाही. मागसावर्गीयांसह सवर्ण  सर्व समाज एकत्र आला पाहिजे. भारतीय दलित पँथर च्या शाखा स्थापन करताना मी सांगत होतो की सवर्ण समाजाविरुद्ध दलित पँथर नाही. समाजात समता निर्माण झाली पाहिजे यासाठी मी काम करीत असून समाजिक ऐक्यासाठी आपण शिवशक्ती भीमशक्ती एकत्र केली. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे अशी मी पहिली मागणी केली होती असे  रामदास आठवले  म्हणाले. 
Congress declared-news from Delhi
1)subhash zambad from Aurangabad as candidate.

2)Loksabha and vilas avtade from jalna.








लोकसभा निवडणूक : शिवसेनेची यादी
1) दक्षिण मुंबई- अरविंद सावंत
2) दक्षिण मध्य मुंबई- राहुल शेवाळे
3) उत्तर पश्चिम मुंबई – गजानन किर्तीकर
4) ठाणे- राजन विचारे
5) कल्याण- श्रीकांत शिंदे
6) कोल्हापूर- संजय मंडलिक
7) हातकणंगले- धैर्यशील माने
8) नाशिक- हेमंत गोडसे
9) शिर्डी- सदाशिव लोखंडे
10) शिरुर- शिवाजीराव आढळराव-पाटील
11)संभाजीनगर - चंद्रकांत खैरे
12)बुलढाणा- प्रतापराव जाधव
13)रामटेक- कृपाल तुमाणे
14)अमरावती- आनंदराव अडसूळ
15)परभणी- संजय जाधव
16)मावळ- श्रीरंग बारणे
17)धाराशिव  – ओमराजे निंबाळकर
18)हिंगोली - हेमंत पाटील
19)यवतमाळ - भावना गवळी
20) रायगढ़ - अनंत गीते
21) सिंधुदुर्ग रत्नागिरी - विनायक राऊत
For more updates plz Subscribe to our you tube channel YUVA SAMNA MEDIA.

Thursday, March 21, 2019

धक्कादायक ! पत्नीवर गोळ्या झाडून मंत्रालयातील सहसचिवाची आत्महत्या

धक्कादायक ! पत्नीवर गोळ्या झाडून मंत्रालयातील सहसचिवाची आत्महत्या

मंत्रालयीन सहसचिवाने आपल्या पत्नीवर गोळीबार करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंत्रालयात सहसचिव पदावर कार्यरत असलेल्या विजय पवार यांनी घरगुती वादातून गुरुवारी रात्री पत्नीवर २ गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. पवार यांच्या पत्नीला उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले असून आता सोनाली विजय पवार यांची  प्रकृती आता स्थिर आहे.
विजयकुमार भागवत पवार मंगळवेढ्यातील मरवडे गावचे रहिवासी असून मंगळवेढा तालुक्यातील ते पहिले जिल्हाधिकारी होते. त्यांनी नंदुरबारचे जिल्हाधिकारी म्हणून देखील काम पाहिले होते. त्यांची नुकतीच मंत्रालयातील कौशल्य विकास विभागात सहसचिव म्हणून बदली झाली होती. सध्या ते मंत्रालयात सहसचिव पदावर कार्यरत होते. होळीची सुट्टी असल्याने ते मुंबईहून घरी आले होते. घरी असताना मध्यरात्री उशिरा यांचा पत्नी सोनाली पवार यांच्याबरोबर घरगुती कारणावरुन वाद झाला. त्यानंतर त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास त्यांनी त्यांच्याकडील रिव्हॉव्हरमधून पत्नीवर २ गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकाराची माहिती मिळाल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या पत्नीला तातडीने खासगी रुग्णालयात हलविले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना सोलापूर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या जीवाचा धोका टळला आहे.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल गाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव मारकड, पोलीस कर्मचारी हरिदास सलगर आणि इतर पोलीस अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम चालू असल्याचे सांगण्यात आले आहे.
तुम्हाला गुलाम व्हायचंय की ताठ मानेनं जगायचंय?
-प्रतीक पुरी

