Tuesday, April 30, 2019

पुण्यात विकले जात आहेत हलक्या प्रतीचे दुग्धजन्य पदार्थ

एफडीएकडून पुण्यातील मॉडर्न डेअरी आणि साताऱ्यातील संतोष मिल्क अँड मिल्क प्रोडक्टवर कारवाई
पुण्यात हलक्या प्रतीचे दुग्धजन्य पदार्थ विकले जात असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने हलक्या प्रतीचे दुग्धजन्य पदार्थ चांगल्या गुणवत्‍तेचे असल्याचे लेबल लावून चढया भावाने विक्री करणा-या कँपमधील प्रसिध्द मॉर्डन डेअरीतील खोटेपणा उघड केल्यानंतर आता तासवडे येथून संतोष मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट वर धाड टाकून अशाच प्रकारचं १० लाखांचं पनीर जप्त केलं आहे.
हे मिल्क प्रोडक्टस जेथे उत्पादित केले जात होते. तेथे अन्न व औषध प्रशासन विभाग (एफडीए) ने पुण्यातील मॉडर्न डेअरीवर कारवाई करत १ लाख २३ हजार ६९१ रूपये किेंमतीचे डेअरीतील हलक्या प्रतीचे दही, मलाई पनीर व क्रीम असे ५६१ किलो दुग्धजन्य पदार्थ जप्त केले होते. त्यानंतर हे दुग्धजन्य पदार्थ सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीमध्ये असलेल्या संतोष मिल्क अँड मिल्क प्रोडक्टस प्रा. लि. येथे उत्पादित केले जात असल्याचे समोर आले होते.
त्यानंतर एफडीच्या पथकाने येथे छापा टाकला. यावेळी हलक्या दर्जाचे मलाई पनीरचा १०२४.२ किलो किमंत रूपये २ लाख ४ हजार ८४० व हलक्या प्रतीची किमचा ४६८२.२ किलो किमंत रूपये ७,४९,१७२ चा साठा जप्त केला. मलई पनीच्या २४० ग्रॅमच्या पॅकेटवर मॉडर्न डेअरी, कॅम्प पुणे असे छापले होते.
प्रत्यक्षात या पनीरचे उत्पादन कर्नाटक राज्यातील महालीगपुर येथे केले जाते. परंतु हे पनीर संतोष मिल्क अँण्ड मिल्क प्रोडक्टस प्रा. लि. तासवडे एमआयडीसी येथे उत्पादीत झाल्याचे भासवून पुढे विक्री केले जात होते. दुध व दुग्धजन्य पदार्थ ज्या ठिकाणी उत्पादीत केले जात होते. त्या ठिकाणी भरपुर प्रमाणात अस्वच्छता व जिवंत किटकांचा वावर आढळून आला. या डेअरीत आलेल्या अन्नपदार्थ पॅक करण्याच्या लेबलवर दुध व दुग्धजन्य पदार्थाचे मार्केटीग मॉडर्न डेअरी कॅम्प पुणे यांनी केल्याचे आढळलेले आहे. प्रत्यक्षात मे. संतोष मिल्क अँण्ड मिल्क प्रोडक्टस प्रा. लि. तासवडे उत्पादीत केलेल्या दुध व दुग्धजन्य पदार्थाचे मार्केटींग करण्याकरीता मॉडर्न डेअरी पुणे यांना परवाना नसल्याचे आढळले आहे.
दरम्यान पुण्यातील कॅंप परिसरात असलेल्या मॉडर्न डेअरीकडून डेअरी मापात पाप करून व उच्च प्रतीचा माल असल्याचे सांगून ग्राहकांकडून बक्कळ पैसा उकळल्याचं उजागर झालं आहे. त्यामुळे ग्राहकांनी चाणाक्षपणे दुग्धजन्य उत्पादनांची खरेदी करावी आणि संशय आल्यास त्याची तक्रार एफडीएकडे करावी असे आवाहन एफडीएचे सह आयुक्‍त (अन्न विभाग) सुरेश देशमुख यांनी केले आहे.
ही कारवाई एफडीएचे सह आयुक्त सुरेश देशमुख, सहायक आयुक्त (अन्न) संपतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी रोहन शहा, अनिल पवार, युवराज ढेबरे व राहुल खंडागळे यांच्या पथकाने केली.
"जेलभरो आंदोलन" संदर्भात ...
आज औरंगाबाद शहरामध्ये 'बहुजन क्रांती मोर्चा' मार्फत जेलभरो आंदोलन होत आहे , ईव्हीएम मध्ये गडबडी होत असल्यामुळे ,हे आंदोलन खालील मुद्द्यावर होत आहे
1) Free, Fair and Transparent निवडणुका झाल्याच पाहिजेत
2)मुक्त निष्पक्ष आणि पारदर्शी निवडणुका झाल्याच पाहिजेत
3)100 % VVPAT (कागद मतपत्र )ची मोजणी झालीच पाहिजे
4)The conduct of election rules 1961 के 56(c) आणि 56 (d) तात्काळ रद्द करावेत
5) निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यावर संसदेमध्ये महाभियोग चालवलाच पाहिजे ..
6)निवडणूक आयोग चोर है
तरी या आंदोलनामध्ये मराठवाड्यातील हजारो कार्यकर्ते सहभागी होत आहेत ,वेगवेगळ्या सामाजिक संघटना विद्यार्थी युवक महिला कामगार मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत ,

जेलभरो आंदोलनाचे ठिकाण :- क्रांती चौक ,औरंगाबाद ,वेळ दुपारी 3 वाजता , तारीख :-आज  30 एप्रिल 2019



आपला
सिद्धार्थ शिनगारे
राज्य प्रभारी ,बहुजन क्रांती मोर्चा
7798757923

Sunday, April 28, 2019

मुख्यमंत्री *श्री देवेन्द्र फडणवीस* आणि सुपरस्टार *सलमान खान* यांनी गरजू रूग्णांसाठी मंत्रालयात *"ग्राम वैद्यकीय सहायता निधी"* या नावाने कक्ष उघडला आहे. ही सुविधा सर्व आजारावर आहे किमान *25 लाखापर्यंत* मदत मिळू शकते. त्यासाठी मंत्रालयात थेट फोन करून माहिती घेऊ शकता.

*संपर्कप्रमुखः श्री. शेटे साहेब*
7वा मजला, मंत्रालय, मुंबई.
फोन नं- 022- 22026948

*नियम*

1) एक लाखाच्या आत उत्पन्न दाखला
2) केसरी/पिवळे रेशन कार्ड
3) आधार कार्ड
4) मुंबई बाहेरचे रूग्ण असतील तर हॉस्पिटलचे कोटेशन.

कृपया ही माहीती सर्वांना पाठवा जेणेकरून गरीबांना याचा लाभ मिळेल.

ज्या मुलांना-मुलींना हृदयविकाराचा आजार आहे, आणि गरीब परिस्थितीमुळे योग्य तो उपचार मिळत नाही, अश्या *९०,००,०००/-* मुला-मुलींच्या उपचाराची जबाबदारी *सलमान खान* घेणार आहे. आपल्या ओळखीच्या व्यक्तिला उपचाराची गरज असेल तर *Being Human* संस्थेला email द्वारे  कळवा.

*beinghumanemail@gmail.com*

तसेच, किडनी, एडस्, कर्करोग अशा रोगांवरील औषधे महाग असल्याने सगळ्यांनाच याचा उपचार खर्च परवडत नाही. मात्र आता घाबरण्याचे कारण नाही.

दादर स्टेशनपासुन फक्त 7 मिनिटाच्या अंतरावर *"HOPE SPECIALITY PHARMA"* सुरू झाले आहे. या रोगांवरील औषधे येथे अत्यंत कमी दरात उपलब्ध आहेत.
उदा. एखाद्या इंजक्शनची किंमत ९ हजार असेल ते आपणास येथे केवळ ४०० रू पर्यंत मिळेल.

👉पत्ता -
*होप speciality फार्मा*
Old Building 2A/2,
S.S.Wagh Marg,
Gandhi Chowk,
Naigaon, Dadar (East),
मुंबई - 400014.

👉संपर्क करा :
*hspmumbai@gmail.com*

👉फोन क्रमांक :
9224247365/
9022247365/
022- 24147365.

२४ तास, हफ्त्याचे ७ दिवस, वर्षाचे ३६५ दिवस सेवेत अर्पण..

जास्तीत जास्त लोकांना पाठवा हा मेसेज आणि लोकांची  महागडया  औषधांपासून सुटका करा .

कृपया सर्वाना सांगा  ....
आणि हि पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा...

तुमचा एक शेअर एखाद्याचे प्राण वाचवू शकतो.
❤ *ßeing human salman frndz club*
[६/९, ४:३१ म.उ.] L. I. C. Bondare: मोफत मिळणार उपचारपद्धती ते हि नाशिक मधे.....

- आजार खालील -

- नूरो सर्जरी ( मेंदूच्या शत्रक्रिया )                                               - ऑथोपेडीक्स सर्जरी ( हाडांची शस्त्रक्रिया )
- जनरल सर्जरी ( सामान्य शस्त्रक्रिया )
- कार्डीयोलॉजी ( हदयाची रचना/ हदयरोग )
- क्रिटिकल केअर ( अतिदक्षता )
- जनरल मेडिसीन ( सामान्य औषधे )
- यन्डोकेनॉलॉजी ( ग्रंथी विकार )
- फलमोनोलॉजी ( फुफुसांचे विकार )
- गॅस्टॉयन्टेरॉलॉजी ( पोटांचे आजार )
- नेफोलॉजी ( किडनी व मुत्र विकार )
- नृरोलॉजी ( मेंदूरोग )
- सर्जीकल ऑन्कॉलॉजी
- प्लास्टीक सर्जरी ( कायकल्प शस्त्रक्रिया )
- पॉली ट्रोमा ( अपघात )
- पेडीयाट्रीक्स सर्जरी ( बालरोग शस्त्रक्रिया )
- मेडिकल ऑन्कॉलॉजी
- रेडीयेशन ( किरणे आवुळंच )
- सर्जीकल ( कॅन्सर शस्त्रक्रिया )
- अॅजिओग्राफी
- अॅजिऑप्लास्टी
- बायपास
- हदयाची छिद्रेचे ऑपरेशन
- किडणी स्टोन सर्जरी
- पोस्टेट सर्जरी
- लहान मुलांच्या ( पेडीअॅट्रीक ) सर्जरी

संपर्क : 'आरोग्यदुत ' सेवाभावी संस्था
गाळा नं. २०८ पाहिला मजला, कृषी उत्पन्न बाजार समिती संकुल, दिंडोरी रोड, पंचवटी नाशिक .
तुषार जगताप : ९०११ ७३७३७३
योगेश नाटकर : ९४२३२४४४९५
विशाल कोशिरे : ९७६३४४९५९५
विलास जाधव : ८२७५१०४१५७
   पवन पवार :
 9421210992
   मोहन गरूड
  9881319724
.
कृपया ही पोस्ट सर्व ग्रुप वर पाठवा
जेणे करुन गरजवंत रुग्णांना फायदा होईल

*५०/- फी.*
*पेशंट बरोबर एका व्यक्त्तीला फ्री रहायला जेवायला,*

*डिस्चार्ज  नंतर पेशंटचे ४९/- परत देतात. फक्त १ रूपये वापरतीत. ट्रस्टचे हॉस्पिटल आहे. संपूर्ण आयूर्वेदिक पद्धतीने ऊपचार पद्धत. नो चीरफाड.
*कोणा गरजूंना अवश्य शेअर करा.*
👏🏻🙏🏻

Thursday, April 25, 2019

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांना पोलिस महासंचालकांचे विशेष पदक जाहिर

औरंंगाबाद/प्रतिनिधी : राज्याच्या विशेष पोलिस महासंचालक यांच्यावतीने पोलिस दलात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या पोलिस निरीक्षकांना विशेष सेवा पदक मंगळवारी (दि.२३ एप्रिल) जाहिर झाले. त्यात पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत आणि आर्थिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांचाही समावेश आहे.

पोलिस दलात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या पोलिस निरीक्षक मधुकर सावंत आणि आर्थिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांना पोलिस महासंचालकांचे विशेष सेवा पदक जाहिर झाले आहे. येत्या १ मे रोजी होणाऱ्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पोलिस निरीक्षक सावंत व ज्ञानेश्वर साबळे यांना हे पदक वितरीत करण्यात येणार आहे. गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांना विशेष सेवा पदक जाहिर झाल्याबद्दल सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
 अब्दुल समीर यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा
प्रतिनिधी(दि.24):औरंगाबाद जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांना पाठवला आहे,या राजीनाम्यात स्पष्टपणे असा उल्लेख करण्यात आला आहेकी पक्षात निष्ठावंत व अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांची किंमत राहिलेली नसुन हुजरेगीरी करनारयाची  भरती झालेली असून अश्या पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा नसल्याचे सांगत युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासह सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे सांगितले आहे

Tuesday, April 23, 2019

✅ मतदानासाठी पोलिंग बूथ वर गेले असता जर
तुम्हाला तुमचे नाव मतदार यादीत सापडले नाही तर कलम 49 अंतर्गत तुम्ही तुमचा आधार कार्ड किँवा मतदान ओळखपत्र दाखूऊन  Challenge Vote  ची मागणी करू शकता
✅ जर तुमचे मतदान कोणी दुसऱ्याने अगोदरच केले आहे हे लक्षात आल्यावर तुम्ही Tender Vote ची मागणी करा
✅ज्या पोलिँग बूथ वर 14% पेक्षा जास्त Tender Vote झाले असतील तेथे निवडणूक पुन्हा घ्यावी लागते .
आपल्या मतदानाचा अधिकार सोडू नका.

उठा युवांनो निर्णय घ्या,चला मिळुन सारे बदल घडवूया.
हा देश आपला आम्हा अभिमान तुझे,मग सारे मिळुन देश घङवुया.
आमचा नेटवर्क,तुमची ताकद म्हणून आम्ही आहोत एक विशाल समुह,आम्ही आहोत युवा-सामना मिङीया न्युज नेटवर्क,दिल्ली.
तर असेल हिम्मत तर करा युवा-सामना.

