Tuesday, February 12, 2019

⚽️ मनपा मे विभिन्न कामो का ठेका लेने वाले ठेकेदारो ने महापौर को छोडा और बिलो के लिए आयुक्त डा. निपून विनायक का रास्ता रोका
⚽️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बैठकीत दुष्काळग्रस्त भागातील विद्याथ्र्यांना मोफत देण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. एक पेâब्रुवारीपासून विद्याथ्र्यांना हे मोफत जेवण दिले जाणार असून त्यासंदर्भाने मेसचालकांना त्यांची रक्कम दिली जाणार आहे.
मोफत जेवणाचा लाभ घेणारा विद्यार्थी हा दुष्काळग्रस्त भागातील असावा, त्याच्या पालकांचे उत्पन्न एक लाखांपर्यंतचे असावे, त्यापेक्षा अधिकचे उत्पन्न नसावे, अशा काही अटी मोफत जेवण घेऊ इच्छिणाNया विद्याथ्र्यांसाठी असतील. आतापर्यंत मोफत जेवण योजनेसाठी ८०० विद्याथ्र्यांचे अर्ज आलेले आहेत.
⚽️  पाणी गरम करण्यासाठी गॅस पेटवत असतांना अचानकपणे गॅस लिक होवून सिलेंडरचा स्फोट झाला. ही घटना मंगळवारी (दि.१२) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास धुत हॉस्पीटल समोरील म्हाडा कॉलनीमध्ये घडली. या घटनेत घरातील सामान जळून एक लाख रूपयांचे नुकसान झाले असून एक युवक किरकोळ जखमी झाला असल्याचे अग्निशमन दलाच्या सुत्रांनी सांगितले.
⚽️ हैदराबाद आणि तिरूपती बालाजीला जाणाNया प्रवाशांना ट्रुजेट विमान वंâपनीकडून विशेष सवलत देण्यात आली आहे. २५ पेâब्रुवारीपुर्वी तिकीट बुकींग करणाNया प्रवाशांना सवलतीच्या दरात तिकीट मिळणार असून प्रवाशांना मार्च महिन्यात विमान प्रवासाचा आनंद घेता येणार असल्याचे व्यवस्थापक प्रतिमा ठोले यांनी मंगळवारी (दि.१२) कळविले आहे.
⚽️ भारतीय दलित पँथरचे (संजय जगताप गट) शहराध्यक्ष प्रकाश कडूबा कासारे (वय ४८, रा.जे सेक्टर, मुवुंâदवाडी) यांचा गळा आवळून खून झाल्याची घटना सोमवारी (दि.११) उघडकीस आली होती. याप्रकरणी चिकलठाणा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चव्रेâ फिरवून प्रकाश कासारे यांचा गळा आवळून हत्या करणाNया अंकुश नामदेव तुपे (वय ३०) याला अटक केली
⚽️  बेकायदा चारा छावणी चालवून दोन कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणात दाखल तक्रार अर्जाआधारे आणि दाखल कागदपत्रांची जिल्हाधिकारी, नगर यांनी स्वतः तपासणी करून २१ फेब्रुवारीपर्यंत स्वतः शपथपत्र सादर करावे, अन्यथा २२ फेब्रुवारीला व्यक्तिशः खंडपीठात उपस्थित राहण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. आर. जी. अवचट यांनी दिले.
⚽️ स्पर्धकांच्या तांत्रिक निविदांमध्ये त्रुटी असताना  त्यांची निविदा मंजूर करुन अहमदनगर छावणी परिषदेने जाणीवपूर्वक आपली निविदा नामंजूर केल्याचे तसेच अपात्र स्पर्धकाची निविदा मंजूर केल्यामुळे छावणी परिषदेचे एक कोटी १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हणणे मांडणाऱ्या याचिकेवरील सुनावणीअंती मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. ए. एम. ढवळे यांनी सदर तांत्रिक निविदेची प्रक्रिया रद्द केली आणि नव्याने तांत्रिक निविदा प्रक्रिया राबविण्याचा आदेश दिला.
⚽️ महानगरपालिकेकडून शहरात लवकरच ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे. शहरातील मालमत्तांची अचूक माहिती मिळविणे आणि नियोजनात मदत होण्याच्यादृष्टीने हे काम हाती घेतले जाणार असल्याचे पालिका आयुक्?त डॉ. निपुण विनायक यांनी मंगळवारी सर्वसाधारण सभेत सांगितले.
⚽️ देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविदयालयातील डायनॅमिक बुस्टर्स संघाने भारत फॉम्र्युला कार्टिंग स्पर्धेत व्हर्चुअल्स राउâंडमध्ये देशात तिसरे स्थान प्राप्त केले़ सदरील स्पर्धा ही अभियांत्रिकी विदयालयातील विदयाथ्र्यांच्या कौशल्य व गुणांना वृंधींगत करणारी असुन यामध्ये ऑटोमोबाईल डिंझाईन, निर्मिती, चाचणी, रेसिंग या घटकांवर भर दिला जातो़
⚽️ आमदनी बढाने के लिए  विभिन्न उपाययोजना करे
▪ठेकेदारो के बील दोन तीन
दिन मे निकाले
▪मोबाईल टावर वाली इमारतो पर दुगना टॅक्स
▪47 दिन छुट्टी ना ले टॅक्स की वसुली करे
▪नो नेटवर्क झोन मे विकास के काम करे
महापौर का सर्वसाधारण सभा  प्रशासन को निर्देश
नारेगाव परिसरातील अनधिकृत प्लॉटिंग उध्वस्त;मनपा अतिक्रमण विभागाची कारवाई
युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क फोटो-नारेगाव,औरंगाबाद
औरंगाबाद/प्रतिनिधी :
नारेगाव परिसरातील ग्रीन झोन मधील सुमारे 15 ते 20 एकर जागेवरील भूमाफियांनी थाटलेली अनधिकृत प्लॉटिंग नागरीकमित्र पथकाच्या मदतीने मनपा अतिक्रमण विभागाने मंगळवारी उध्वस्त केली. अनेक दिवसांपासून पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याने कारवाई होत नव्हती.