मोदींच्या नेतृत्त्वाखालील भाजप शासनाला विरोध असण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे मोदी सत्तेत आल्यापासून भाजपनं गुलामीची एक नवी मूल्यव्यवस्था जाणीवपूर्वक रुजवायला सुरूवात केली आहे. ही गुलामी वरकरणी श्रमप्रतिष्ठेच्या आवरणात गुंडाळलेली आहे पण आंतून तिचं हीडीस स्वरूप स्पष्टपणे दिसून येतं. संघाची वर्णवर्चस्ववादी वृत्ती व जातीयतेचं अस्तर त्याला लागलेलं आहे. ज्या पद्धतीनं या गुलामीचं प्रसरण होत आहे ती पाहता यापुढील काळात कोणीही तोंड वर करून काही विचारू नये, जिथे आहात तिथेच समाधान मानून घ्यावं आणि भाजपला त्यांची सत्ता निर्विवाद उपभोगू द्यावी हा यामागचा विचार आहे. याला जे विरोध करतील त्यांना सरसकट देशविरोधी, देशद्रोही घोषित करून त्याच्यावर हल्ले चढवायचे ही यांतली रणनिति आहे. गेल्या पांच वर्षांतील मोदींचा कारभार बघितला तर ते स्पष्ट होतं.
- काँग्रेसच्या सत्ताकाळात राजीव सरकार असतांना त्यांनी देशाला पुढे नेण्यासाठी संगणक आणला, अन्य आधुनिक तंत्रज्ञानाची त्याला जोड दिली. याच तंत्रज्ञानाचा वापर करून मोदींनी नंतर सत्ता काबीज केली. राजीव गांधींनी देशाला मोठी स्वप्नं बघायला शिकवलं. संगणकाच्या लाटेवर स्वार होऊन भारतात अर्थव्यवस्थेत क्रांति झाली. देशाबाहेर जाऊन नोकऱ्या मिळवण्याची संधी अनेकांना भेटली. ज्यांत पुन्हा उच्च वर्णियच मोठ्या संख्येत होते. पण ज्या काँग्रेसनं यासाठी त्यांना मदत केली त्यांचा मात्र या सर्वांनाच विसर पडलाय आणि आज ते विचारत आहेत की काँग्रेसनं देशासाठी काय केलं? आम्हाला काय दिलं? १९९१ साली नरसिंह राव आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्यामुळे देशात उदारीकरण आलं आणि भारत आर्थिक महासत्ता बनू लागला. आज तो जगातील प्रमुख सत्ता होण्याच्या मार्गावर आहे पण त्याचं श्रेय मात्र काँग्रेसला दिलं जातं नाही. त्यांनी सत्तर वर्षांत काहीच केलं नाही असले बिनबूडाचे धादांत खोटे आरोप केले जातात.
- या विरोधात मोदींनी काय केलं? मोदी म्हणतात की मी चहावाला आहे. श्रम प्रतिष्ठा पाळायलाच हवी. पण कोणालाही विचारा की त्याला खरंच चहावाला व्हायला आवडतं? चहावाला होणं ही एखाद्याची महत्त्वाकांक्षा असू शकते? आज चहाचे जे चकचकीत व्यवसाय केले जातात ती चांगली गोष्ट आहे पण त्यांतही पुन्हा ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनाच ते शक्य आहे. त्यामुळे इतर चहावाल्यांचा धंदा मारला जातोय हे विसरून चालणार नाही. ज्यांना इतर काही संधी नसतात अशी माणसं चहाच्या टपऱ्या टाकतात. शिकल्या सवरल्या माणसांचं हे स्वप्नं असतं का? परदेशांत जाऊन जगावर राज्य करण्याची स्वप्नं राजीव गांधींनी देशाला दाखवली व प्रत्यक्षात उतरवलीही. मोदी म्हणताहेत की तुम्ही चहा विका, चहाची टपरी टाका, वडापाव विका, भजी तळा, आता आता चौकीदार बना. या लोकांना जाऊन विचारा की हे काही त्यांचं जगण्याचं ध्येय होतं का म्हणून. त्यांनी शाळेत शिकतांना याची स्वप्नं पाहिली होती का म्हणून. आणि आज जे लाखो तरूण शिकत आहेत त्यांनाही हेच प्रश्न विचारा की त्यांना काय व्हायचं आहे? ते कशासाठी शिकत आहेत? चहावाला होण्यासाठी की चौकीदार होण्यासाठी?
- मोदी किंवा शहा असं म्हणत नाहीत की तुम्ही प्रधानमंत्री व्हा. मोठे उद्योगपती व्हा. संशोधक व्हा. शास्त्रज्ञ व्हा. ते कधीच तसं म्हणणार नाहीत. संघाला तसं वाटत नाही. श्रमप्रतिष्ठेच्या नावाखाली समाजाचा एक मोठा स्तर कायमच गुलामीत राहावा, उच्चवर्णीयांच्या किंवा उच्चवर्गीयांच्या ताब्यात राहावा ही यांची मानसिकता आहे. हे कायम सत्ताधारी राहणार आणि इतरांनी केवळ चहा विकावा, चौकीदारी करावी हेच त्यांना वाटतं. जो उच्च वर्णीय मध्यमवर्ग आज मोदींचा उदो उदो करतोय तो हे सारं करणार आहे का? नाही. कारण तो पैशाच्या बळावर सर्व मोठ्या संधी हिसकावून घेईल आणि इतरांसाठी चहाच्या टपऱ्याच ठेवणार आहे. त्यासाठी त्यांनाही मोदीच हवे आहेत.