For more and information be connect with ✒🎤👉YUVA SAMNA MEDIA
Please share it Others
And Subscribe Free to get more information by our network.
अंदाजित महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील हे असतील खासदार
Exit poll by-  YUVA SAMNA MEDIA GROUP

1. नंदुरबार
काँग्रेस – के.सी. पडवी

2. धुळे
काँग्रेस – कुणाल पाटील

3. जळगाव
राष्ट्रवादी – गुलाबराव देवकर

4. रावेर
भाजप – रक्षा खडसे

5. बुलडाणा
राष्ट्रवादी – डॉ. राजेंद्र शिंगणे

6. अकोला
भाजप – संजय धोत्रे

7. अमरावती
यु.आ.(राष्ट्रवादी)– नवनीत कौर राणा

8. वर्धा
भाजप – रामदास तडस

9. रामटेक
काँग्रेस – किशोर उत्तमराव गजभिये

10. नागपूर
भाजप – नितीन गडकरी

11. भंडारा-गोंदिया
राष्ट्रवादी – नाना पंचबुद्धे

12. गडचिरोली- चिमूर
काँग्रेस – डॉ. नामदेव उसेंडी

13. चंद्रपूर
भाजप – हंसराज अहिर

14. यवतमाळ- वाशीम
शिवसेना – भावना गवळी

15. हिंगोली
काँग्रेस – सुभाष वानखेडे

16. नांदेड
काँग्रेस – अशोकराव चव्हाण

17. परभणी
राष्ट्रवादी – राजेश विटेकर

18. जालना
भाजपा- रावसाहेब दानवे

19. औरंगाबाद
एमआयएम – इम्तियाज जलील

20. दिंडोरी
राष्ट्रवादी – धनराज महाले

21. नाशिक
राष्ट्रवादी – समीर भुजबळ

22. पालघर
बहुजन विकास आघाडी – विष्णू ठाकूर

23. भिवंडी
भाजप –कपिल  पाटील

24. कल्याण
शिवसेना – श्रीकांत शिंदे

25. ठाणे
शिवसेना – राजन विचारे

26. मुंबई उत्तर
भाजप – गोपाळ शेट्टी

27. मुंबई उत्तर पश्चिम
शिवसेना – गजानन कीर्तिकर

28. मुंबई उत्तर पूर्व
राष्ट्रवादी- संजय दिना पाटील

29. मुंबई उत्तर मध्य
 कांग्रेस- प्रिया दत्त

30. मुंबई दक्षिण मध्य
काँग्रेस – एकनाथ गायकवाड

31. मुंबई दक्षिण
शिवसेना – अरविंद सावंत

32. रायगड
राष्ट्रवादी – सुनील तटकरे

33. मावळ
राष्ट्रवादी – पार्थ पवार

34. पुणे
भाजप – गिरीश बापट

35. बारामती
राष्ट्रवादी – सुप्रिया सुळे

36. शिरूर
राष्ट्रवादी – डाॅ.अमोल कोल्हे

37. अहमदनगर
राष्ट्रवादी – संग्राम जगताप

38. शिर्डी
काँग्रेस – भाऊसाहेब कांबळे

39. बीड
राष्ट्रवादी – बजरंग सोनवणे

40. उस्मानाबाद
राष्ट्रवादी – राणा जगजितसिंह पाटील

41. लातूर
काँग्रेस – मच्छिंद्र कामंत

42. सोलापूर
काँग्रेस- सुशीलकुमार शिंदे

43. माढा
राष्ट्रवादी – संजयमामा शिंदे

44. सांगली
स्वा.शे.सं.– विशाल पाटील

45. सातारा
राष्ट्रवादी – उदयनराजे भोसले

46. रत्नागिरी-सिंधुदुर्ग
म.स्वा.प.- निलेश नारायण राणे

47. कोल्हापूर
राष्ट्रवादी- धनंजय महाडिक

48. हातकनंगले
स्वा.शे.सं - राजु शेट्टी

*महाआघाडी*
    कांग्रेस- 11
  राष्ट्रवादी-18
  बविआ  -01
स्वा.शे.सं.-02
           _______
              32
   *युती*
शिवसेना-05
  भाजपा-09
          ______
             14

म.स्वा.प.-01
एमआयएम +वं.ब.आ.-01
_______________
एकूण----48
                 
(स्क्रिनशाॅट काडून ठेवा 23 मे. ला लागेल)

Monday, April 22, 2019

सुभाष झांबड यांनी मांडला व्हिजन औरंगाबाद
म्हटले मी जाती पातीवर मागितले नाही मत पण बदल घडवणार
औरंगाबाद : २१ एप्रिल ( डि 24 न्यूज)
मी लोकसभा निवडणुकीत व्हिजन औरंगाबाद असा विकासाचा संकल्प केला आहे. विजय माझाच होणार आहे. या निवडणुकीत मी असा एकच उमेदवार आहे ज्याने जाती पातीच्या नावावर मत मागितले. मी खासदार झालो तर खासदार निधी खर्च करण्यासाठी समिती बणवणार आहे. जनसामान्यांना निधीचा पुरेपुर फायदा होईल असा माझा प्रयत्न असणार आहे. विद्यमान खासदाराने गावागावात विकास कामे न करता बोगस बीले उचलल्याचे प्रकार समोर आली. शहर व जिल्यातील लोकांना पायाभूत सुविधा उपलब्ध २० वर्षात खासदाराने केल्या नाही. यासाठी मतदारांनी ठाम निश्चय केला यावेळी बदल घडणार व कॉग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीला मतदार निवडून देतील असा विश्वास आहे. मी निवडणूक जिंकल्यास तक्रारीचे निवारण करण्यासाठी हेल्प लाईन नंबर सुरू करणार आहे. अल्पवयीन व मागासवर्गीय विकासासाठी निर्णय घेण्यात येईल. स्मार्ट सिटि व सेफ सिटि बणवण्याचा प्रयत्न करणार, दुष्काळ मुक्त जिल्हा बणवणार, सिडको आणि एएमआरडीए विकास, आरोग्य सुविधा, रिंगरोड उभारणे, रेल्वे व विमान विकास, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे, पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याचे व्हिजन कॉग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार सुभाष झांबड यांनी प्रचार समाप्त होण्याच्या अगोदर जाहीर केला. आम आदमी पार्टी, जनता दल सेक्युलर, महाराष्ट्र बंजारा समाजाने पाठिंबा दिल्याची घोषणा झांबड यांनी केली.
यावेळी शहर अध्यक्ष नामदेव पवार, माजी शहर अध्यक्ष एड सय्यद अक्रम, डॉ. पवन डोंगरे, फयाज कुरेशी, धोंडिराम राठोड, हाशिम उस्मानी, अजीज खोकर आदी उपस्थित होते.

Friday, April 19, 2019

*खैरेला त्रस्थ, MIM बद्दल भीती आणि संशय, पण झाम्बड़ का हर्षवर्धन यात संभ्रम असणाऱ्या मतदारानं साठी खालील आकडेवारी उपयुक्त ठरेल*

2019 च्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मतदार संघात काय होईल हे समजून घेण्यासाठी आपल्याला 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काय झाले हे अधिकृत आकडेवारीतून समजून घेणे आवश्यक आहे.
हि आकडेवारी Election Commission of India च्या खालील अधिकृत Website वरून घेतलेली आहे.

https://eci.gov.in/files/file/3726-maharashtra-2014/

तुम्हीही ही pdf file download करून स्वतः खात्री करू शकता.
pdf file download करून औरंगाबाद लोकसभा मतदार संघात येणाऱ्या खालील विधानसभा मतदार संघाचे निकाल खाली दिलेल्या page no. वर बघू शकता.

कन्नड विधानसभा page no. 402
औरंगाबाद मध्य विधानसभा page no. 403
औरंगाबाद पश्चिम विधानसभा page no. 404
औरंगाबाद पूर्व विधानसभा page no. 405
गंगापूर विधानसभा page no. 407
वैजापूर विधानसभा page no. 408

*आता आपण एक एक विधानसभा क्षेत्रात काय काय निकाल आले आणि त्याचा आताच्या निवडणुकीशी काय संबंध आहे ते बघू.*

2014 च्या विधानसभा निवडणुकी वेळेस औरंगाबाद (मध्य, पूर्व, पश्चिम), वैजापूर, गंगापूर, कन्नड सर्व मिळून एकूण मतदारांची संख्या 16 लाख 64 हजार इतकी होती जी आता 2019 च्या निवडणुकीत वाढून 18 लाखाच्या आसपास झाली आहे. आपण असे गृहीत धरू कि वाढलेले 2 लाख मतदार हे सर्व मतदार संघात एक सारखे वाढले असतील, आणि ते सर्व जाती-धर्माचे, सर्व पक्षाच्या विचारसरणीचे असतील आणि एक सारखे वाढले असतील. म्हणून त्याचा परिणाम एक सारखा असेल.

2014 च्या विधासभेला एकूण 16 लाख 64 हजार मतदारांपैकी 11 लाख 18 हजार लोकांनी मतदानाचा हक्क बजावला जो कि टक्केवारी मध्ये 67.22% इतका होतो.

*आता आपण मतदार संघानुसार कुठल्या पक्षाला किती मतदान मिळाले आणि नंतर सर्वांची बेरीज करून आकडेवारी नुसार लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती मतदान होऊ शकते हे बघू*.

  *107. औरंगाबाद मध्य (107 - Aurangabad Central)*

एकूण मतदार संख्या 286978
प्रत्येक्षात झालेलं मतदान 188469 
मतदान टक्केवारी 65.67%

प्रमुख उमेदवार आणि पक्ष:

इम्तियाझ जलील AIMIM 61843
प्रदीप जैस्वाल शिवसेना 41861
किशनचंद तनवाणी भाजप 40770
विनोद पाटील राष्ट्रवादी 11842
संजय जगताप बसपा 11048
M.  M. शेख काँग्रेस 9093

*108. औरंगाबाद पश्चिम (राखीव) (108 - Aurangabad West (SC))*

एकूण मतदार संख्या 287750
प्रत्येक्षात झालेलं मतदान 185810
मतदान टक्केवारी 64 .57%

प्रमुख उमेदवार आणि पक्ष:

संजय शिरसाठ शिवसेना 61282
मधुकर दामोधर सावंत भाजप 54355
गंगाधर सुखदेवराव गाडे Panthers Republican Party 35348
जितेंद्र अंकुश देहाडे काँग्रेस 14798
मिलिंद यशवंतराव दाभाडे राष्ट्रवादी 5198
दाभाडे सुगंध सीताराम बसपा 4399

*109. औरंगाबाद पूर्व (108 - Aurangabad East)*

एकूण मतदार संख्या 261887
प्रत्येक्षात झालेलं मतदान 175422
मतदान टक्केवारी 66.98%

प्रमुख उमेदवार आणि पक्ष:

अतुल मोरेश्वर सावे भाजप 64528
डॉ. अब्दुल गफ्फार कादरी AIMIM 60268
दर्डा राजेंद्र काँग्रेस 21203
कला  ओझा शिवसेना 11409
कचरू सोनावणे बसपा 5364
झुबेर अमानुल्लाह मोतीवाला राष्ट्रवादी 2121

*111. गंगापूर*

एकूण मतदार संख्या 271496
प्रत्येक्षात झालेलं मतदान 184124
मतदान टक्केवारी 67.82%

प्रमुख उमेदवार आणि पक्ष:

बंब  प्रशांत भाजप 55483
अंबादास  एकनाथ  दानवे शिवसेना 38205
कृष्णा साहेबराव डोणगावकर राष्ट्रवादी 33216
खोसरे शोभाबाई काँग्रेस 16826

*112. वैजापूर*

एकूण मतदार संख्या 274887
प्रत्येक्षात झालेलं मतदान 192940
मतदान टक्केवारी 70.19%

प्रमुख उमेदवार आणि पक्ष:

भाऊसाहेब पाटील चिकटगावकर राष्ट्रवादी 53114
R. M. वाणी शिवसेना 48405
दिनेशभाऊ परदेशी काँग्रेस 41346
एकनाथ खंडेराव जाधव भाजप 24243

*105. कन्नड*

एकूण मतदार संख्या  281425
प्रत्येक्षात झालेलं मतदान 191781
मतदान टक्केवारी  68.15%

प्रमुख उमेदवार आणि पक्ष:

जाधव हर्षवर्धन रायभान शिवसेना 62542
उदयसिंग सरदारसिंग राजपूत राष्ट्रवादी 60981
संजय गव्हाणे भाजप 28037
नामदेवराव रामराव पवार काँग्रेस 21865

*आता आपण सर्व मतदारांची पक्षानुसार बेरीज करून कुठल्या पक्षाला किती मतदान झाले ते बघू*.

🔴 शिवसेना (जैस्वाल, शिरसाठ, कला ओझा, दानवे, वाणी, हर्षवर्धन)- 263704

🔴 भाजप (तनवाणी, सावंत, सावे, बंब, जाधव, गव्हाणे)- 291578

🔴 काँग्रेस (शेख, देहाडे, दर्डा, खोसरे, परदेशी, पवार)- 125131

🔴 राष्ट्रवादी (पाटील, दाभाडे, मोतीवाला, डोणगावकर, पाटील, राजपूत)- 166472

🔴 AIMIM (जलील, कादरी)- 122111

🔴 Panthers Republican पार्टी (गंगाधर गाडे)-  35348
बसप (जगताप, दाभाडे)- 15447

*आता आपण येऊया २०१९ च्या लोकसभा निवडणुकी कडे*

 🔴 *चंद्रकांत खैरे (शिवसेना + भाजप मतांची बेरीज)- 555282*
 
कागदोपत्री शिवसेना भाजप युती आहे पण कन्नड मधून हर्षवर्धन जाधव जे कि विधानसभेला शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते ते स्वतंत्र लढत आहे त्यामुळे ते मतदान (62542) ह्या वेळेस चंद्रकांत खैरे ला पडणार नाही.

चंद्रकांत खैरे (शिवसेना + भाजप - हर्षवर्धन जाधवचे स्वतःचे कन्नडचे मतदान)- 555282 - 62542 = 492740

पण गंगापूर वैजापूर कन्नड येथील भाजप चे कार्यकर्ते शिवसेनेचे काम न करता हर्षवर्धन जाधव चे काम करत आहेत म्हणून आपण गृहीत धरू या कि जे विधानसभेला भाजप चे मतदार होते (गंगापूर, वैजापूर, कन्नड भाजप = 107763) त्यातील 70% मतदार हर्षवर्धन कडे वळतील- 75434.

औरंगाबाद शहरामध्ये पण खैरे बद्दल नाराजी आहे आणि हर्षवर्धन जाधव यांनी मोदी सरकार ला पाठिंबा देणार असे घोषित केले आहे त्यामुळे तिथे ही भाजप चे मतदार हर्षवर्धन कडे वळतील. (159653)

चंद्रकांत खैरे (शिवसेना - 70 % गंगापूर, वैजापूर, कन्नड, भाजप – 100% औरंगाबाद भाजप - हर्षवर्धन जाधवचे स्वतःचे कन्नडचे मतदान) = 492740-75434-159653= 257652

*चंद्रकांत खैरे एकूण अपेक्षित मतदान- 257652*

🔴 *आता हर्षवर्धन जाधव यांचे मतदान बघूया*.

2014 च्या आमदारकीला हर्षवर्धन जाधव यांना कन्नड मधून 62542  मते मिळाली आपण असे गृहीत धरूया कि ते त्यांचे स्वतःचे हक्काचे मत आहेत आणि ते आताही मिळतील. त्यासोबत गंगापूर, वैजापूर, कन्नड भाजप च्या 107763  पैकी 70 % मतदार हर्षवर्धन कडे वळतील- 75434, औरंगाबाद शहरामध्ये पण खैरे बद्दल नाराजी आहे म्हणून तिथे हि भाजप चे मतदार हर्षवर्धन कडे वळतील (159653).