नारेगाव परिसरातील गट क्रमांक 4 ते 8 व ब्रिजवाडी येथील गट क्रमांक 24, 25 मधील सुमारे 15 ते 20 एकर नॉन डेव्हलपिंग झोन, ग्रीन झोन मध्ये भूमाफियांनी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत प्लॉटिंग केली होती. या प्लॉटची सर्रासपणे विक्री केली जात होती. यातील अनेक प्लॉटची विक्री केली गेली असून, काही ठिकाणी तर बांधकामेही सुरू करण्यात आली आहेत .
अनेक वेळा मनपा प्रशासनाने येथे कारवाई करण्याचे नियोजन केले होते. परंतु कारवाई करिता पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याने कारवाई रखडली होती. आखिर पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याने मनपा अतिक्रमण पथकाने मनपातील अतिक्रमण पोलीस बंदोबस्त व मनपाच्या नागरी पथकातील माजी सैनिकांच्या मदतीने मंगळवारी सकाळी सहा वाजता अचानक या कारवाईला सुरुवात केली. यावेळी परिसरात असलेले रस्ते, प्लॉटिंग, ड्रेनेज लाईन प्लॉटला करण्यात आलेली तार कुंपन आदी उध्वस्त करण्यात आले. कारवाई अतिक्रमण विभाग प्रमुख ए. बी. देशमुख यांच्या मार्गदर्शनात पदनिर्देशित अधिकारी वामन कांबळे, प्रभाकर पाठक, एस. एस. कुलकर्णी, विनोद पवार, शेख मजहर, सय्यद जमशेद, जे जाधव, एस. सी. कुलकर्णी, आदींची उपस्थिती होती.
नागरीकमित्र पथकातील सुमारे 30 माजी सैनिक, 6 पोलीस कर्मचारी यांच्या बंदोबस्तात 6 जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण पथकाने 25 एकरावर असलेले प्लॉट, रस्ते, ड्रेनेज लाईन आदी उध्वस्त केले. यावेळी सुमारे एक किलोमीटरचा सिमेंट रोड ही पथकाने उध्वस्त केला. तसेच काही ठिकाणी बांधकामे चालू असल्याने बांधकामाची साहित्यही जप्त करण्यात आले.