- मोदी श्रमप्रतिष्ठा वाढवत आहेत असं काही म्हणतील. पण त्यांची ही श्रमप्रतिष्ठा राजकीय हेतूंनी प्रेरीत आहे हे अगदी उघड आहे. एरव्ही त्यांनी देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याकडे जास्त लक्ष दिलं असतं पण काळ्या पैशाच्या नावाखाली त्यांनी नोटाबंदीसारखा तद्दन लहरी निर्णय घेऊन अर्थव्यवस्थेचं वाटोळं केलं. त्यांत नुकसान कोणाचं झालं? गरीब व्यावसायिकांचच झालं. जे काहीतरी व्यवसाय करत होते त्यांच्यावर खरोखरच चहाच्या टपऱ्या उघडण्याची वेळ आली. सारेच चहावाले झाले. आता मोदींची इच्छा आहे की सर्वांनी चौकीदार व्हावं आणि देश त्यांच्या हातात राहिलाच तर ते हेही करतीलच.
- मोदींच्या विरोधात बोललेलं त्यांना आवडत नाही की भाजपला आवडत नाही हे समजण्यासारखं आहे. पण टीका करणारा देशाच्या विरोधात बोलतोय, असं म्हणून आपल्यावरील टीकेचा रोख दरवेळी देशाविरोधात वळवण्याचा हा त्यांचा निर्लज्ज धूर्तपणा आता ओळखायला पाहिजे. मोदी किंवा भाजप म्हणजे देश नाही. लोक मोदी आणि भाजपला प्रश्न विचारत आहेत आणि त्यांनीच त्याची उत्तरं देणं अपेक्षित आहेत. पण त्यांच्याकडे ती नाहीत म्हणून मग हा धूर्तपणा केला जातोय. प्रश्न विचारले जातात म्हणून लोकशाही टिकून असते. प्रश्न विचारले जाणं जेव्हा बंद होईल त्या दिवशी लोकशाही संपुष्टात येईल. मोदी आणि भाजपला हेच हवं आहे. प्रश्न विचारायचे नाहीत. आम्ही काय वाट्टेल ते बरळू आमच्यावर शंका उपस्थित करायची नाही. तसं केलं तर तुम्ही देशाच्या विरोधात. तुम्ही देशद्रोही. ही लोकशाही संपवण्याची भाषा आहे. आणि त्यांना हेच हवं आहे. ते जे म्हणतील ते मुकाटपणे ऐकणारे निर्बुद्ध लोक त्यांना हवे आहेत. संघात नेमकं हेच चालतं. तेच त्यांना आता देशात चालवायचं आहे. आम्ही बोलणार तुम्ही फक्त ऐकायचं. आम्ही सांगणार तेच तुम्ही करायचं. तुमची अक्कल वापरायची नाही. तो तुम्हाला अधिकार नाही. हे सारं गुलामीकडे नेणारं राजकारण आहे. समाजाचा मोठा स्तर हा कायम निम्नस्थितीतच राहावा आणि त्यामुळे पुन्हा तो सत्ताधाऱ्यांवर अवलंबून राहावा हीच यांची इच्छा आहे. हे एक नवं राजकारण आहे. मोठ्या हुशारीनं विणलेलं. धर्माच्या नावावर आता राजकारण करता येत नाही, वर्णाच्या नावाखाली उघडपणे वागता येत नाही म्हणून गरीबांचा आधार घेऊन, श्रमप्रतिष्ठेची घोंगडी पांघरून, त्यांच्या आधारानं आता ही नवी वर्गव्यवस्था मजबूत करण्याचं हे तंत्र आहे. जिथे भावनेला आवाहन केलं जातं. मुख्य प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी क्षुल्लक गोष्टींना मोठं केलं जातं आणि आपणच जगाचे तारणहार आहोत याचा देखावा निर्माण केला जातोय.
- चहावाला, भजीवाला, आता चौकीदार आणि पुढच्या काळात कदाचित झाडुवाला व्हा अशा घोषणा दिल्या गेल्या तर नवल वाटण्याचं काहीच कारण नाही. निवडणूका भाजप जिंकेल पण तेव्हाही चहावाले चहाच विकतील, चौकीदार चौकीदारीच करतील आणि भजीवाले भजीच तळतील, ते किंवा त्यांची मुलं कधीच मोठी स्वप्नं बघू शकणार नाहीत. कारण आता त्या स्वप्नांवरचाही अधिकार भाजपनं काढून घेतला आहे. तुम्हाला मोठं व्हायचं आहे की इतरांचे शिव्याशाप खात लाचारीचं जगणं जगायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. तुम्हाला स्वतःच्या बळावर स्वप्नं बघायची आहेत की इतरांनी सांगितलेल्या गोष्टीच करायच्या आहेत हे तुम्ही ठरवायचं आहे. तुम्हाला गुलाम व्हायचंय की ताठ मानेनं जगायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला १०० कोटींचा दंड

जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

लता मंगेशकर मेडीकल फाउंडेशन आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने कमीत कमी दरात वैद्यकिय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या जमीन कराराचे उल्लंघन करत रुग्णांकडून बेकायदा वसूल केलेले १०० कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात धर्मादाय रुग्णालय आहे. तरीही रुग्णालय रुग्णांकडून बेकायदा मोठ्या प्रमाणात पैसे उकळत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे एड. रमेश धर्मावत यांनी केली आहे. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी नवलकिशोऱ राम यांनी नोटीस काढली आहे.
लता मंगेशकर फाऊंडेशनला केवळ १ रुपये किंमतीने शासनाने एरंडवणा येथे ९९ एकर जमीन लीजवर दिली होती. यावेळी काही अटी शर्ती होत्या. या जमीनीवर उभ्या राहणाऱ्या रुग्णालयात वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने वैद्यकिय फी व भाडे निश्चित केले होते. त्यानुसार कमीत कमी दरात वैद्यकिय सुविधा दिल्या जातील असा करार करण्यात आला होता. या करारानुसार २० रुपयात वैद्यकिय तपासणी करण्यात येईल असे म्हटले होते. परंतु वास्तवात तपासणीसाठी ६०० रुपये आकारले जात आहेत. त्यामुळे ही सरकारची फसवणूक आहे. अशी तक्रार करण्यात आली होती.
त्यानंतर या सह काही अटींचा भंग रुग्णालय आणि फाऊंडेशनकडून करण्यात आला आहे. अशी तक्रार करण्यात आली आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी फाऊंडेशनच्या नावे नोटीस काढली आहे. त्यात रुग्णांकडून बेकायदेशीरपणे वसूल केलेले १०० कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