*हर्षवर्धन जाधव एकूण अपेक्षित मतदान (स्वतःच हक्कच + वैजापूर, गंगापूर, कन्नड भाजप + औरंगाबाद भाजप)= 62542 + 75434 + 159653= 297629*


🔴 *आता येऊ या काँग्रेस राष्ट्रवादी च्या सुभाष झाम्बड कडे*.

2014 चे विधानसभा election हे मोदी लाटेत झाले होते आणि सोबतच औरंगाबाद शहरामध्ये MIM चा प्रवेश झाला होता म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी साठी हि निवडणूक खूप वाईट गेली होती. पण यावरून एक निष्कर्ष निघतो कि 2014 ला जे मतदान पडले असेल ते काँग्रेस राष्ट्रवादी च निष्ठावंत मतदान आहे आणि ते कुठल्याही परिस्थिती मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी सोबतच राहणार आहे.

*काँग्रेस राष्ट्रवादी औरंगाबाद (पूर्व, पश्चिम, मध्य) + गंगापूर + वैजापूर + कन्नड = 291603*

🔴 *आता येउयात सगळ्यात जास्त विवादास्पद पक्षाच्या उमेदवाराकडे*.

AIMIM इम्तियाझ जलील - इम्तियाझ जलील, अब्दुल कादरी हे AIMIM चे दोन उमेदवार औरंगाबाद मध्य आणि पूर्व मधून उभे होते आणि गंगाधर गाढे हे औरंगाबाद पश्चिम मधून जो कि राखीव मतदार संघ होता त्यातून उभे होते. आपण असे गृहीत धरूया कि गंगाधर गाढे (35348), त्यानंतर औरंगाबाद मध्य मधून बसप च्या तिकिटावर लढलेले संजय जगताप (11048) आणि समाजवादी पक्षाच्या तिकिटावर लढलेले अफसर खान (2319) हे सर्व मतदान लोकसभा निवडणुकीला इम्तियाझ जलील यांना पडेल तरी पण इम्तियाझ जलील ला 1 लाख 80 हजार च मतदान पडेल.

आता तुम्ही म्हणाल कि हे तर फक्त शहरी मतदान झालं. ग्रामीण भागाचे काय? ग्रामीण भागात मुस्लिम समाजाची लोकसंख्या खूप कमी आहे आणि जो पण आहे तो शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या मध्ये विभागला गेला आहे. तुम्ही म्हणाल मुस्लिम समाज धर्म बघून मतदान करतो. हे पूर्ण पणे चूक पण नाहीये आणि पूर्ण पणे खरे पण नाही. कारण तुम्ही जर वैजापूर शहराचे उदाहरण घेतले तर तेथील मुस्लिम समाज हा 1995 पासून शिवसेनेला मतदान करत आलाय आणि तेथील सगळ्यात मोठा मुस्लिम नेता हा मागच्या निवडणुकीत शिवसेनेचा नगर अध्यक्ष निवडणुकीचा उमेदवार होता आणि आज ही वैजापूर मध्ये शिवसेनेचे सर्वात जास्त नगरसेवक आहेत आणि त्यातही जास्तीसजास्त हे मुस्लिम आहेत. ग्रामीण भागातील मुस्लिम किंवा दलित हे जात पाहून नवे तर जो आपल्याला काम येतो ते पाहून मतदान करतो. आणि मुस्लिमच नाही सर्वच समाज तसे मतदान करतो म्हणून ग्रामीण भागातील राजकारण हे जास्त प्रगल्भ आणि उत्साहाचं असत. AIMIM ला खूप तर 20% मतदान हे ग्रामीण भागातून होईल. *म्हणजे AIMIM ने किती ही प्रचार केला तरी ते 2 लाख ते 2 लाख 20  हजार मतदानाच्या पुढे जात नाही.*

🔴 *खरी लढत हि खैरे, जाम्बड़, आणि हर्षवर्धन यामध्ये च होणार आहे.*

कितीही मतविभाजन होऊ द्या *जिंकण्यासाठी ३ लाख ५० मतदान हवे असणार आहे आणि ते AIMIM कडे नाहीये.*

जर फक्त मुस्लिम आणि दलित मतदारावर औरंगाबाद लोकसभा जिंकता आली असती तर 2009 ला च खैरे पडले असते. 2009 ला तर शांतिगिरी महाराज मुळे खूप मत विभाजन झाले होते आणि काँग्रेस चा उमेदवार पण पाटील होता. मुस्लिम दलित पाटील मतावर तर आरामात काँग्रेस जिंकून यायला पाहिजे होती.

AIMIM ची फक्त भीती निर्माण केली जातेय आणि मुस्लिम दलित नवयुवक पण social media वरील चुकिच्या आकडेवारी मुळे उड्या मारतोय कि AIMIM चे seat येणार. एकतर कोणीही एकूण मतदाराची अधिकृत आकडेवारी पडताळून पाहत नाहीये आणि जुन्या औरंगाबाद च्या अर्धशिक्षित मुस्लिम लोकांना वाटतेय आपले seat निघतय. कोणी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्नही करत नाहीये आणि एक दोघे करत आहेत तर ते त्यांना पण वेड्यात काढत आहे. एकतर मुळातच शिक्षण कमी त्यातही राजकीय शिक्षण तर आजिबातच नाही आणि मला नाही वाटत त्यांनी कधी नागरिकशास्र च पुस्तक हि नीट वाचाल असेल.

🔴 *आता तुम्ही म्हणाल आम्ही कोणाला मत द्यावे.*

खैरे तर मुळीच नको. 1988 पासून ते निवडूनच येत आहेत. आता नवीन माणूस पाहिजे.

*आता उरतात 2 च पर्याय- झाम्बड़ का हर्षवर्धन?*

मी कोणा एकाच नाव नाही सुचवणार फक्त एवढेच म्हणेल झाम्बड़ (काँग्रेस आघाडी) ला 2  लाख 91  हजार आणि हर्षवर्धन ला 2  लाख 97  हजार च्या पुढेच मतदान पडणार आहे.

आता तुम्ही त्यांचे चरित्र बघा, सार्वजनिक जीवनातील वावर बघा, त्यांनी आता पर्यंत आमदार म्हणून काय विकासाचे काम केले ते बघा. भावनिक होऊ नका. निवडून आल्यावर औरंगाबाद साठी काय करतील ते बघा.

बाहेर पडून थोडासा अंदाज घ्या कोण निवडून येऊ शकतो ते. *कृपया करून कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला विचारू नका. प्रत्येक कार्यकर्ता हेच सांगतो कि आपले साहेबच येणार आहे. म्हणून त्यांचा सल्ला गृहीत धरू नका*.

आपले जे पाहुणे, मित्र, ओळखीचे निपक्ष लोक आहेत त्यांना विचारा आणि शेवटी स्वतःचा निर्णय घ्या. शेवटी एवढेच सांगेल *भावनिक होऊ नका.* 30 वर्षांपासून भावनिक होऊ रस्त्यावर दररोज किलोभर धूळ खातोय आपण, पाठीचे मणके ढिले झालेत. आपल्या. जवळ धरण असूनही पिण्यासाठी पाणी नाहीये आणि *Videocon बंद पडली आहे फक्त Bajaj वर MIDC टिकून आहे ती पण गेली तर मुंबई मधील लालबाग परळ सारखे आपल्यावर चोऱ्या माऱ्या करायची वेळ येईल. आणि काहीही केले तरी AIMIM चा जलील येत नाही त्याची भीती बाळगणे सोडा.*

Monday, April 15, 2019

जज लोया खुन प्रकरणात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र मुख्यमंत्री?

 नाव, सतीश उकेंनी समोर आणलं “ते” निकालपत्र..








मुंबई: सोहराबुद्दीन खून प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या जज लोया यांच्याकडे ते जिवंत असताना एक तयार निकालपत्र पोहचवण्यात आल्याची चर्चा अधूनमधून होत असते, सोहराबुद्दीन खून खटल्यात अमित शहांना निर्दोष सोडावं म्हणून एक तयार निकालपत्र जज लोया यांच्यापर्यंत पोहचवण्यात आलं होतं अशी चर्चा सुरू होती. आज ते निकालपत्र समोर आलेलं आहे. हे निकालपत्र त्यांच्यापर्यंत पोहचल्यावर जज लोया अत्यंत चिंताग्रस्त होते व त्यानी आपल्या मित्रांशी या मुद्द्यावर चर्चाही केली होती. वकील सतीश उके यांनी मुंबई हायकोर्टात ही कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी याचिका दाखल केली आहे.
हे निकालपत्र मी लोया प्रकरणाची तपासणी करणाऱ्या तपासयंत्रणेलाच देईल अशी भूमिका ऍड. उके यांनी घेतली आहे.
ऑक्टोबर 2014 रोजी आपल्यात आणि जज लोयांमध्ये व्हिडीओ कॉलद्वारे संभाषण झाले होते, ऍडव्होकेट खांडेलकर आणि जज ठोंबरे यांच्यासोबत अजून एक अज्ञात व्यक्ती तिथे होते, या अज्ञाताला मी ओळखत नसलो तरी ठोंबरे व खांडेलकर ओळखत होते, पण ते दोघेही संशयास्पदरित्या मृत्यू पावले आहेत, या कॉल मध्ये जज लोयांनी आपल्यावर दबाव कोण आणतं आहे याच्याबद्दल खुलासा केला, त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं, शिवाय ज्यांच्याकडे लाच म्हणून घ्यायची रक्कम पोहोचणार होती त्या सुभांशु जोशी यांचंही नाव जज लोयांनी घेतलं, मी अमित शहांना निर्दोष सोडावं म्हणून माझ्याकडे एक (रेडिमेड) तयार निकालपत्र पोहचवण्यात आलं असल्याचं ते बोलले, मी ठोंबरे आणि खांडेलकर यांच्यामार्फत तुमच्याकडे हे निकालपत्र पोहचवतो असंही त्यांनी (जज लोया यांनी) उकेंना (याचिकाकर्ते) सांगितलं होतं.
पुढे उकेंनी असं म्हटलं आहे की हे निकालपत्र एक पुरावा म्हणून घेऊन आपण विधीज्ञ प्रशांत भूषण यांना भेटावं असा निर्णय करण्यात आला. प्रशांत भूषण यांच्याशी व्यक्तिगत ओळख नसल्याने त्यांना भेटायला वेळ लागला, भूषण यांनी हा पुरावा पुरेसा नाही असं सांगितल्याने आम्ही सर्वांनी तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला. मात्र जज लोया यांच्या मृत्यूनंतर आपल्याला “ज्याची भीती होती तेच झालं” असं खांडेलकर म्हणाले, (1 डिसेंम्बर 2014 रोजी, नागपूरच्या रवी भवन येथे जज लोयांची हत्या झाली होती) वकील खांडेलकर यांनाही जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याचं खांडेलकरांनी याचिकाकर्ते उके यांना सांगितलं होतं. ज्यात त्यांनी एडव्होकेट श्रीमती केतकी जोशी/जयश्री उत्तमणी यांचं नाव घेतलं होतं.
या निकालपत्राची एक प्रत आपल्याजवळ असून एक प्रत खांडेलकरांजवळ होती असं सतीश उके यांनी म्हटलं आहे. खांडेलकरांच्या ऑफिस स्टाफ जवळ या प्रकरणाशी संबंधित फाईल्स असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रारही सतीश उकेंनी केली आहे, माझ्यावर पाळत ठेवली जाते. खांडेलकर, लोया व ठोंबरे या तिघांनी ज्यांची नावे घेतली त्यांच्याकडून माझ्या जीवाला धोका आहे, ही सर्व लोकं सत्तारूढ पक्षाशी संबंधित आहेत, माझ्यावर खोटे खटले दाखल केले असून मला फसवण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
माझ्यावर जे हल्ले झालेत त्यातून ईश्वरीकृपेने मी जिवंत राहिलो आहे, कोर्टातील खटल्यात जर मी या निकालपत्राचा उल्लेख केला तर नियमानुसार मला एक प्रत प्रतिपक्षाला द्यावी लागेल, त्यातूनही माझ्या जीवाला धोका होऊ शकतो, मात्र भविष्यात जर जज लोया प्रकरणाची चौकशी कुठली तपासयंत्रणा करणार असेल आणि तेव्हा मी जिवंत असेल तर मी नक्कीच हे निकालपत्र त्यांना देईल असं उकेंनी म्हटलं आहे.
काय आहे या निकालपत्रात
सोहराबुद्दीन खटल्यात अमित शहांना निर्दोष मुक्त करावे म्हणून जज लोयांवर दबाव बनवण्यात येत होता, मात्र या प्रकरणाची चार्जशीट 22,000 पेजेस ची असल्याने तिचा अभ्यास करायला वेळ लागेल असं जज लोयांनी सांगितलं होतं, म्हणून त्यांना हे रेडिमेड निकालपत्र तयार करून पाठवण्यात आलं होतं, महेंद्रसिंग धोनीच्या भारतातील स्वागताच्या दिवशीच हे निकालपत्र वापरून निर्णय द्यावा असं त्यांना सुचवण्यात आलं होतं. मात्र त्यांनी याला नकार दिला होता, नंतर त्यांची हत्या झाली, विशेष म्हणजे अमित शहांना निर्दोष सिद्ध करणारा निर्णय लोयांच्या मृत्यूनंतर आलेल्या जजने बरोबर त्याच दिवशी म्हणजे 30 डिसेंम्बर 2014 रोजी दिला होता.