अनेकांनी केली मालकी कागदपत्रे सादर
यावेळी कारवाई करीत असताना काही नागरिकांनी संबंधित जागेचे स्वतःचे मालकी असलेले कागदपत्रे अधिकाऱ्यांना दाखविली परंतु ग्रीन झोन या संकल्पनेबाबत त्यांना कल्पनाच नसल्याचे दिसून आले. या परिसरात प्लॉट विक्री करणाऱ्या व घेणाऱ्यानवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
*मोदी जी की डिग्री भी वाकई कमाल की है..*

मोदी M A फर्स्ट क्लास थे, और B A थर्ड क्लास थे, फिर भी बारहवीं फेल थे..

और आठवी के बाद पढाई छोड़ चुके थे इसे कहते हैं *चमत्कार*   

*1)* भारत मे पहला कंप्यूटर आने से पहले ही मोदीजी की डिग्री कंप्यूटर से प्रिंट हुई थी..

*2)* जिस फॉन्ट को माइक्रोसॉफ्ट ने 1992 मे विकसित किया था वो मोदी जी को 1979 में ही डिग्री का प्रयोग हो चुका था..

*3)* इंटाएर पोलिटिकल साइंस मे पूरी दुनिआ मे सिर्फ मोदी जी को डिग्री मिली हुई है, और उस विश्वविद्यालय के प्रोफेसरों ने भी ये सब्जेक्ट पहली बार सुना है..

*4)* और संडे को ही मोदी जी को डिग्री दिलवा दी है..

*5)* मोदी को डिग्री देने के पहले और देने के 10 साल बाद तक बेचारे कर्मचारी हाथ से ही डिग्री लिखते रहे सिर्फ़ मोदी जी के लिए सुपर कंप्यूटर मंगवाया गया था..

*6)* मोदी जी ने अकेले एडमिशन लिया और अकेले ही एग्जाम दिया, इमरजेंसी के टाइम मे जब वो भूमिगत थे, शायद Delhi यूनिवर्सिटी का एक भूमिगत एग्जाम रूम गुजरात मे थे..

*खैर*

अब आप मोदी के 4 साल, और 8 महिने का, अबतक का कार्यकाल देखिये..👇

*याद रहे*

2019 के आनेवाले चुनाव में अपनी कीमती मतदान करने से पहले इन बातों पर अवश्य चिंतन-मनन करें, ताकि आपको कुछ समझ मे आये, अगर नही समझ मे आये तो भी आप अपने आपको मोदी का सच्चा भक्त समझते हैं तो इन बातों को अवश्य पढ़िए..

*(1)* देश की आज़ादी के बाद पहली बार सराफा बाज़ार 43 दिनों तक बन्द करवाने वाले पहले प़घानमत्री

*(2)* पेट्रोल डीज़ल के दाम जिसके शासन काल मे सबसे अधिक रहे ऐसे पहले प्रधान मंत्री

*(३)* देश का रूपया जिसके शासन काल मे अंतराष्ट्रीय बाज़ार मे सबसे ज्यादा गिरा ऐसे पहले प्रधानमंत्री

*(4)* नोट बन्दी करके देश को  25 वर्ष पीछे करने वाले देश के पहले प्रधानमंत्री

*(5)* नोट बन्दी के दौरान 50 दिन मे 125 झुठ बोलने वाले देश के पहले प्रधानमंत्री

*(6)* 520 मिलियन डालर का राफ़ेल विमान 1644 मिलियन डॉलर मे ख़रीदने वाले 30 हज़ार करोड़ का घोटाला करने वाले पहले प्रधानमंत्री

*(7)*  विपक्ष मे रहकर FDI , आधार ,GST का विरोघ करने वाले सत्ता आते ही ग़लत तरीक़े से हर चीज़ लागु करने वाले पहले प्रधानमंत्री

*(8)* मोदी ऐसे पहले प्रधानमंत्री है जिनके शासनकाल मे सुप्रीम कोर्ट के  चार वरिष्ठ न्यायाधीशों ने प्रेस वार्ता करके भारत को अवगत कराया कि, लोकतंत्र ख़तरे में है

*(9)* मोदी अाजादी के बाद सबसे कम पढे लिखे प्रधानमंत्री

*(10)* देश की गरीब जनता के पैसों से अडानी अंबानी और अपने गुजराती उद्योगपति भाइयों को विदेशी दौरे करवाये फिर भी कोई बड़ा विदेशी निवेश हमारे देश में नहीं आ सका