2019:?........... कौन जीतेगा 2019 लोकसभा औरंगाबाद?
*AURANGABAD LOKSABHA*

1951: Suresh Chandra, Indian National Congress

1957: Swami Ramanand Tirtha, Indian National Congress

1962: Bhaurao Dagadurao Deshmukh, Indian National Congress

1967: B.D. Deshmukh, Indian National Congress

1971: Manikrao Palodakar, Indian National Congress

1977: Bapu Kaldate, Janata Party

1980: Qazi Saleem, Indian National Congress

1984: Sahebrao Dongaonkar, Indian National Congress (S)

1989: Moreshwar Save, Shiv Sena

1991: Moreshwar Save, Shiv Sena

1996: Pradeep Jaiswal, Shiv Sena

1998: Ramkrishna Patil, Indian National Congress

1999: Chandrakant Khaire, Shiv Sena

2004: Chandrakant Khaire, Shiv Sena

2009: Chandrakant Khaire, Shiv Sena

2014: Chandrakant Khaire, Shiv Sena

2019:?..............
Comment कौन जीतेगा 2019 लोकसभा  औरंगाबाद?
आज डॉ बाबासाहेब बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी प्रियदर्शनी या वसतिगृहात आज होळी असल्यामुळे जेवण नव्हते काल मुलींची मेस मधे फिस्ट होती त्यामुळे काल रात्री सुद्धा त्यांना जेवण नाही मिळाल व आज होळी रंग पंचमी असल्याने आज मेस चालकाने मेस बंद केली आज ही वसतिगृहातील मुलींवर उपाशी राहण्याची वेळ आली त् त्यामुळे मुलींनी सर्व मित्र मंडळी विद्यापीठ प्रशासन यांना मदत मागितली पण आज होळी असल्यामुळे कोणीही मदत केली नाही
पण त्या मुलीनं पैकी कोमल तृकमाने नावाच्या एका विद्यार्थीनीने  डायरेक्ट आमदार इम्तियाज जलील साहेबांना फोन केला व सविस्तर माहिती दिली मदत मागितली साहेबांनी लगेच तिला सांगीतले बेटा आप की  थोडी ही देर मै खाने का इंतेझाम करता तर साहेबांनी लगेच ए आय एम आय एम विद्यार्थी  चे प्रदेश अध्यक्ष डॉ कुणाल खरात , आकील सागर , फेरोज खान मुलतानी, अब्दुल्ला चाऊस  यांना जेवण पुरवण्याचे सांगीतले व लगेच सर्व मुलींना चिकन बिर्याणी देऊन जेवणाची सोय करून दिली नंतर सर्व विद्यार्थीनीने  इम्तियाज जलील साहेबांचे  फोन करून अाभार मानले

व त्यांना बोलताना सर्व मुली बोल्या की सर आम्ही सर्वांनी मदत मागितली पण फक्त आपणच आम्हाला मदत केली त्या बद्दल आम्ही सर्व आपले आभारी आहोत तसेच व  ए आय एम आय एम विद्यार्थी  चे प्रदेश अध्यक्ष डॉ कुणाल खरात , आकील सागर , फेरोज खान मुलतानी , अब्दुल्ला चाऊस यांचेही  सर्व  वसतिगृह मधील विद्यार्थीनी  आभार मानले
चिकलठाणा पोलिसांची अवैध धंद्याविरूध्द जोरदार कारवाई