Sunday, April 14, 2019

*तुमच्यात उर्जा, प्रेरणा, धाडस, आणि सत्यता निर्माण करणारी महामानवाची काही वाक्ये....*

*१)* "शिका...!
संघटीत व्हा...!
संघर्ष करा....!"
     *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

*२)* "तुमच्या मताची, किंमत मीठमिरची इतकी समजू नका. त्यातील सामर्थ्य ज्या दिवशी तुम्हाला कळेल तेव्हा ते, मत विकत घेऊ पाहणाऱ्याइतके कंगाल कोणीच नसेल..."
       *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

*३)* "लोकांच्या अंगात देवी, भुतच कां येतात..,
न्युटन आयझॅक, कोपर्निकस यांच्यासारखे शास्त्रज्ञ कां येत नाहीत...?
जेव्हा शास्त्रज्ञ अंगात येतील तेव्हा भारत जगावर राज्य करेल..."
      *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

*४)* "समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व या तीन तत्वावर आधारित जीवनमार्ग म्हणजे लोकशाही.
समता, स्वातंत्र्य, सहानुभूती यानेच व्यक्तीचा विकास होतो."
      *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

*५)* "माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती आपल्या दुर्गुणांची...."
      *-डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

*६)* "प्रज्ञा, शील, करुणा, विद्या, मैत्री या पंचतत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनविले पाहिजे..."
      *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

*७)* "मोठ्या गोष्टींचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते..."
        *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

*८)* "जेथे एकता~
तेथेच सुरक्षितता"
      *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

*९)* "काम लवकर करावयाचे असेल, तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका."
       *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

*१०)* "दैवावर भरवसा ठेवून वागू नका, जे काम करावयाचे असेल ते आपल्या मनगटाच्या जोरावर करा..."
     *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

*११)* "आत्मोद्धार हा दुसर्‍याच्या कृपेने होत नसतो,
तो ज्याचा त्याने करायचा असतो..."
     *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

*१२)* "विचारक्रांती झाल्याशिवाय आचारात फेरबदल होवू शकत नाही.
आचारात फेरबदल करावयाचा झाल्यास आधी मनावर बसलेल्या जुन्या विचारांची छाप काढून टाकणे अगदी अगत्याचे आहे...."
      *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

*१३)* " माणूस हा धर्मा करीता नसून, धर्म हा माणसा करिता आहे..."
       *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

*१४)* "सेवा जवळून, आदर दुरून, व ज्ञान आतून असावे..."
       *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

*१५)* "जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही,
दुसऱ्यांचे हातचे बाहुले न होण्याईतकी बुद्धी ठेवतात,
स्वाभिमान ज्याला आहे,
तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो."
       *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

*१६)* "स्वातंत्र्याचे हक्क भीक मागून मिळत नसतात,
ते स्व-सामर्थ्याने संपादन करावयाचे असतात,
देणगी म्हणून ते लाभत नसतात..."
      *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

*१७)* "ज्याप्रमाणे कोणत्याही राष्ट्राला दुसर्‍या राष्ट्रावर राज्य करण्याचा अधिकार नाही,
त्याचप्रमाणे, कोणत्याही एका विशिष्ट वर्गाला दूसर्‍या वर्गावर अधिसत्ता गाजविण्याचा अधिकार नाही..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

*१८)* "माझा जन्म सर्वसाधारण जनतेची जबाबदारी घेण्यासाठी असावा."
     *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

*१९)* "तुम्ही आपली गुलामगिरी नष्ट करा.
स्वाभिमान शुन्यतेचे जीवन जगणे नामर्दपणाचे आहे."
      *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

*२०)* "आपण मला देवपदाला चढवू नका. एखाद्या व्यक्तीला देवपदाला चढवून इतराने आंधळेपनाने त्याच्या मागे धावत जावे, हे मी तरी कमकुवतपनाचे लक्षण मानतो..."
     *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

*२१)* "माणसाने खावे जगण्या साठी,
पण जगावे समाजासाठी...."
      *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

*२२)* "दुसर्याच्या सुख -दु:खात भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे..."
       *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.

*२३)* "पती आणि पत्नी यांच्यातील संबंध जवळच्या मित्रांसारखे असावेत..."
      *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

*२४)* नाचुन मोठे होऊ नका तर,
वाचून मोठे व्हा.......!!
     *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

*२५)* माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा
माझे अपुर्ण राहीलेले काम प्राणपणाने पुर्ण करा.....-
     *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

*२६)* जर तुमच्याकडे दोन नाणी असतील तर.एका नाण्याची भाकर घ्या आणि एका नाण्याचे पुस्तक घ्या...भाकर तुम्हाला जगविल..तर पुस्तक जगण्याची कला शिकवेल...
     *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

*२७)* "जुल्म करने वालों से जुल्म सहने वाला ज्यादा गुनहगार होता है"!
   *— डॉ. बाबासाहेब आंबेडकर*


*तो प्रवास 'सुंदर' होता...*

कविवर्य कुसुमाग्रजांची एक प्रसिद्ध कविता आहे,
' तो प्रवास सुंदर होता.
आभाळ उशाला धरती.
तेजोमय नक्षत्रांचे आश्वासन माथ्यावरती''
  माझे शाळकरी मित्र ,पत्रकारितेतील गॉडफादर ,मार्गदर्शक 'गुरु असे बरेच काही असणाऱ्या सुंदर लटपटे यांच्याबाबत  'यांचं असं का होतं ?'  या लेखमालेत एखादा एपिसोड लिहिण्याचा प्रसंग खरेतर उदभवयाला नको होता.परंतु नाईलाजाने तो गुदरला आहे.लिहायला पाहिजे एकदा.तो आहे तो पर्यंत.तो वाचेल न वाचेल,काय रिअक्शन देईल.अदरवाईज घेईल, की मला काय म्हणायचंय ते समजून घेईल ? किंवा गैरसमज करून घेईल? रागावेल.त्याच्या जखमेवर मी मीठ चोळतोय असं त्याला वाटेल.माहित नाही.त्याला दीर्घायुष्य लाभो,पण एक चांगला शैलीदार,अभ्यासू, स्वाभिमानी, तत्वनिष्ठ, भूमीकावादी,कल्पक,खुल्या विचाराचा आणि धडाडीचा पत्रकार असूनही त्याच्या पाठीमागे त्याच्यावर कोण्या एखाद्या वृत्तपत्रात संपादकीय पानावर अग्रलेख लिहिला जाईल काय ? या बद्दल मला शंका आहे.जिथे लोक आता उगवत्या सूर्याला सुद्धा नमस्कार करायला तयार नाहीत तिथे मावळत्या सूर्याला कोण अर्ध्य देणार ? पण सुंदर काय होता,काय आहे,काय असू शकला असता,आणि अजूनही संधी मिळाली ( आणि त्याने ती त्याच्या अवयवासारख्या शरीराचा भाग बनलेल्या स्वतःबद्दलच्या अतिरेकी कल्पना आणि व्यसनाच्या प्रादुर्भावाने 'गमावली'नाही )तर तो 'काय होऊ शकतो' हे माध्यमातल्या जुन्या नव्या सर्वाना कळलं पाहिजे.केवळ सहानुभूती म्हणून नव्हे,दयाभाव उत्पन्न होण्यासाठीही नव्हे,वस्तुपाठ म्हणून,'धडा'म्हणून 'सुंदर' समजून आणि उमजून घेतला पाहिजे.त्याच्या जीवनावर एक चांगला 'बायोपिक'निघू शकतो,एकादी 'वादळी'कादंबरी निघू शकते ,एवढं त्याचं आयुष्य गुंतागुंतीच्या,थरारक आणि धक्कादायक घटना प्रसंगांनी भरलेलं आहे,पत्रकार 'कसा असावा' आणि 'कसा नसावा' असे दोन्ही 'पैलू' या अजब गजब माणसात आहेत.माणूस म्हणून मित्र म्हणून तो अत्यंत दिलदार आणि मनमोकळा आहे.उद्याची भ्रांत असली तरी आज कोणी त्याला पैसे मागितले ( आणि योगायोगाने त्याच्या खिशात किंवा जवळ असले ) तर मागचा पुढचा विचार न करता तो खिशातले सगळे पैसे समोरच्याला देऊन टाकू शकतो,त्याच्या या वृत्तीला भले कोणी 'दानत'म्हणो ; मी मात्र 'बेफिकिरी'म्हणतो.पण असा बेदरकार आहे सुंदर,त्याच्या या स्वभावाचा अनेकांनी गैरफायदा घेतला,त्याला फसवलं,गोत्यात आणलं,त्याच्या नोकऱ्या घालवल्या .तो संकटात, अडचणीत असताना त्याला कोण कोण, काय काय मदत करतात माहित नाही,पण त्याच्या जवळ गुळाची ढेप असली की मुंगळे जमतात,सुंदरच जमवतो,स्वतःला पोखरून घेतो.मुंगळेच ते. गूळ खाण्याच्या लायकीचा असे पर्यंत कुरतडत राहातात.तिथंच घाण करतात.गूळ सडत जातो.मग काय ? नवसागर टाकून भट्टीची दारू ! याला फक्त नशिबाचे भोग कसे म्हणता येईल ?

यांचं असं का होतं ?

भाग तीन : तो प्रवास 'सुंदर' होता...
       सुंदर लटपटेंनी स्वतःला थोडी शिस्त लावून घेतली असती.जरासा व्यवहारीपणा राखला असता,त्यांच्या बद्दल आस्था आत्मीयता जिव्हाळा आणि प्रेम असणाऱ्या हितचिंतकांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले नसते आणि नियतीने जराशी साथ दिली असती तर सुंदर लटपटे बाबतीत 'तो प्रवास 'सुंदर' होता ' या  काव्यपंक्ती तंतोतंत खऱ्या ठरल्या असत्या.पण ते होणे नव्हते.आज घडीला सुंदर कुठे आहे,काय करतोय,कसा राहतोय , मला माहित नाही.दोन वर्षांपूर्वी औरंगाबादेतच कुठल्याश्या अपार्टमेंटमध्ये तो राहात असल्याचे कळल्यामुळे तिथं भेटायला गेलो होतो.जरासा भीत भीतच.कारण तो कसा प्रतिसाद देईल याचा अंदाज नव्हता.दैनिक लोकपत्रच्या व्यवस्थापनाने सुंदरला कार्यकारी संपादक पदावरून हटवून मला कार्यकारी संपादक केलं होतं.त्यालाही दोन वर्ष उलटून गेली होती.अर्थात त्याची नोकरी जाण्यात माझा काही रोल नव्हता.चाटे कोचिंग क्लासेसच्या पब्लिकेशन जाहिरात आणि क्रिएटिव्ह डिपार्टमेंट मध्ये काम करणाऱ्या मला सुंदर लटपटेनेच लोकपत्रमध्ये आणलं,आणि वर्तमानपत्र क्षेत्राचा काहीही अनुभव नसताना,जर्नालिझमची पदवी नसताना केवळ चांगला लिहू शकतो म्हणून थेट वृत्तसंपादक करून टाकलं.अर्थात सुंदरचे आणि माझे स्नेहबंध फक्त लोकपत्र पुरतेच मर्यादित नव्हते आणि नाहीत.औरंगाबादच्या 'शासकीय विद्यानिकेतन'चे आम्ही विद्यार्थी.आम्ही म्हणजे मी (रवींद्र तहकिक),सुंदर लटपटे,चाटे शिक्षण समूहाचे मछिंद्र चाटे,अर्थक्रांतीचे यमाजी मालकर,मंत्रालयाच्या माहिती आणि जनसंपर्क,तसेच 'लोकराज्य'मध्ये कार्यरत असलेले ब्रिजकिशोर झंवर,इत्यादी.एक दोन वर्ग आगे-मागे असे आम्ही तब्बल सहा वर्ष एकत्र निवासी वसतिगृहात राहिलेलो.तेही पाचवी ते दहावीच्या वयात.सुंदरचं शाळेतील नाव 'दिलीप'.मराठवाड्यातील माजलगावचे बडे राजकीय प्रस्थ आणि पुलोद सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेल्या सुंदरराव सोळंके यांच्या नावावरून दिलीपच्या वडिलांनी सुंदरला 'सुंदरराव'म्हणायला सुरुवात केली आणि दिलिपचे नाव सुंदर पडले.सुंदर लटपटे ! सुंदरचे वडील प्राथमिक शिक्षक होते.आष्टी तालुक्यातील एका खेड्यागावातील कोरडवाहू अल्पभूधारक  कुटुंबातून आलेला सुंदर वि वि चिपळूणकरांसारख्या प्रेमळ शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञाच्या नवोन्मेषी दृष्टीत वाढला.दहावी नंतर त्याने कला शाखा निवडली.पदवीचे शिक्षण घेता घेता दैनिक मराठवाड्यात चिकटला.समाजवादी आणि युक्रांद चळवळीशी जोडला गेला.समाजवादी आणि युक्रांदवाल्यानी औरंगाबादेत काय सामाजिक परिवर्तन घडवून आणलं माहिती नाही,पण या चळवळीतल्या बहुतेकांनी प्रेमविवाह केले.तेही आंतरजातीय.बहुतेक प्रकरणात तरुण बहुजन आणि कन्या ब्राम्हण असाच जोड असायचा,अर्थात यालाही अपवाद होताच,पण सुंदरच्या बाबतीत कॉमन तेच घडलं.त्याची पत्नी 'वृन्दा' ; ब्राम्हण.आणि हा वंजारी.लग्न झालं तेव्हा सुंदर फार फार तर २२ वर्षांचा असावा.वृन्दा माझ्यामते अल्पवयीनच असावी.हे लग्न उन्हाळे कुटुंबाला मान्य नव्हतं.विशेषतः संजीव उन्हाळे यांना.स्वतः संजीव उन्हाळेंनी प्रेम विवाह केलेला.तोही आंतरजातीय.विशेष म्हणजे बहूजनातल्याच मुलीशी.असे असताना आपल्या बहिणीने एका बहुजनांच्या मुलाशी विवाह करणे संजीव उन्हाळेंसह संपूर्ण उन्हाळे कुटुंबाच्या पचनी पडले नाही,टोकाचा विरोध झाला.तरी वृन्दा-सुंदर विवाह झाला.उन्हाळेंनी सुंदरला कधीच आपला मानला नाही,वृन्दाशीही नातं तोडलं.त्या काळात मित्रांनी सुंदरला खूप मदत केली.मछिंद्र चाटे,सखाराम पानझडे,आता औरंगाबाद मध्य चे शिवसेना आमदार असणारे संजय सिरसाठ, असे आणखीही काही हातभार होते.सुंदरने काही काळ अक्षरशः रिक्षा चालवून संसाराचा गाडा ओढला.परिस्थिती बिकट होती,नंतर काही काळ लोकमत मध्ये आणि १९९५ च्या पहिल्या टप्प्यात लोकपत्रमध्ये उपसंपादक म्हणून काम करताना सुंदरला जेमतेम १५०० रुपये पगार होता. त्याकाळी सुंदर चारमिनार सिगारेट ओढायचा.जगणे बेधुंद तेव्हाही होतेच.सुदैवाने पत्नी वृन्दा हिला बँकेत नोकरी लागली होती.पगारही चांगला होता.त्यामुळे बरे दिवस होते.परंतु 'कोळी'जसा स्वतः भोवती जाळं विणत जातो आणि त्यात अखेर स्वतःच अडकतो तशा सुंदरच्या चाली नेहमीच त्याच्या अंगलट येतात.उदाहरणार्थ : 
सुंदरने दैनिक मराठवाडा सोडण्याचं कारण त्याचं इंटरकास्ट लव्ह मॅरेज हे होतं.( असे हे पुरोगामी ,समाजवादी !) लोकमत सोडण्याचं कारण सुंदरचा अंगभूत दुराग्रही आणि नको त्या प्रसंगी नको तितका अणकुचीदार होणारा अवाजवी स्वाभिमान हे होतं.( खुद्द 'दर्डा'ला 'दरडावून' बोलल्यावर आणि 'केला'ची 'सालटी' काढल्यावर दुसरं काय होणार ?)   सुंदर  जवळ जेव्हा हाताला काम आणि खिशात पैसा असतो तेव्हा तर तो जग्गजेता सम्राट असतोच.पण जेव्हा त्याच्यावर उधार उसनवारी करण्याची वेळ येते तेव्हाही त्याच्या नजरेतला वागण्यातला बोलण्यातला कैफ उतरत नाही.१९९७ ते २००७ या दहा वर्षाच्या काळात 'एकलव्य स्वाध्यायमाला', 'साप्ताहिक महाराष्ट्र' आणि' एकलव्य लर्निग पॉईंट' या उद्योगसंस्थांच्या रूपात सुंदरने न भूतो न भविष्यती एवढे वैभव पहिले,उपभोगले.अक्षरशः कोरोडोची उलाढाल.याच काळात त्याने वृन्दाला बॅंकेतली नोकरी सोडायला लावली.दोघे मिळून व्यवसाय बघू लागले.औरंगाबादेत स्वतःची भव्य पाच माजली इमारत.बंगला.छापखाना,चार पाच फोरव्हीलर,मुंबईत  दादर सारख्या मोक्याच्या ठिकाणी मोठं कार्पोरेट ऑफिस.राज्यभर दीड दोन हजार कर्मचारी आणि डीलर एजन्सीधारक. व्यवसायासाठी २०-२५ ओमिनी गाड्या.असं सगळं जमून आलं होतं.मेहनती पेक्षाही नशिबाने.सुंदरचं 'दैव'त्याच्यावर मेहरबान झालं होतं.पण म्हणतात ना दैव देते आणि कर्म नेते.तसंच झालं.अचानक आणि एकदम मिळालेलं अवाढव्य यश सुंदरला पचवता आलं नाही बहुतेक.पहिली काही वर्षे सोडली तर सुंदर रेंगाळत गेला.अवाजवी आणि अवास्तव इगो त्याला जात्याच होताच,अचानक आलेल्या श्रीमंतीने त्याला फाटे ( खरे तर काटे ) फुटत गेले.त्यात त्याची व्यसने ; ड्रिंक्स,स्मोकिंग,हॉटेलिंग वगैरे.त्याला धरबंध राहिला नाही. राजाचे  तारतम्य आणि ताळतंत्र सुटल्यावर साम्राज्य गडगडायला वेळ लागत नाही.सुंदरचं तर भान देखील सुटलं होतं.म्हणजे त्याने दारू कितीही पिली असती,चेन स्मोकिंग केलं असतं ( करतच होता : करतच असतो म्हणा ) जगभर विमानाने फिरला असता,कायम पंचतारांकित हॉटेलात राहिला असता,वाटेल ती ऐश केली असती तरी काही बिघडलं नसतं.तेवढा पैसा कमवतच होताच  तो.किंबहुना त्याच्या शौक-ऐय्याशीसाठी खर्च होणाऱ्या पैशापेक्षा कितीतरी पटीने अधिक.त्याच्या अपयशाचं त्याने स्वतः काही आत्मपरीक्षण किंवा विश्लेषण केलेय  की नाही माहित नाही,बहुदा नसावे.असले तरी ते तटस्थ नसेल.सुंदरला कोणी त्याच्याकडे बोट दाखवलेलं अजिबात सहन होत नाही,तिथं स्वतःचं बोट कसं खपणार ? परंतु
व्यवसायाच्या ऐन भरभराटीच्या वृन्दाची कर्मचाऱ्यांशी वाढत गेलेली आरोगन्सी आणि सुंदरचे व्यवसायाच्या व्यवस्थान तसेच  आर्थिक उलाढालीकडे झालेले पूर्णतः दुर्लक्ष.या मुळे अत्यंत नेटक्या आखीव रेखीव संरचनेचा अक्षरशः मोहोंजदाडो-हडप्पा झाला.सावरणं शक्यच नव्हतं.आभाळ फाटल्यावर ठिगळ कसं जोडणार,आणि कुठं कुठं.धरण फुटल्यावर काहीही करता येत नसतं,काय काय आणि कुठं कुठं बुजवणार.भगदाडं अनेक,एक बुजवायला जावं तर दुसरं पडलंच समजा.यात सुंदर एकटा पडला.काही त्याने स्वतः दुरावून घेतले होते,काही त्याची अवस्था पाहून पळाले.अक्षरशः वाताहत झाली.सगळं वाहून गेलं .कोणातरी नात्यातल्या पोरावर डोळे झाकून टाकलेला विश्वास नडला ,हे सगळं इतकं अंगलट आलं की कर्ज आणि देणी फेडता फेडता सुंदर अक्षरशः कफल्लक झाला.रस्त्यावर आला.बंगला,ऑफिस,गाड्या,फर्निचर,छापखाना, सगळ्या वस्तू ,साहित्य सगळं अक्षरशः भंगाराच्या भावात फुंकावं लागलं.डायबेटिसचा आजार जडला,पेरिलीसीसचा झटका आला .त्या नंतर सुंदर सात वर्ष  भूमिगत होता.या काळात पुन्हा चाटे ,पानझडे,या मित्रांनी,गोपीनाथ मुडेंनी त्याला आर्थिक मदत केली.काही काळ विश्वनाथ कराड यांच्या एमआयटी संस्थेतही सुंदरने काम केलं,पण करोडोच्या नोटात खेळलेला सुंदर आता मानसिक दृष्ट्या खचला होता,शारीरिक दृष्ट्या कोसळला होता.नावाप्रमाणेच लटपटला होता.लटपटला नव्हता तो त्याचा दुराग्रह ! गाठीच्या खोडासारखा त्याचा इगो  कधीच कोणत्याच प्रसंगात भावनिक किंवा हतबल होत नाही.अनेकांसाठी स्ट्रॉंग पॉईंट असणारा व्यक्तिमत्वाचा हा पैलू सुंदरसाठी मात्र कायम पदोपदी आणि वेळोवेळी घातक ठरला आहे ,
----------------------
मध्यंतर
---------------------