*(11)* देश के पैसों से पूरी मीडिया को खरीदने वाले पहले प्रधानमंत्री

*(12)* अपने कार्यकाल में आरबीआई और सीबीआई जैसी स्वतंत्र संस्थाओं की साख दांव पर लगाने वाले सबसे पहले प्रधानमंत्री

*(13)* आजादी के बाद सीबीआई को कटघरे में खड़ा करवाने वाले और सीबीआई की साख को बट्टा लगवाने वाले पहले प्रधानमंत्री

साथियों, यह सारी बाते 100% सत्य हैं, ना तो आप इसे नकार सकते हो, और ना ही इसे टाल सकते हो..

क्योंकि, यह सब कुछ आपकी नज़रों के सामने ही हुआ है..

हिन्दू मुस्लिम के नाम पर कभी भी वोट मत देना, क्योंकि, हिन्दू मुस्लिम दोनों सुरक्षित है, किसी को कोई खतरा नही है , अगर खतरा है तो सिर्फ और सिर्फ भाजपा को ही खतरा है..

अगर आप सुरक्षित रहेगा तो देश सुरक्षित रहेगा, इनके वजसे अम्बानी अडानी रामदेव की आमदनी कई गुना बढ गई है, मोदी के शासन मे आपकी आमदनी कितनी बढ़ी आप स्वयं सोचे..

चुनाव आने से पहले इस लेख को हर महीने में एक बार अवश्य पड़े, क्योंकि कोई 500 व 2000 का नोट लेखर आयेगा और आपका कीमती वोट ख़रीदेगा..

इस पोस्ट को कम से कम 21 लोगों को भेजे, आपके सारे बिगड़े हुए काम बन जाएंगे, तभी तो आपके अच्छे दिन आयेंगे..