६४ हजार ५६० रूपयांचा मुद्देमाल जप्त

औरंंगाबाद/प्रतिनिधी : अवैध धंद्याविरूध्द चिकलठाणा पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी (दि.१९) रात्री पोलिसांनी विशेष मोहिम राबवून जुगार आणि दारू अड्यावर कारवाई करीत ६४ हजार ५६० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली चिकलठाणा पोलिसांनी अवैध होळीच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहिम राबविली. मौजे पळशी येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या गोपाळ शांतीलाल जयस्वाल याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी २२ हजार ४०८ रूपये किंमतीच्या देशी दारूच्या ४०८ बाटल्या जप्त करून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.  तसेच चिकलठाणा पोलिसांनी मौजे गोपाळपूर येथे जुगार खेळणाऱ्या ८ जुगाऱ्यांना पत्यावर पैसे लावून जुगार खेळतांना रंगेहाथ पकडले. जुगाऱ्यांच्या ताब्यातून पोलिसांनी जुगाराचे साहित्य व रोख रक्कम मिळून २७ हजार ९५० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या विशेष मोहिमेदरम्यान चिकलठाणा पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांसह जुगाऱ्यांवर कारवाई करीत ६४ हजार ५६० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अवैध धंद्याविरूध्द चिकलठाणा पोलिसांनी सुरू केलेली कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी सांगितले. 
सिडको ब्रीज पर कार का अकसिङेनट हुआ




 
AIMIM president Participated in a Paidal Daura in Chandrayangutta with AIMIM Floor Leader & Chandrayangutta MLA, Akbaruddin Owaisi.
 The people of Chandrayangutta have always reposed their faith in Majlis, and inshallah they will continue to do so.


Saturday, March 16, 2019

*कैसे बचेगी पत्रकारिता*
*5 वीं पास पत्रकार बन गए हैं, अपराधी भी 'प्रेस' लिख रहे हैं।*


*समाज मे खतरा अपराधियों का पत्रकारिता की ओर रुख।*

ग्लैमर की चाह और पुलिस-प्रशासन के बीच भौकाल गांठने के लिए जहां पहले अपराधी किसी राजनीतिक हस्ती या पार्टी का दामन थाम लेते थे, वहीं वर्तमान में ये ट्रेंड बदल गया है। तमाम अपराधी प्रवृत्ति के लोग अब पत्रकारिता और वकालत की तरफ रुख कर रहे हैं। परन्तु वकालत की डिग्री में लगने वाले समय और जरूरी पढ़ाई की वजह से पत्रकारिता वर्तमान में अपराधियों का सबसे पसंदीदा क्षेत्र बनता जा रहा है।

सूत्रों की माने इलेक्ट्रॉनिक मीडिया के साथ वेब, पोर्टल और सोशल मीडिया जैसे दूसरे साधन आ जाने के बाद कोई भी शख्स कभी भी खुद को छायाकार या पत्रकार खुद ही घोषित कर दे रहा है। दुखद पहलू ये है कि जिस पत्रकारिता को लोकतंत्र का चौथा स्तंभ कहा जाता है, उसमें कभी बुद्धिजीवी और समाज के लिए कुछ कर गुजरने का जज्बा लिए लोग आते थे, जबकि आज अंधाधुंध अखबारों, पत्रिकाओं, वेब पोर्टल्स के आ जाने के बाद बड़ी संख्या में अपराधियों को भी ‘प्रेस’ लिखने का सुनहरा मौका मिल गया है। इसके सहारे वो न सिर्फ़ अपने पुराने अपराधों को छुपाए हुए हैं, बल्कि नये अपराधों को भी जन्म देकर, पुलिस और प्रशासन पर अपनी पकड़ भी मजबूत कर रहे हैं। वे तमाम तरह के गैरकानूनी कार्य पत्रकारिता की आड़ में संचालित करने में लगे हैं।
एक व्यावहारिक गणना और साक्ष्यों के मुताबिक़ कक्षा 5वीं या 8वीं और कई मामलों में तो अशिक्षित भी, खुद को मीडियाकर्मी बताते घूम रहे हैं। इनकी संख्या भी सैकड़ों में मिल जायेगी। अब बड़ा सवाल ये है कि वास्तविक पत्रकारों की मर्यादा और पत्रकारिता जैसी महत्वपूर्ण विधा को अपराध और अपराधियों के चंगुल से कैसे बचाया जाए? और आखिर बचायेगा तो कौन।।

IAS ओमप्रकाश बकोरिया- Transfer का?