--रवींद्र तहकिक
कार्यकारी संपादक,दैनिक लोकपत्र
माझी संपादक सुंदर लटपटे यांची आत्महत्या


पत्रकारितेत आपले नाव गाजवुण महाराष्ट्रात वेगळाच ठसा यांनी निर्माण केला होता.
औरंगाबाद:येथील ज्येष्ठ पत्रकार सुंदर लटपटे यांनी आज सकाळी त्यांच्या पुंडलिकनगर येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. रविवारी १४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

सुंदर लटपटे यांच्या आत्महत्येमुळे मराठवाड्यात माध्यम क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ‘लोकपत्र’, ‘पुण्यनगरी’, ‘पुढारी’ आदी वृत्तपत्रात संपादक, कार्यकारी संपादक म्हणून काम केले होते. पत्रकारितेत सक्रिय राहून त्यांनी ‘एकलव्य प्रकाशन’ची सुरूवात केली होती. शिवाय प्रकाशन संस्थेचा राज्यभर विस्तार केला होता. परंतु या व्यवसायात नंतर तोटा झाल्यामुळे गेल्या काही वर्षापासून ते आर्थिक विंवचनेत होते. त्यातूनच त्यांनी हे आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. त्यांनी आत्महत्येपूर्वी सुसाइड नोट लिहिली आहे. यात त्यांनी त्यांच्या मेव्हण्यास आपल्या मृत्यूस जबाबदार ठरवले आहे. लटपटे आणि त्यांच्या पत्नीत वाद सुरू होता. त्यातून त्या माहेरी गेल्या होत्या. या प्रकरणी पोलीस तर्फे तपास सुरू आहे.

सुसाईड नोट-



      युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क,औरंगाबाद.




Saturday, April 13, 2019

लोकसभेला आमच्या सोबत नसले तरी विधानसभेला ‘राज’सोबत चर्चा होणार : पवार
'मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले उमेदवार उभे केलेले नाहीत. नरेंद्र मोदी व अमित शहा हे देशाच्या हितादृष्टीने घातक असल्याचे सांगत त्यांना हटविण्याचा एककलमी कार्यक्रम त्यांनी घेतला आहे. लोकसभेला ते आघाडीसोबत नाहीत, विधानसभेला त्यांच्याशी चर्चा होऊ शकते,असे संकेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांची पवार यांनी स्तुती केली तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान केले.
बाळासाहेब ठाकरे असताना त्यांच्या शब्दाला किंमत होती, पण आज ज्यांच्याकडे पक्षाचा कारभार आहे, ते दर १५ दिवसांनी हवामान बदलेल, त्यानुसार धोरण बदलतात असा जोरदार टोला पवारांनी उद्धव ठाकरे यांनी मारला.
भाजपने विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवली, लोकांनी संधी दिली, पण पाच वर्षांत त्याचे सोने करता आले नाही, त्यामुळे देशात आणि महाराष्ट्रातही जनता सत्ता बदल करण्याच्या मानसिकतेत आहे, राज्यात तर आघाडीचीच हवा आहे, त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना चार चार वेळा राज्याच्या दौऱ्यावर यावे लागत आहे, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मारला.
*उध्दव ठाकरे व ओमराजे निंबाळकर यांचे नाव चिठ्ठीत लिहून शेतकऱ्याची आत्महत्या*

उस्मानाबाद : उस्मानाबाद मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी आर्थिक फसवणूक केल्याने मानहाही सहन करावी लागली. चार एकर जमिनिचे ओमराजे निंबाळकर आणि विजय दंडनाईक या दोघांनी फसवणुकीतून केलेले गहाणखत यामुळे कुटुंबाचे हाल झाले आहेत. या परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट लिहून कसबे तडवळे गावातल्या दिलीप ढवळे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. दिलीप ढवळे 59 वर्षांचे होते. शेतातल्या झाडाला गळफास लावून घेत त्यांनी आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये ढवळे यांनी उद्धव ठाकरेंच्या नावाचाही उल्लेख केला आहे.दिलीप ढवळे यांचा मृतदेह झाडावरून खाली उतरवण्यात आल्यानंतर पोलिसांना त्यांच्या खिशात ढोकी पोलीस निरीक्षकाच्या नावे लिहिलेली चिठ्ठी आणि मतदारांना आवाहन करणारे पत्र सापडले आहे. ढवळे यांनी सुसाईड नोटमध्ये ओमराजे निंबाळकर, वसंतदादा बँकेचे अध्यक्ष विजय दंडनाईक यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला आहे. या दोघांनी जी फसवणूक केली त्याचमुळे आत्महत्येची वेळ आल्याचे ढवळे यांनी चिठ्ठीत म्हटले आहे. या दोघांनी चार एकर जमिनीवर बोजा चढविण्यास भाग पाडले. आपल्या नावे घेतलेल्या कर्जाची सर्व रक्कम तेरणा कारखान्यासाठी वापरण्यात आली. हमी देवूनही परतफेड न केल्यामुळे जमिनीचा तीनवेळा लिलाव पुकारला गेला. त्यातून गावात मानहानी झाली आहे. सततचा दुष्काळ आणि यांनी केलेली फसवणूक यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे लिहिले आहे.दिलीप ढवळे यांच्यासारखेच फसवणुकीला बळी पडलेले श्रीमंत तांबोरे हे शेतकरीही मुंबईत उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेले होते. मात्र भेट होऊ शकली नाही, उद्धव ठाकरेंची भेट झाली असती तर काहीतरी मार्ग निघाला असता आणि ढवळेंनी जे पाऊल उचललं ते त्यांनी उचललं नसतं अशी खंत तांबोरे यांनी व्यक्त केली. एवढंच नाही तर उद्या आमच्यावरही अशीच वेळ येणार आहे जमीन विकून कर्ज फेडण्याची वेळ येणार आहे. अन्यथा आमच्यासमोरही आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही असे तांबोरे यांनी म्हटले आहे.दरम्यान कसबे तडवळे येथील शेतकर्‍याने फसवणुकीतून आत्महत्या केली असल्याची माहिती प्राप्त होताच कर्मचार्‍यांना पंचनामा करण्यासाठी पाठवले. त्यांनी घटनास्थळावरून मिळालेल्या सर्व गोष्टी साक्षीदारांच्या समक्ष ताब्यात घेतल्या आहेत. कुटुंबीयांचा जबाब नोंदवून प्रकरणाची खातरजमा केली जाईल. त्यानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे ढोकी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. जी. वेव्हळ यांनी सांगितले.

Tuesday, April 9, 2019

वालुज येथे कचऱ्याचा वापर करून बायोगॅस निर्मिती करण्यात आले यासाठी बि.एस.खोसरे,उद्योजक यांनी विशेष मेहेनत घेतली आणि असे माॅङेल देशात राबविण्यात यावे असे आवाहन केले.

Monday, April 8, 2019

पाण्याच्या टँकरखाली सापडून दुचाकीस्वार जागीच ठार
दौलताबाद टी पॉईंट चौकातील अपघात


औरंगाबाद- युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क-
ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरुन येत असलेल्या पाण्याच्या टँकरच्या पाठीमागील चाकाखाली येऊन महाविद्यालयीन तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी दुपारी दिडच्या सुमारास दौलताबाद टी पाईंटजवळ झाला. सुजीत विलास सातदिवे (२0, रा. कार्तिकनगर, शरणापुर फाटा) असे मृताचे नाव आहे. अपघातानंतर टँकर चालक घटनास्थावरून फरार झाला असून, पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने जप्त केली आहे.

खुलताबादेतील एका महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षाची परीक्षा देण्यासाठी सुजीत सकाळी दुचाकीने (एमएच-२0-डीआर-१२५0) गेला होता. दुपारी एकच्या सुमारास परीक्षा संपल्यानंतर तो शरणापुरच्या दिशेने येत होता. दौलताबाद टी पॉईंटवरील चौकाकडे येताना त्याच्या दुचाकीसमोर ट्रक होता. यावेळी ओव्हरटेक करण्याच्या प्रत्यनात समोरुन येणा-या पाण्याच्या टँकरच्या (एमएच-१२-क्युए-९८७३) पाठीमागील चाकाखाली सुजीत सापडला. या भीषण अपघातात सुजीतच्या डोक्याचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. या अपघाताची माहिती मिळाल्यावर दौलताबाद पोलिस ठाण्याचे निरीक्षक विवेक सराफ, उपनिरीक्षक संजय मांटे, ज्ञानेश्वर साळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात घडताच टँकर चालकाने धुम ठोकली. यानंतर सुजीतचा मृतदेह पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी घाटीत नेला. तसेच दोन्ही अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे निरीक्षक सराफ यांनी सांगितले. एक ते दिड वर्षांपुर्वीच सातदिवे कुटुंब शरणापुर फाटा येथील कार्तिकनगरात राहायला आले आहे. सुजीतचे वडिल एसटी महामंडळात चालक आहेत. सुजीतच्या पश्चात आई, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. 
UPSC GAUIDENCE BY ADITYA MIRKHELKAR:-

All India rank-155(AIR)
My strategy
1. Learn the syllabus by heart
2. Read all the previous year question papers ( Pre and Mains)
3. Basics of Polity, Economy, Geography and History needs to be strong ( for that NCERT books needs to be read frequently )
3. Prepare atleast 2 page note on each topic mentioned in the syllabus.
4. Select the optional based on these criteria
a. Area of Interest ( personal choice)
b. Scoring pattern ( Right now scoring subjects are political science, Anthropology, Maths, engineering subjects )
c. Overlap with General studies papers ( Political science, History, Geography)
d. Guidance Available
5. Current affairs needs to be thoroughly prepared ( newspapers - The Hindu, Rajya Sabha Tv big picture program )
6. Proper Revision is must ( I prefer revision after a day and after a week)
7. For prelims Good Amount of MCQs needs to be solved (vision IAS test series or insights test series)
8. For mains writing practice ( Download toppers copy from ForumIAS website or VisionIAS website) and follow their approach
9. Consistency is the key you are competing with others
10. There is no shortcut to Success, work hard.
11. There is always scope for improvement ( Now I am targeting single digit rank )
12. I will send the booklist in other message


Aditya:
Prelims booklist
1. Geography 6th to 12th NCERT
2. Modern History Rajiv Ahir
3. Ancient History NCERT (old or new)
4. Art and culture Singhania book
5. Economics 11th macroeconomics NCERT and year long current affairs from vision IAS PT 365
6. Polity - M Laxmikant
7. Environment - Shankar IAS book
8. International organisations from Wikipedia




For Mains in addition to Prelims booklist
1. Any good material for society, world history and world physical geography
2. Vajiram printed notes for governance issues
3. GS 3 paper -
a. Agriculture issues through Yojana and newspaper articles of Ashok Gulati
b. For security related issues - Vajiram printed notes
c. For Government schemes related questions read Yojana magzine regularly.
4. For Ethics Lexicon publication book is sufficient but we need to develop personal examples, important quotes related to topics mentioned in GS paper 4 syllabus and need to think like an officer



General Tips
1. Take interest in studies or whatever you are doing
2. Time management is the key ( Follow Brian Tracy channel on youtube and learn to manage time effectively)
3. Nobody can avoid failures, setbacks and negativity - for that take some break, make new friends, follow your hobby, do some physical exercise and talk about your mental state with others
4. Practice Practice and Practice
5. Your priorities, habbits and time management needs to be inlined with your goals.