*बाकि  मर्जी  है  आपका क्योंकि  वोट है  आपका*


Most viral post by Facebook &what's up
Serve by Yuva Samna Media group 
`यशस्वी उद्योजक रॉबर्ट वद्रा'(???)..... यांच्याबाबतीत परवा एका चॅनलवर कार्यक्रम चालू होता. त्यातून या व्यक्तीची माहिती मिळाली ती खरोखर अचंभित करणारी आहे. सध्या या रॉबर्ट महाशयांवर इ.डी. चा फेरा आलाय. क्षणभर असे वाटून गेले कि खरंच प्रियांका गांधींचा राजकारणातील प्रवेश निष्प्रभ करण्यासाठी राबर्ट वद्रा ला टार्गेट केलं जातंय का?
        रॉबर्ट वद्रा यांचे वडील राजेंद्र वद्रा हे मूळचे सध्या पाकिस्तानात असलेल्या सियालकोटचे. १९४७ ला फाळणीच्यावेळी हे भारतातल्या मोरादाबाद इथे स्थायिक झाले. इथे राजेंद्रांनी स्कॉटिश स्त्री बरोबर लग्न केले. या दोघांच्या तीन आपत्त्यांपैकी एक हा रॉबर्ट. वडिलांचा आणि आईचा मूळ व्यवसाय म्हणजे तांब्या पितळेची भांडी तयार करून त्यावर नक्षीकाम करणे. या राजेंद्र वाड्रांनी रिक्षा चालवल्याचीही नोंद आहे. सर्वसाधारण कुटुंबात रॉबर्ट जन्मला असला तरी त्याचे वरच्या वर्गात उठणे बसने होते. १९९१ ला अशाच एका पार्टीत राबर्ट वद्रा ची ओळख प्रियांका गांधींशी झाली. आणि हाच क्षण त्याच्या आयुष्यातील `गेम चेंजर' ठरला. वद्रा च्या `राऊडी-माचो मॅन' प्रतिमेची प्रियांका फॅन झाली. गांधी कुटुंबीयांपैकी कोणालाही या दोघांचे सम्बन्ध मान्य नव्हते पण प्रेमात आंधळे झालेल्या प्रियांकाच्या हट्टामुळे १९९७ ला रॉबर्ट आणि प्रियांका यांचे लग्न झाले. आणि यशस्वीही ठरले. रॉबर्ट वद्रा अचानक फोकस मध्ये आला, आणि सरकारी `जावई' झाला. या वद्रा महाशयांना झेड सिक्युरिटी मिळाली. इतकेच नव्हे तर आंतराराष्ट्रीय विमानतळावर व्ही.व्ही.आय.पी. दर्जा मिळून कुठल्याही सुरक्षा चौकशी शिवाय जायची यायची त्यांना परवानगी देण्यात आली. ही सुविधा फक्त अति महत्वाच्या मोजक्या राजकीय लोकांनाच उपलब्ध असते. अतिशय राजेशाही राहणीमान असलेल्या या रॉबर्ट वाड्रांनी २००७ साली एक रियल इस्टेट कंपनी स्थापन केली आणि त्याचवेळी `डी.एल.एफ.' या कंपनीमध्ये डायरेक्टर म्हणून एंट्री घेतली. यावेळी राबर्ट वद्रा यांचे भांडवल होते `एक लाख' रुपये फक्त आणि एक जुनी जिप्सी गाडी. यानंतर यांचे  सगळेच व्यवहार कायमच संशयाच्या फेऱ्यात राहिले. लाखात घेतलेली जमीन करोडोत विकण्याचा करिष्मा या महाशयांनी करून दाखवला. वाड्रांच्या आई वडिलांनी सुद्धा आपल्या ओळखीचा वापर करून अनेकांकडून पैसे कमावल्याच्याही तक्रारी आहेत. पण कोणतीही चौकशी कधीही शेवटाला पोहोचलीच नाही. रॉबर्ट वाड्रांचे आपली आई सोडून इतर कुटुंबाशी कधीच जमले नाही. रॉबर्ट वाड्रांची बहीण एका अपघातात, भाऊ आत्महत्त्येत आणि वडील हार्ट अटॅकने गेले. (या सर्व घटना संशयास्पद राहिल्या. असो.) आतापर्यंत रॉबर्ट वदरांनी १२ कंपन्या स्थापन केल्यात आणि त्यातील ६ तर गेल्या वर्षभरातील आहेत. या कंपन्यांच्या द्वारा अनेक तारांकित हॉटेल्स आणि स्कायलाईन हॉस्पिटॅलिटी अंतर्गत एक भव्य हॉस्पिटल वाड्रांनी उभे केलंय. या सर्व कंपन्या प्रत्यक्षात कुठलीही निर्मिती करत नाहीत फक्त देव-घेव व्यवहार करतात. फार खोलात जायला नको पण २००७ साली एक लाख भांडवलावर सुरु केलेल्या व्यवसायाची आताची बाजारातील किंमत पंधरा हजार करोड आहे. ही ऑनपेपर किंमत. ऑफ द रेकॉर्ड किती हे अज्ञात आहे. भारतात आणि परदेशातही त्यांच्या अनेक मिळकती आहेत असे म्हणतात. रॉबर्ट वाड्रांना गाड्या खूप आवडतात. २००७ ला एक जिप्सी होती पण आता यांच्याकडे पंधरा गाड्या आहेत. त्यातील ५ गाड्यांची प्रत्येकी किंमत ही ५ कोटींपेक्षा जास्त आहे. डुकाटी सारख्या अनेक रेसर मोटारसायकल आहेत, त्यांची किंमतही कोटयवधी रुपये आहे असे म्हणतात.
       तर आता इ.डी. (परिवर्तन संचालन-आर्थिक देवघेव) ने या रॉबर्ट वाड्रांची चौकशी सुरु केली आहे. आता तुम्हीच सांगा, याला काही अर्थ आहे का? एका लाखाचे ११ वर्षात पंधरा हजार करोड करणाऱ्या या यशस्वी उद्योजकाचे कौतुक व्हायला हवे कि नाही? त्यांचा `पदमश्री' देऊन गौरव करायला पाहिजे. दोन नंबरचा व्यवसाय करू पाहणाऱ्या होतकरू उदयोजकांसमोर या महानुभवाची व्याख्याने आयोजित केली पाहिजेत. झटपट श्रीमंत होण्याच्या त्यांच्या या कलेचे उचित कौतुक व्हायला पाहिजे........ (मध्ये आमच्या ताईंनी एक एकर शेतात वांगी लावून त्यातून दहा कोटी कमवले होते हीही कौतुकाची गोष्ट आहे)
      पण काय मोदीजी? तुम्ही बिचाऱ्याच्या मागे लागलाय. इ.डी. ने या महाशयांची झोप उडवलीय. हे बरोबर नाही. मोदीजी ही घटनेची पायमल्ली आहे. मोदीजी ताबडतोब राजीनामा द्या........ (खि..... खि......खि....) ......