IAS ओमप्रकाश बकोरिया- Transfer का?

IAS ओमप्रकाश बकोरिया- Transfer का?



#IAS #ओमप्रकाश #बकोरिया- #Transfer #का?


#Ias#ips#irs#Aurangabad#pune#nandurbar#collector#om#prakash#bakoriya#muncipal#commissiner

Friday, March 15, 2019

निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज- पोलीस महासंचालक जयस्वाल

मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघाचा घेतला आढावा

औरंंगाबाद/प्रतिनिधी  : निवडणूक आयोगाने घालून दिलेली आचारसंहिता आणि त्याच्या चौकटीबाहेर काही जात असेल तर त्यावर पोलीस विभागाचे लक्ष राहणार आहे. समाजमाध्यमावर टाकल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह आणि प्रचारकी मजकुरही बारकाईने तपासला जाणार आहे. लोकसभा निवडणूकीसाठी पोलिस यंत्रणा सज्ज असून ज्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्या ठिकाणी अतिरीक्त मनुष्यबळ पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे नवनियुक्त पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी गुरूवारी (दि.१४) दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयांतर्गत येणाऱ्या भागातील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी ते येथे आले होते. मराठवाड्यातील पोलीस आयुक्त, सर्व पोलीस अधीक्षक, उपअधीक्षकांची जयस्वाल यांनी येथील पोलीस आयुक्तालयात बैठक घेतली. यानंतर आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जयस्वाल म्हणाले, जातीय तेढ निर्माण होणार नाही, यादृष्टीने बंदोबस्त ठेवण्यासाठी आवश्यक पुरेसे मनुष्यबळ महाराष्ट्र पोलीस विभागाकडे असल्याचे सांगताना मात्र त्यांनी कुठलीही आकडेवारी, उपलब्ध साधन-सामग्रीची माहिती थेट सांगितली नाही. रिक्त पदे आहेत, असे सांगताना मात्र ते पद भरण्याविषयीचेही स्पष्टीकरण त्यांनी थेट दिले नाही.

चौकट...
वाढता दहशतवाद हे देशासमोर मोठे आव्हान
देशाला वाढत्या दहशतवादासोबतच देशातील कट्टरतावादाचेही मोठे आव्हान पोलिसासमोर आहे. इसिससारख्या दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांचे प्रमाण फारसे नाही. पण त्यापासून तरुणांना परावृत्त करण्यासाठी आणि स्थानिक कट्टरतावाद, नक्षली चळवळीशी जोडले जाणाऱ्यांचे समुपदेशन करून त्यांना त्या-त्या चळवळीपासून दूर ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्न करीत आहे.


उपनिरीक्षपदी पदोन्नतीबाबत माहिती घेतो

पोलीस विभागातील सरळसेवेअंतर्गत घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पोलिसांना उपनिरीक्षपदी पदोन्नती देण्याची प्रक्रिया मागील काही वर्षांपासून रखडली आहे. अनेक जण निवृत्त झाले आहेत तर काही जण निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाही पदोन्नतीचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नसल्यामुळे पोलिसांमध्ये प्रचंड नाराजी आहे. याबाबत विचारले असता जयस्वाल यांनी, याबाबत आपल्याला अभ्यास करावा लागेल, त्यानंतरच पुढील निर्णय घेऊ, असे सांगितले. या प्रश्नावर महासंचालक काय बोलतात, याकडे औरंगाबादेतील ८० पोलीस कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले होते. मात्र त्यावर महासंचालकांनी थेट भाष्य केले नसल्यामुळे उत्तीर्ण पोलिसांचा हिरमोड झाला.


पुरावे असल्यावरच कारवाई होणार

लोकसभा निवडणूकीसाठी उभे राहणाऱ्या उमेदवारावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्यास त्याची पुराव्यासह माहिती द्या, त्या माहितीच्या आधारे निवडणूक आयोगाकडे तक्रार करून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे महासंचालक जयस्वाल यांनी स्पष्ट केले.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...