For more details do connect with us will update you.


Link to listen interview
https://youtu.be/yUv3qRziZuw
Collectorआदित्यची विशेष मुलाखत
शेअर,कमेन्ट्स,सब्सक्राइब
🎤✒Yuva Samna Media

Friday, April 5, 2019

GOVERNMENT OF INDIA PRESS INFORMATION BUREAU
PRESS NOTE-BAIG M. N.

CIVIL SERVICES EXAMINATION, 2018
Based on the results of the written part of Civil Services Examination, 2018 held by the Union Public Service Commission in September-October, 2018 and the interviews for Personality Test held in February-March, 2019, following is the list, in order of merit, of candidates who have been recommended for appointment to:
(i) Indian Administrative Service;
(ii) Indian Foreign Service;
(iii) Indian Police Service; and
(iv) Central Services, Group ‘A’ and Group ‘B’
2. A total number of 759 candidates have been recommended for appointment as per following break-up:
GENERAL OBC SC ST TOTAL 361 (incl. 10 PwBD-1, 09 PwBD-2, 08 PwBD-3 & 01 PwBD-5) 209 (incl. 01 PwBD-1, 02 PwBD-2, 02 PwBD-3 & Nil PwBD-5) 128 (incl. Nil PwBD-1, Nil PwBD-2, 01 PwBD-3 & 01 PwBD-5) 61 (incl. Nil PwBD-1, 01 PwBD-2, Nil PwBD-3 & Nil PwBD-5) 759 (incl. 11 PwBD-1, 12 PwBD-2, 11 PwBD-3 & 02 PwBD-5)
3. In accordance with Rule 16 (4) & (5) of the Civil Services Examination Rules 2018, the Commission is maintaining a consolidated Reserve List of candidates as under:
GENERAL OBC SC ST TOTAL 53 45 07 01 106
4. Appointment to the various Services will be made according to the number of vacancies available with due consideration to the provisions contained in the Rules for the Examination. The number of vacancies reported by the Government to be filled is as under:
SERVICES GEN OBC SC ST Total I.A.S. 91 48 27 14 180 I.F.S. 15 09 05 01 30 I.P.S. 75 42 24 09 150 Central Services Group ‘A’ 198 98 57 31 384 Group ‘B’ Services 35 12 15 06 68 Total 414 209 128 61 812*
* includes 36 PwBD vacancies (11 PwBD-1, 12 PwBD-2, 11 PwBD-3 & 02 PwBD-5)
Contd../-

- 2 -
5. The candidature of 109 recommended candidates with following Roll Numbers is provisional:
0100432 0807656 0847601 1006849 1201676 2002604 5602562 6313219 6619761 0101092 0809237 0852235 1017023 1203893 2104518 5704523 6317669 6624006 0115520 0809436 0856586 1017815 1208845 2108621 5800239 6318749 6702967 0118830 0816798 0859509 1017999 1212127 2631257 5803919 6319502 7006930 0120224 0817048 0860065 1047013 1218705 3515131 5807580 6319682 7803824 0307836 0819051 0860387 1048862 1418368 3600621 5808534 6401103 0309012 0819087 0866235 1108129 1503359 3909215 5809484 6404241 0322487 0821700 0871432 1109496 1508352 4112704 5814310 6406851 0404866 0823505 0872594 1114193 1902141 4403576 5908731 6414910 0519378 0828707 0877298 1124219 1903622 5100955 6006666 6418572 0615400 0843545 0882897 1134201 1906148 5400753 6210826 6418639 0804606 0844398 1000491 1140557 1913366 5401608 6309805 6609091 0806033 0846093 1002684 1142258 2000581 5602199 6310571 6612136
6. UPSC has a “Facilitation Counter” near Examination Hall in its campus. Candidates can obtain any information / clarification regarding their examinations / recruitments on the working days between 10:00 hours to 17:00 hours in person or over telephone Nos. 23385271 / 23381125 / 23098543. Result will also be available on the U.P.S.C. website i.e. http//www.upsc.gov.in. Marks will be available on the website within 15 days from the date of declaration of Result.
Contd../-


- 3 -
CIVIL SERVICES (MAIN) EXAMINATION,2018
S.NO. ROLL NO NAME ________________________________________________________________________
1 1133664 KANISHAK KATARIA 2 1104407 AKSHAT JAIN
3 0863569 JUNAID AHMAD
4 0856837 SHREYANS KUMAT
5 0404032 SRUSHTI JAYANT DESHMUKH 6 1705594 SHUBHAM GUPTA
7 6314286 KARNATI VARUNREDDY 8 6413775 VAISHALI SINGH 9 2630204 GUNJAN DWIVEDI 10 0879888 TANMAY VASHISTHA SHARMA 11 0804005 PUJYA PRIYADARSHNI 12 0852762 NAMRATA JAIN 13 7700978 VARNIT NEGI 14 0860706 ANKITA CHOUDHARY 15 5202813 ATIRAG CHAPLOT
16 6610836 DHODMISE TRUPTI ANKUSH
17 0309781 RAHUL SHARANAPPA SANKANUR 18 0815221 RISHITA GUPTA 19 3511797 HARPREET SINGH 20 0817096 CHITRA MISHRA 21 7810279 RAHUL JAIN 22 0887796 DEEKSHA JAIN 23 1225007 RISHAB C A 24 2617099 ANURAJ JAIN 25 6609091 GONDANE VAIBHAV SUNIL 26 0812456 HIMANSHU NAGPAL 27 0808475 SALONI KHEMKA 28 6307513 KAJAL JAWLA 29 1913742 SREELAKSHMI R 30 1028758 SAUMYA GURURANI 31 6401103 MAINAK GHOSH 32 5808674 SAMEER SAURABH 33 0852586 AWHALE MANISHA MANIKRAO 34 0868106 ANKIT
35 0855899 MINAL KARANWAL 36 6408159 DEEPESH KEDIA 37 0858745 ANKUR KAUSHIK 38 0876958 LAKSHAY SINGHAL 39 6624006 PATIL HEMANTA KESHAV 40 0417147 GARIMA AGRAWAL 41 5808480 ALOK KUMAR
42 6318722 NANDINI MAHARAJ
43 6601501 AGRAWAL AKSHAY SUNIL 44 3541072 AMRITPAL KAUR 45 0335678 LAKSHMI N
46 6311498 DEEPAK KUMAR DUBEY 47 1412816 DEEPAK TEWARI 48 0803186 KUMAR ANURAG 49 1200172 RENJINA MARY VARGHESE 50 0331484 RANGASHREE T K


- 4 -
CIVIL SERVICES (MAIN) EXAMINATION,2018
S.NO. ROLL NO NAME ________________________________________________________________________
51 0822066 VIKRAM GREWAL 52 6407775 PRATEEK SINGH 53 6315639 SUMIT KUMAR 54 0865650 SUMIT KUMAR RAI 55 6310736 SAURABH SUMAN YADAV 56 5921530 DILEEP MISHRA
57 5804001 MOHD ABDUL SHAHID 58 0804012 RISHAV MANDAL 59 6304203 CHAHAT BAJPAI 60 0813590 ANYA DAS 61 0800550 GIRDHAR 62 5803225 ANAND KUMAR SHARMA 63 0882941 VISHAL SAH
64 0335694 G SURYA SAI PRAVEENCHAND 65 2636713 PREETI
66 1903622 ARJUN MOHAN 67 1413206 MANISHA RANA 68 0861552 BHAWNA
69 0834609 ADITYA GOYAL 70 2629262 SURAJ PATEL 71 5809491 VIBHOR AGGARWAL 72 2206281 DILIP PRATAP SINGH SHEKHAWAT 73 0831947 DALIP KUMAR
74 0860520 PRADEEP KUMAR DWIVEDI 75 1042571 MALLARAPU NAVEEN 76 2105355 AKASH BANSAL
77 5810387 SHIVANSH AWASTHI 78 0315211 AKASH S 79 1230794 V ABISHEK 80 6303028 KHUSHBOO GUPTA 81 6405515 JAY SHIVANI
82 0815607 APARAJITA SINGH SINSINWAR 83 6311628 NIDHI SIWACH
84 3511387 SANYA CHHABRA
85 0505163 SMIT SANTOSH LODHA 86 2619429 AYUSHI SINGH 87 0817510 RAHUL JAIN 88 7004350 RITIKA
89 0606690 SAWAN KUMAR 90 1400736 RAJAT PANT 91 0806986 AMIT KUMAR 92 2104751 VEER PRATAP SINGH 93 0812761 PRADEEP SINGH
94 0103444 JIVANI KARTIK NAGJIBHAI 95 5809019 DHANANJAY SINGH YADAV 96 0814170 NITESH KUMAR JAIN 97 0806897 HIMADREE KAUSHIK 98 1101036 KHUSHBOO LATHER 99 0867867 DHRUV MITTAL 100 0309432 KRUTHIKA


- 5 -
CIVIL SERVICES (MAIN) EXAMINATION,2018
S.NO. ROLL NO NAME ________________________________________________________________________
101 3524926 JAGPREET KAUR 102 6403578 INDRA BADAN JHA 103 0803860 MRIGANK SHEKHAR PATHAK 104 6307581 VIJAY WARDHAN 105 0863905 MAYANK MITTAL 106 6302263 SUSHIL KUMAR 107 0861461 GAURAV SIKARWAR 108 6613272 DHAIGUDE SNEHAL NANA 109 0850444 PRIYANKA SHUKLA 110 4116608 AANCHAL SRIVASTAVA 111 0866192 ABHISHEK JAIN
112 5808581 BRIJESH JYOTI UPADHYAY 113 0615400 SAURABH KUMAR BHUWANIA 114 0304251 RAUSHAN KUMAR
115 0867688 ATUL KUMAR BANSAL 116 3526065 SMRITI MISHRA
117 1231660 DEEPANAVISVESWARI V 118 0713798 SOUMYA RANJAN ROUT 119 0702824 UPASANA MOHAPATRA 120 6309413 SHIVENDU BHUSHAN 121 0853762 ASHISH CHERIAN SAMUEL 122 0847311 ANVITI CHATURVEDI 123 1529625 MANNY BHUSHAN SINGH 124 0835774 HIMANSHU PRAJAPATI 125 6618966 MAHAJAN MANOJ SATYAWAN 126 1004598 K V MAHESWARAREDDY 127 1902141 ANANDU SURESH GOVIND 128 0816291 NITYANAND JHA
129 1316136 DHOOT SAIPRASAD KIRANKUMAR 130 3503281 RANJEETA SHARMA 131 8203123 CHITTYREDDY SRIPAL 132 1903417 JISHNU J RAJU
133 6308512 LODHA SHRENIK DILIP 134 6318886 PATIL DIGVIJAY SANJAY 135 0801402 ALOK KUMAR 136 4113726 TANAY SHANKAR 137 5803814 GAUHAR HASAN 138 6314819 ANUPAM SINGHAL 139 1211245 P PROMOTH
140 0412592 AMBUL SAMAIYA 141 0865337 AJAY JAIN 142 1137590 ACHIN GARG 143 1210684 B SARANYA 144 1128566 MANISH MEENA 145 5914329 NAMITA SHARMA 146 0816387 VIKAS AHLAWAT 147 0858322 POOJA GUPTA 148 5803868 APURV CHAUHAN 149 6304917 SHIV NARAYAN SHARMA 150 7911460 ABHINAV TYAGI


- 6 -
CIVIL SERVICES (MAIN) EXAMINATION,2018
S.NO. ROLL NO NAME ________________________________________________________________________
151 0846940 AYUSH NOPANY 152 2616030 JASLEEN KAUR 153 0300399 KOMMI PRATHAP SIVAKISHORE 154 0867397 SHAKTI MOHAN AVASTHY
155 3807677 MIRKHELKAR ADITYA DHANANJAY 156 7901679 AKSHANSH YADAV 157 7001324 NIKITA JAIN 158 1141457 AVDHESH DIXIT 159 1114776 RAM NIWAS BUGALIA 160 0815438 SAGAR JAIN 161 0887181 ADITI GUPTA 162 6313728 PALASH BANSAL 163 6307693 SIDHARTH GOYAL 164 0880211 PRATIK JAIN
165 0815701 ANANT DWIVEDI
166 0866956 DIPANKAR CHOUDHARY
167 6623454 SHELKE NACHIKET VISHWANATH 168 0308383 SAGAR
169 0851342 CHIRUMAMILLA VINAY KUMAR CHOWDARY 170 0801276 GARIMA GARG 171 1031116 SIRI MEGHANA 172 0853076 KAMYAA MISRA 173 2636009 VIDHU SHEKHAR 174 6414910 POOJA YADAV 175 0850148 PRIYANKA JAIN 176 0812081 LAXMAN TIWARI 177 0862744 MAYANK GUPTA 178 0858244 ARPIT BOHRA 179 0804118 VIVEK KUMAR MODI 180 0803295 GUNDALA REDDYRAGHAVENDRA 181 5913989 KRISHAN KUMAR SINGH 182 2201280 SIDDHARTHA NAHAR 183 6406567 TEGHBIR SINGH SANDHU 184 0869968 SHUBHANK MISHRA 185 0873657 MEDHA BHUSHAN 186 0866917 SHAFQAT AMNA 187 3403903 REHANA BASHIR 188 0860063 BHARAT SONI 189 0606463 SUSHANT SINGH 190 6605634 MADHULIKA DEOGOJI 191 1143127 HANUL CHOUDHARY 192 6311812 SUNEEL SHEORAN 193 6311005 AKASH SINGH 194 0821214 SHREYA GUPTA 195 3532406 MANINDER SINGH 196 0861096 ABHINAY VISHWAKARMA 197 6308177 NIKHIL ASHOKKUMAR RAKHECHA 198 0113344 AGRAWAL SUSHIL RAVINDRA 199 5913505 SHAMBHAVI MISHRA 200 0867622 RISHABHA GARG