@अनिल दातीर.
अल्पसंख्याक विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र मुस्लिम महासंघ कृतीसमितीची स्थापना

अध्यक्षपदी वाजेद जगीरदार, उपाध्यक्षपदी शाहेद खान, सरचिटणीसपदी मोहम्मद शोएब तर सल्लागारपदी मसरुर सोहेल खान व मुजाहेद हुसैनी यांची निवड

औरंगाबाद : महाराष्ट्र मुस्लिम महासंघ ही अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या हक्काच्या स्कॉलरशिपसाठी लढणारी कृती समिती आहे. या समितीच्या स्थापनेचा मुळ उद्देश अल्पसंख्याक समाजाच्या विद्याथ्र्यांची शिष्यवृत्ती मिळण्यासाठी येणारे त्रुटी, अडचणी या संदर्भातील प्रश्न सोडवणे व विद्याथ्र्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी योग्य तो पाठपुरावा करणे हा आहे. 
 पहेली ते दहावी इयत्तेतील अल्पसंख्याक विद्यार्थ्यासाठी प्रिमॅट्रीक शिष्यवृत्ती व अकरावी ते पी.एचडी. चे शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्याथ्र्यांसाठी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती शासनाकडून दिले जाते. शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यानी  ज्यामध्ये सातत्याने मागील तीन वर्षापासून अथवा या वर्षी शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने आपल्या शाळा / महाविद्यालया मार्फत शासनाच्या नियमाप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने शासनाकडे सादर केलेले आहेत परंतु त्यावर नेमकी कार्यवाही न होता किंवा कोणत्या कारणामुळे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम आज पर्यंत जमा झाली नाही अशा शाळेतील व महाविद्यालयातील विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांनी मागील तीन वर्षापासून अथवा या वर्षाची ऑनलाईन पध्दतीने शिष्यवृत्तीसाठी भरलेल्या ऑनलाईन फॉर्मची झेरॉक्सची प्रत कृती समितीचे कार्यालय शॉप नं. ११, अमोदी कॉम्प्लेक्स, बीएमसी बँकेच्या शेजारी, सिटी चौक, औरंगाबाद येथे द्यावी अथवा फॉर्मची प्रत 9021444777 / 9172100116 / 9975989681 / 9890812222 या व्हॉटसअप नंबर वर पाठवावी असे आवाहन कृती समितीकडून करण्यात आले आहे. 
ज्या अर्थी विद्यार्थ्यानी शिष्यवृत्ती साठी ऑनलाईन प्रक्रियेने शासनाकडे अर्ज स्वीकृत केले याचा अर्थ अर्जामध्ये त्रुटी असण्याची शक्यता नाही कारण अर्जात त्रुटी असल्यास ऑनलाईन प्रक्रियेतून अर्ज शासनाचे ऑनलाईन पोर्टल विद्यार्थ्याच्या अर्ज स्वीकारत नाही. तेव्हा शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे केलेल्या अर्जात नेमकी काय आणि कुठे अडचण होत आहे की ज्यामुळे अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यावर अन्याय होऊन त्यांना त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती त्यांच्या बँक खात्यात मिळत नाही याचा अभ्यास करुन कृती समिती योग्य स्तरावर म्हणजे शासनाच्या ज्या विभागाकडून अल्पसंख्यांक विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती देण्यात येते त्या संबंधीत सर्व कार्यालयाचा पाठपुरावा करुन संबंधीत विद्यार्थ्यावरील होणारे अन्याय दुर करण्याचा सकारात्मक प्रयत्न करुन त्यांना त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती मिळवून देण्याचा समिती पुरेपूर प्रयत्न करणार आहे.
राज्यातील तब्बल 21 उपजिल्हाधिकार्‍यांच्या बदल्या

(राष्ट्र लेख टाईम्स )