- 7 -
CIVIL SERVICES (MAIN) EXAMINATION,2018
S.NO. ROLL NO NAME ________________________________________________________________________
201 0887202 VARUN JAT
202 0502324 SINGHVI RONAK KUNDANMAL 203 0887106 SHUBHANSHU JAIN
204 0904592 RAI GAURAV RAMPRAVESH 205 0855211 MANISH CHOUDHARY
206 6310466 ARCHIT VIRENDRA CHANDAK 207 1139707 AKSHAY KABRA
208 6314575 CHANDRAKANTH REDDY MALLU 209 5800635 ANKUR JAIN 210 1905500 NIDHINRAJ P 211 0865233 KUNAL AGGARWAL 212 0817462 KALE AMIT MARUTIRAO 213 0887041 KESHAV GOEL
214 0860135 KAPIL CHOUDHARY
215 6316590 AVINASH CHANDRA SANDILYA 216 1017880 SADHANA RASHMI PERUMAL 217 7005795 ABHISHEK GUPTA 218 0859916 NAMIT PATHAK 219 0866319 AVINASH RAI 220 6625058 YADAV GIRISH ASHOK 221 0860299 NIKETA ROHATGI 222 1418368 ABHINAV SHAH 223 6301282 GAUTAM GOYAL 224 0336345 ROHAN JAGADEESH 225 0519378 SHAIKH MOHD ZAIB ZAKIR 226 6314822 ANUJ PALIWAL 227 3542340 NIRAJ
228 0302296 B V VIJAYA BHARATH REDDY 229 1214008 SUBASHINI E
230 1207406 MANOJ PRABHAKAR M 231 6616693 PATIL YOGESH ASHOKRAO 232 6317699 GAURAV TYAGI
233 1037201 PEDDITI DHATRI REDDY 234 1906443 VISHNURAJ P
235 0304065 JUBIN MOHAPATRA 236 6316272 PANKAJ LAMBA 237 1032533 SHIV NEHARIKA SINGH 238 5909297 ANKUSH SINGH BHATI 239 1047758 TAWAREJ KSHITIJ KISHOR 240 0301706 KOUSHIK H R
241 0805458 SHAH JAY MANOJ 242 0851194 VISHAL SINGH 243 0851824 ABHISHEK KUMAR 244 0862335 ABHISHEK KUMAR SINGH 245 0804285 AVINASH PANDEY 246 0844697 NUPUR
247 0418341 AADITYA MISHRA 248 6309226 ABHISHEK SARAF 249 0870458 AISHWARYA SINGH 250 0851291 PUNEET KUMAR SINGH



- 8 -
CIVIL SERVICES (MAIN) EXAMINATION,2018
S.NO. ROLL NO NAME ________________________________________________________________________
251 1132513 SHIVAM SHARMA 252 1415466 OM KANT THAKUR 253 1522532 KUMAR VIVEK 254 6704328 KALE SAGAR VIJAY 255 0803551 SIDDHARTH DHAPOLA 256 0518795 MANJEET SINGH 257 0333607 VIVEK H B 258 1906148 AARSHA N S 259 0866498 INDERVEER SINGH 260 0806780 PRADEEP SINGH 261 6417198 SAYYED RIYAJ AHEMAD 262 0807045 GAURAV GUNJAN 263 1207184 RAJKUMAR KV 264 5810356 SHWETA SUMAN 265 0861373 ANANYA KUMAR SINGH 266 1409380 SHAILJA PANDEY 267 1017023 PRASHANT NAGAR 268 3406397 ABHISHEK AUGUSTYA 269 0851227 AANAND PRAKASH MEENA 270 0848331 ANKITA JAIN
271 0416635 KRISHAN LALCHANDANI 272 0843729 ANJU
273 5913265 KRISHNA PRATAP 274 6313219 PRIYANK KISHORE 275 7003972 PARSHANT SINGLA 276 0875960 CHARU
277 2108833 BUSHARA BANO 278 0833632 SWATI SHARMA 279 6307268 SUMIT YADAV 280 0854203 MD JAWED HUSSAIN 281 1225384 S RISHI RAGHAV 282 7907510 ADITI SIHANIYA 283 0844730 ARNAV SHIVENDU 284 5901328 K SAJAL
285 0855649 ANSHUL JAIN
286 0876072 RAHUL KUMAR GUPTA 287 0833744 ARANYAK SAIKIA 288 0860387 SURAJ SHAJI 289 5803059 NIDHI SINGH 290 0856757 SHASHANK BHATT 291 0839175 SRI SAI VEMPATI 292 5806030 RAVIKESH TRIPATHY 293 0317311 YASHASWINI B 294 0806332 ROHIT SINGH 295 0625393 JOYDEEP MOITRA 296 2001564 T CHITRAA 297 0824803 DEEPTI BAGGA 298 1914255 A B SILPA
299 1900167 VEENA S SUTHAN 300 3514120 ARPIT GUPTA


- 9 -
CIVIL SERVICES (MAIN) EXAMINATION,2018
S.NO. ROLL NO NAME ________________________________________________________________________
301 1913657 ARYA R NAIR 302 0862686 JVALIN TEJPAL 303 0321600 NIVEDITA S BALARADDIYAVAR 304 6904667 HIMANSHU GUPTA 305 0830699 ANIL GOYAL 306 1407238 UTKARSHA 307 0834883 GIRISH DHARMARAJ KALAGONDA 308 6300046 SHUBHRA KUMARI 309 0800031 SIDDHARTHA JAIN 310 0855640 VASUDHA SEHRAWAT 311 1412941 PRATIMA SINGH
312 6313621 NAHAR PRANAY PRAKASH 313 1221219 CHIRANJEEV P JAIN 314 0315426 H S BHAVANA 315 0836849 VIDITA DAGAR 316 0872594 PAWAR NAVJIVAN VIJAY 317 7908510 POORVI GARG
318 0819817 GAURAVJEET SINGH 319 0846361 NAVNEET MITTAL 320 3410290 SUNNY GUPTA 321 0317446 SOORAJ BEN K R 322 6619010 DESAI NEHA DIWAKAR 323 1030674 V SAI VAMSI VARDHAN 324 0867696 NAVEEN KUMAR
325 6613415 BANKAR RUJUTA DINESH 326 0626382 MAHESWAR MAJI 327 1209446 ASVIN CHANDRU A 328 0806327 SUMIT KUMAR SINGH 329 1902068 NIRMAL OUSEPPACHAN 330 7304187 SUSHMA J
331 3801570 SNEHA SURYAKANT GITTE 332 6615523 ALOK KUMAR TIWARI 333 5102879 YATENDRA KUMAR PAL 334 1911866 ARCHANA P P
335 3405240 HARVINDER SINGH 336 0318153 MIRZA QADIR BAIG 337 1139479 RAVI KUMAR SIHAG 338 7305330 THEJAS U P
339 0840550 ADITYA KUMAR JHA 340 7201900 PRATEEK BAYAL 341 0846365 URVASHI SHEKHAWAT 342 5918950 SHIVA AGGARWAL 343 0866147 PRAMOD KUMAR TIWARI 344 1128565 MANASVI VASHISTHA 345 5604112 TAMIL OVIYA S
346 0818524 ASHISH KUMAR THAKUR 347 3600621 VIKRAM VIRKAR 348 0818809 SACHIN BANSAL 349 0808001 KATTA RAVI TEJA 350 0833545 NABAL KUMAR JAIN



- 10 -
CIVIL SERVICES (MAIN) EXAMINATION,2018
S.NO. ROLL NO NAME ________________________________________________________________________
351 0811083 NATISHA MATHUR 352 0335487 HARSHAVARDANA B J 353 1909193 S GAUTHAM RAJ 354 1223427 N JEYKUMARAN 355 1419954 CHIRAG JAIN 356 0831520 ANSHUMAN 357 0872958 SAURABH MISHRA 358 6110133 SURABHI AGRAWAL 359 5205248 HEMANT GUPTA 360 6319530 VISHWADEEP 361 6607259 DESHMUKH ABHAYSINHA BALASAHEB 362 0852561 LAKSHMAN KUMAR 363 0832511 K V L AKSHAY
364 0856571 BABAR ALI CHAGATTA 365 0832081 RAHUL KUMAR DUBEY 366 5913145 RAJAT BHARDWAJ 367 0108969 PRASHANT MISHRA 368 4113846 SHIVASHISH KUMAR 369 1218089 ABHISEK OSWAL 370 7005269 SAMANDEEP KAUR 371 6311791 ASHISH SHARMA 372 0300878 PAKKIRESH KALLAPPA BADAMI 373 6406095 GOKUL MAHAJAN 374 0860305 TARUN TOMAR 375 1010319 G ANUSHA 376 0865379 SAHIL GARG 377 0504039 PRATIK KHAMATKAR 378 0843292 LAKSHAY KUMAR CHOWDHURY 379 6106012 ANKIT
380 6408723 RENA JAMIL
381 1001578 SAURABH PRATAP SINGH 382 1124643 YASHRAJ NAIN
383 6211962 VEEREPALLI VIDYADHAR 384 6316099 YOGITA SHARMA
385 5201360 ANAND VARDHAN MISHRA 386 1909957 CHELSASINI V 387 1133144 ANIMESH GARG 388 0875368 ADITI SINGH 389 0853523 KRITI PANDEY 390 1909766 MUHAMMAD SAJAD P 391 0715135 KUMAR BISWARANJAN 392 7006412 LOVEPREET KAUR 393 0864559 JAI KISHAN 394 0853734 GARIMA 395 5808296 BHUMIKA KAUSHIK 396 0605003 RINI CHOUDHURY 397 1905254 DIVYA CHANDRAN 398 1508352 SHAHZAD ALAM 399 1906392 CHITRA VIJAYAN 400 0859509 SACHIN KUMAR



- 11 -
CIVIL SERVICES (MAIN) EXAMINATION,2018
S.NO. ROLL NO NAME ________________________________________________________________________
401 0104990 VAIBHAV DASU WAGHMARE 402 2636711 MITALI CHANDRA 403 6307166 JITENDER YADAV 404 0850587 RAHUL KRISHNA SHARMA 405 5704051 AMITH MP
406 1002684 C VISHNU CHARAN 407 6310902 NANDAN KUMAR 408 1230195 ALARMELMANGAI P 409 1218705 DHARMALASHRI D 410 1907571 SREEDHANYA SURESH 411 0883326 NEHA YADAV
412 6625840 THAKARE SHUBHAM DNYANDEORAO 413 1203227 DHARUN KUMAR S 414 0816683 ANMOL SAGAR 415 0118830 SUTHAR RAJ RAMESHCHANDRA 416 0801022 KANISHKA SINGH
417 0852514 HITESH KUMAR MEENA 418 7303663 NAGARJUN B GOWDA 419 0507381 MONA ROAT 420 5602562 ARVIND B K 421 5702183 FARASH T 422 5400753 AKASH PATEL 423 0326559 ASHWIJA B V 424 6310205 PRIYANKA RANI 425 1228802 SEVITI SAI MURALI 426 6301447 SANDEEP KUMAR MEENA 427 7203606 RENU SOGAN 428 2104518 HARI SHANKAR 429 0882897 FWWRMAN BRAHMA 430 1139864 NIDHI MEENA
431 0852235 ANIL KUMAR JHAJHARIA
432 0120612 LAKUM JAYDEEP MANSHUKHLAL 433 0804606 RAJ
434 6418299 MUHAMMED ABDUL JALEEL 435 1907244 ANOOP BIJILY
436 1130379 DILKHUSH MEENA
437 6702967 HYALINGE GAYATRI DEVIDAS 438 1229767 ASHOKKUMAR R 439 6303422 SHUBHAM YADAV 440 6319502 CHANDRA PRAKASH 441 6304437 ANUJ PRATAP SINGH 442 5803108 PRIYANKA SINGH 443 0865285 PANKAJ KUMAWAT 444 5808132 PAWAR SACHIN PRAKASH 445 0824551 SATYANARAYAN PRAJAPAT 446 6310200 NIKHIL KUMAR
447 6501148 WANKHEDE ARCHANA PANDHARINATH 448 5804723 MOHAMMAD HASHIM
449 5100955 MADHUSUDHANA RAO IJJADA 450 0879764 NAVENDU SHEKHAR


- 12 -
CIVIL SERVICES (MAIN) EXAMINATION,2018
S.NO. ROLL NO NAME ________________________________________________________________________
451 5803919 VIJIT PATEL 452 6402564 LOKESH YADAV 453 2002604 SHREE RAAM R 454 6304297 SOMA SEKHAR APPARAO KOTARU 455 0817202 ATUL SAGAR
456 0829556 SUVENDHU KUMAR PATRA 457 1048862 KATTA SIMHACHALAM 458 0845891 VIVEK CHANDRA YADAV 459 3809376 AHER JAYESH SURESH 460 0868767 SARVESH PANWAR 461 1912588 SHWETA K SUGATHAN 462 7005538 BALPREET SINGH 463 2618359 SHIVANSHU RAJPUT 464 7803824 ANCHITA KETHWAS 465 1007631 B VAISHNAVI 466 3531562 PREETI YADAV 467 0100703 ABHISHEK ANAND 468 3400226 AVANTIKA SINGH 469 0815811 ROHIT KUMAR 470 1000927 NEELAM LALITADITYA 471 5810592 SUMIT KUMAR AGRAWAL 472 0843545 ARUN KABILAN A K 473 0880345 VIKAS MARMAT 474 1140557 SHIVAM VERMA 475 5809484 SHAHID AHMED 476 2636092 PALASH KATIYAR 477 6006666 MRIDUL
478 0823275 SOMALIN SUBHADARSINI 479 1017815 JANGAM KULADEEP
480 0821700 THIPE RANJEET HARISHCHANDRA 481 1211908 BIRATHIVIRAJ M
482 0858270 MAYANK CHAUDHARY 483 0844398 PRABHAT KUMAR 484 5807580 NAVEEN TANWAR 485 1230948 GIJI PRIYANKA G 486 1125127 JAGDISH BANGARWA 487 7006930 RUPESH KUMAR
488 1304161 MD SARFARAZ ALAM 489 6401451 PRATIBHA VERMA 490 1213566 ABISHEK S
491 0809237 RAWALE KRUSHIKESH PRADEEP 492 5808840 ROHIT ANAND 493 6310571 JYOTI YADAV 494 1215778 SARAVANAN T 495 0332788 MANJUNATH R 496 0323352 BRINDA S
497 0803385 RANDHIR KUMAR
498 0111368 GUPTA ABHISHEK RAJESHBHAI 499 0864858 AYMAN JAMAL
500 0856586 SUDHANSHU NAYAK



- 13 -
CIVIL SERVICES (MAIN) EXAMINATION,2018
S.NO. ROLL NO NAME ________________________________________________________________________
501 0870913 KADAM NIKETAN BANSILAL 502 3515131 AMIT YADAV
503 0879438 NILESH MAHADEV KUMBHAR 504 1212127 SINDHUKAVI M R 505 3524262 ISHMEET KAUR 506 0877298 VISHNU KUMAR 507 1232231 KARTHIKEYANI K 508 1911543 DEEPAK DEV VISWAN 509 0860065 REKHA YADAV 510 1139170 SUMEET MEHARDA 511 6309805 DEEPAK KUMAR MISHRA 512 0884586 JITENDRA KUMAR DAYAMA 513 0807714 SHASHANK SINGH
514 0511060 GHODKE CHANDRASHEKHAR R 515 0821057 RAJIV KUMAR 516 0616070 SANDIP GARAI 517 0871432 L ANGSHIM DANGSHAWA MARING 518 0841096 NIKAS KUMAR
519 0840923 ASHISH GANGWAR 520 0828969 ARSHI AADIL 521 1217359 GOVINDARAJ A 522 0102024 ANSARI ZAIDAHMED SAEEDAHMED 523 0828707 PRASHANT SAGAR
524 6210826 SAVEESH VARMA TADIKONDA 525 0824535 ABHISHEK GOSWAMI 526 0821647 SANJAY SAHU 527 0858619 SHASHANK 528 6619761 ISALWAR GAURAV SHIVAJI 529 4112704 DEBRAJ DAS
530 3806810 PHADKE VIKRAM DNYANDEO 531 1114058 SALONI SHARMA
532 6319610 HEMANT KUMAR MEENA 533 1909436 ALI ABOOBACKER T T 534 1201676 VENKATESH M
535 6318126 KANGHUJAM SUNINDRA SINGH 536 0837468 KUMAR ASHISH 537 1522382 ANSHUMAN RAJ 538 0114120 SIDDHARTHA GAUTAM 539 0607597 SAYANTAN GHOSH 540 1217310 PONMANI N 541 1912227 ASWATH BAJI 542 1300413 MESHRAM RAJIV RAMESH 543 1208845 NITHYA RADHAKRISHNAN 544 2631257 DONDAPATI VENKATA HARISH 545 0630657 AJAY CHOUDHARY 546 6314470 FAISAL KHAN
547 0307836 VIKAS PRAKASH SINGH 548 5401608 KULDEEP KUMAR
549 1131047 DEEPAK KUMAR JEWARIA 550 3539395 BHAVYA SAINI


- 14 -
CIVIL SERVICES (MAIN) EXAMINATION,2018
S.NO. ROLL NO NAME ________________________________________________________________________
551 1006048 BANOTH MRUGENDER LAL 552 0104365 KANIKA SIKRIWAL 553 0816798 RAJ KUMAR KOLIPAKA 554 0503237 SOMANANDA SAHOO 555 0334674 K JAGAN
556 4403576 NINGTHOUJAM JOHNSON MEETEI 557 0836059 HRITURAJ SINGH 558 6302183 RISHIKESH MEENA 559 1027053 B DHEERAJ KUMAR 560 0333526 M V N V LAKSHMI SOUJANYA 561 6307655 DHEERAJ SHARMA 562 0887975 SPARSH GUPTA 563 6404241 OM PRAKASH JAT 564 5908731 JAGADISH KUMAR 565 1908846 BASHA MOHAMMED B 566 0303791 DEEPAN M N
567 0817048 GITTE MADHAV VITTHALRAO 568 1213471 HARI PRASANTH M R 569 6308793 ANIL KUMAR RATHORE 570 1023632 ANUMULA SRIKAR 571 1503359 KAUSHIKI KAUSHAL 572 6318749 ASHOK KUMAR
573 1006849 KIRANMAYI KOPPISETTI 574 0404866 VARSHA CHHALOTRE 575 1109571 DEVENDER SINGH CHAUDHARY 576 0827594 AJAY KUMAR GAUTAM 577 0860099 ADARSH KUMAR 578 1203893 INDIRAJITH A 579 0410899 RAHUL KUMAR SINGH 580 3514259 ARSHDEEP SINGH PANWAR 581 0847601 SHEETAL KUMARI
582 1000491 POLUMATI SHARANYA
583 0119064 PANCHAL ALPESH RAMABHAI 584 1904014 K RAMDASS
585 0806033 ABHINAV DHIMAN 586 3524206 SHRUTI KAMBOJ 587 1047731 G ANANTH RAGHAV 588 1105916 KAMLESH MEENA 589 0222277 SHUBHAM SINGH 590 1222076 RAJENDRA CHAUDHARY 591 1212658 K BALAJI
592 4907451 YOGESH KUMAR PATEL 593 0821863 KULDEEP SINGH 594 1520560 RANJEET KUMAR 595 6308059 ABHISHEK KUMAR 596 0817985 SAMEER SAURABH 597 5812329 MD TAUSIF ULLAH 598 5909582 AYUSH KUMAR 599 6418572 HARSH SHRIVASTAVA 600 0800482 AMIT KUMAWAT


- 15 -
CIVIL SERVICES (MAIN) EXAMINATION,2018
S.NO. ROLL NO NAME ________________________________________________________________________
601 5808448 SHUBHAM ARYA 602 1521630 ANJALI
603 2633778 ABHINAV SONKAR 604 0108620 VINOD KUMAR MEENA 605 1911617 JITHIN RAHMAN
606 0120224 DESAI ANKUR BALDEVBHAI 607 0803099 ROHIT VERMA 608 0888050 RAKESH
609 3502219 JASKANWALPAL SINGH BIR 610 0873108 PRAVEEN NAYAK NUNAVATH 611 5203873 YADVENDRA SINGH BHATI 612 0804962 HEMANTH N
613 0867633 MOHAMMED MUSTAFA AEJAZ 614 0801356 MAHENDRA SINGH
615 0501526 DARADE PARMANAND PRAVIN 616 0118627 BANKER VAIBHAV RAMANLAL 617 0877249 RATNA SINGH
618 6630260 CHAVAN KIRAN GANGARAM 619 5602199 PRABINA P
620 5604272 THALAPATHY RAM KUMAR K T 621 6702917 SAISHA RAJ ORKE
622 0115520 BARHAT MANOJ FATESINH 623 1913366 ANGEL RAJ
624 0312095 SUDHAMBIKA R 625 0855673 RAHUL MEENA 626 5814310 K LALITH
627 6312752 RAKESH KUMAR SAHOO 628 5809856 ALOK SINGH 629 0887126 NIKITA YADAV 630 1223654 ISHWARYA R 631 0827760 TENGALE GANESH MAHADEV 632 0847520 KRISHAN KUMAR POONIA 633 3801630 RENGE ARVIND RAJABHAU 634 0816547 HIMMAT SINGH UJJAWAL 635 6802312 ROHIT NEMA 636 0872717 HARSH BANSAL 637 0807656 SHRUTHI MK 638 6406851 MANISH BHARTIYA 639 0887985 AKSHAY GUPTA 640 6620898 GALAVE MACHHINDRA UTTAM 641 5607500 VAISHNAVI D
642 5808534 YELCHURU JAYASEKAR 643 0716244 SHRIVASTAV SINGH 644 0809038 YASHWANT KUMAR 645 0823505 TAPOSH BASUMATARY 646 1108129 TEJASVI SINGH
647 0861995 DEBJYOTI BARMAN 648 0829624 SURUCHI SINGH 649 0828682 NITIN KUMAR 650 0120411 JHAVERI VISHAL JAYANTBHAI



- 16 -
CIVIL SERVICES (MAIN) EXAMINATION,2018
S.NO. ROLL NO NAME ________________________________________________________________________
651 4802738 OJING DAMENG 652 5904227 EKTA SINGH 653 6412364 TUSHAR KAIN 654 0805412 RAVI KUMAR MEENA 655 6503354 CHANDERSHEKHAR MEENA 656 3542643 SAURABH SHARMA 657 7704732 LALIT KUMAR VIMAL 658 0853757 DEEPAK KEN
659 0118056 JAYESHKUMAR MAKWANA 660 0808829 DALJEET KUMAR 661 3532611 PAYAL
662 1010457 B SUDHEER KUMAR 663 1106851 REETA MEENA
664 1142258 MINTU LAL MEENA 665 5202516 AVNI BAMNIA 666 3516587 RIKITA 667 0830040 VIVEK KV 668 3406285 DEVAHUTI 669 2104446 SACHIN KUMAR 670 0846093 HIMANSHU NIGAM 671 5900420 HIMANSHU KUMAR VERMA 672 6317669 BHOSALE AMOLSINGH ANKUSHRAO 673 6612136 MANKAR SUBODH RAMESH 674 1117819 ARVIND KUMAR MEENA 675 5800239 AMIT RANAJAN
676 7108792 ABHISHEK PALASIA 677 6315871 KOLI AKASH SANTOSH 678 0829842 DINESH KUMAR MEENA 679 1134201 HEMANT SINGH 680 0316015 SRIKANTH D 681 0822051 ANIMESH RANJAN 682 4802471 TECHI KUMAR 683 0863229 PAWAN KUMAR MEENA 684 0809436 DEVKE VISHAL BABURAO 685 0100432 PARMAR PINKESH LALITBHAI 686 0880062 DIVESH SHASHNI
687 2000581 VIJETHA DHINAKARAN 688 6319661 MAHAJAN SAMEER VIJAY 689 0830384 LALITESH KUMAR MEENA 690 4115442 GAURAV KUMAR
691 6319694 NILESH KUMAR KESHRI 692 1304073 PANKAJ ATULKAR
693 0866235 NAGRALE SHUBHAM PRAKASH 694 0305901 VENKATRAM 695 6309224 K SHASHIKANTH 696 1202153 SEDHU MADHAVAN S 697 0819087 SUNIL KUMAR DHANWANTA 698 1906011 ANIL RAJ R
699 1047013 BHUKYA CHARAN NAIK 700 1526105 RAHUL KUMAR



- 17 -
CIVIL SERVICES (MAIN) EXAMINATION,2018
S.NO. ROLL NO NAME ________________________________________________________________________
701 6316222 DEVANSHI LALL
702 0816156 PAWAN KUMAR MEENA 703 4102973 JAISH KUMAR 704 0828462 NITINSHAKYA 705 1113448 DEVENDRA PRAKASH MEENA 706 1113550 SHIV SINGH MEENA
707 1114193 VIJENDRA KUMAR MEENA 708 6319173 DIKSHA LANGTHASA 709 1226661 R AISHWARYA
710 6604099 NIVDANGE SHWETA SHANKARRAO 711 0322702 ASHOK KUMAR S 712 1800619 SUREPALLI SRINIVAS 713 1139101 BRIJ MOHAN MEENA 714 6418639 SATENDER SINGH 715 3512981 RANVIR SINGH 716 5704523 GOKUL C V 717 2616426 ABHIJEET KUMAR 718 6624334 CHIMANKAR VISHWAJEET GAJANAN 719 0851826 KAUSHAL KISHORE MEENA 720 0864065 MANISH LADLA
721 6702785 MAHIRE TEJAS RAMAKANT 722 1127049 ANSHUL KUMAR SINGH 723 7914146 SHAILENDRA SINGH 724 0881253 AMAN PRAKASH MEENA 725 6315876 ZENDEN LINGZERPA 726 1117409 RAVINDRA MEENA 727 0817567 A NAVIN PRASATH 728 1035810 PONNA VENKATESH 729 0825173 SURJIT SINGH GAUTAM 730 3405664 ANKUSH BHAGAT 731 0834469 ANOOP MEENA 732 1109496 RAHUL GARG 733 0832448 CHET RAM MEENA 734 0831018 SIDDHARTH KUMAR MEENA 735 1145272 AMIT GET 736 3500798 ISMEET KAUR 737 0338968 ATHEETH SAJEEVAN 738 4906736 GUNJAN ARYA 739 0333988 RAGHAVENDRA N 740 0811117 NITIN MUKESH NIKOSE 741 1124219 JYOTI MEENA
742 0888010 PRODUTURI SUCHENTAN REDDY 743 6319682 PRAGYA DEORA 744 1211056 ANSHU KUMAR 745 0510145 ADITYA KUMAR 746 1017999 S MAHESH KUMAR 747 0303876 PRRANATA AISHWARYA 748 0819051 LALIT GOEL
749 2107462 VIVEK KUMAR DAUSAD
750 0101092 MORADIYA SANDIPKUMAR MANJIBHAI



- 18 -
CIVIL SERVICES (MAIN) EXAMINATION,2018
S.NO. ROLL NO NAME ________________________________________________________________________
751 2108621 MD SHAHID RAZA KHAN 752 0887037 ANKIT GUPTA 753 0309012 SANTHOSHA H 754 0322487 SHASHIKIRAN S 755 5811375 ASHUTOSH NANDAN 756 4121406 PANKAJ KUMAR CHOUDHARY 757 3909215 SHETE JOTILAL SAHADEV 758 0842812 SANTOSH JAISWAL
759 0716638 BIBHUTI BHUSAN NAYAK
CONCLUDED
UNION PUBLIC SERVICE COMMISSION _______________________________________________
NEW DELHI - 110 069 - 5TH APRIL, 2019/ 15 CHAITRA, SAKA 1941

*केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा अर्थात यूपीएससी 2018च्या परीक्षेचे निकाल जाहीर*

  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा अर्थात यूपीएससी 2018च्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. या परीक्षेत कनिष्क कटारिया देशात पहिला आला आहे. तर महाराष्ट्राची सृष्टी देशमुख देशात पाचवी आली आहे. या परीक्षेत कनिष्क कटारिया-पहिला, अक्षत जैन-दुसरा, जुनैद अहमद-तिसरा, श्रवण कुमार-चौथा, सृष्टी देशमुख-पाचवी, शुभम गुप्ता- सहावा, कर्नाटी वरुणरेड्डी- सातवा, वैशाली सिंह- आठवा, गुंजन द्विवेदी नववी, तर तन्मय शर्मा दहावा आला आहे. तर तृप्ती धोडमिसे ही 16वी, वैभव गौंदवे हा 25वा आला आहे. देशातून कनिष्क कटारिया हा पहिला आहे. पहिल्या 50मध्ये यंदा महाराष्ट्रातील 5 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यूपीएससीच्या परीक्षेत एकूण 759 विद्यार्थी यशस्वी झाले असून, त्यापैकी 180 जणांनी आयएएस, 30 जणांनी आयएसएस, 150 जणांनी आयपीएस रँक मिळवला आहे. ग्रुप ए मधून 384, ग्रुप बीमधून 68 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
For more details plz Subscribe free YUVA SAMNA MEDIA NEWS NETWORK, DELHI.
LIKE,COMMENTS,SHARE IT OTHERS.



भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...