राज्य महसूल विभागाने आज (मंगळवारी) राज्यातील 21 उपजिल्हाधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यांच्या बदलीबाबतचे आदेश शासनाचे सहसचिव मा.आ. गुट्टे यांनी निर्गमित केले आहेत.
बदली झालेल्या उपजिल्हाधिकार्‍याचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे आहे. संदीप मच्छिंद्र कळंबे (उपजिल्हाधिकारी (अति/निष्का), मलाड-2 ते उपजिल्हा निवडणूक अधिकारी, पालघर – श्री. महाजन यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), अजित साखरे (मुद्रांक जिल्हाधिकारी, मुंबई अंमलबजावणी-1 ते उपजिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई उपनगर – श्री. ठाकूर यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), जयकृष्ण फड (जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी ते उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सिंधुदूर्ग – श्री. खाडे यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), श्रीमती स्नेहल भोसले (उपजिल्हा निवडणूक अधिकारी, कोल्हापूर ते उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर या रिक्‍त पदावर), सतीश वसंत धुमाळ (जिल्हा पुरवठा अधिकारी, कोल्हापूर ते उपजिल्हा निवडणूक अधिकारी, कोल्हापूर – श्रीमती भोसले यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), श्रीमती प्रज्ञा बडे-मिसाळ (उपजिल्हा निवडणुक अधिकारी, नाशिक ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, अहमदनगर – श्री. अरूण आनंदकर यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), अरूण बाबुराव आनंदकर (उपजिल्हा निवडणुक अधिकारी, अहमदनगर ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, नाशिक- श्रीमती बडे-मिसाळ यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), प्रमोद भामरे (उपजिल्हा निवडणुक अधिकारी, जळगांव ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, धुळे – हुलवळे यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), तुकाराम हुलवळे (उपजिल्हा निवडणुक अधिकारी, धुळे ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, जळगांव – भामरे यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), प्रशांत शेळके (उपजिल्हा निवडणुक अधिकारी, औरंगाबाद ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, नांदेड – श्रीमती मोतीयळे यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), निलेश श्रीगी (उपजिल्हा निवडणुक अधिकारी, उस्मानाबाद ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, औरंगाबाद – शेळके यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), डॉ. प्रताप काळे (उपजिल्हा निवडणुक अधिकारी, लातूर ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, उस्माबाद – श्रीगी यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), श्रीमती दिपाली मोतियळे (उपजिल्हा निवडणुक अधिकारी, नांदेड ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, लातूर – डॉ. प्रताप काळे यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), भाऊसाहेब जाधव (उपविभागीय अधिकारी, पैठण-फुलंब्री, जि. औरंगाबाद ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, हिंगोली – रणवीरकर यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), अनिल खंडागळे (उपजिल्हाधिकारी भूसंपादक (आरपीकेव्ही), अकोला ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, वाशिम – हांडे हे दिर्घ रजेवर असल्याने), श्रीमती गौरी सावंत (उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन), बुलढाणा ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, बुलढाणा – देशमुख यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), संपत खलाटे (उपजिल्हाधिकारी (निवडणूक), गडचिरोली ते उपजिल्हा निवडणूक अधिकारी, चंद्रपूर – रिक्‍त पदावर), श्रीमती कल्पना निळ (ठुबे) (जिल्हा पुनर्वसन अधिकारी, चंद्रपूर ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, गडचिरोली – खलाटे यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), सुभाष चौधरी (उपजिल्हाधिकारी (महसूल), भंडारा ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, गोंदिया – श्रीमती आंधळे यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), प्रविण महिरे (उपजिल्हाधिकारी (सामान्य), वर्धा ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, वर्धा – रिक्‍त पदावर) आणि घनश्याम भूगांवकर (निवासी उपजिल्हाधिकारी, चंद्रपूर ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, भंडारा – रिक्‍त पदावर)
🌹          *व्यसनमुक्ती  चळवळ*       🌹

      नशामुक्तिच्या आमच्या चळवळीत सहभागी व्हा !
       

              *वैशिष्ट्ये :-

*1औषधी वापरून दारू सोडवली जाईल*

*कुठलाही  साईड  इफेक्ट  नाही*

*2)निवासी  राहून तीन महिन्यात  व्यसनमुक्ती  केले जाते*

*3)ऑपरेशन  करून  पिणे सोडल्या जाते*

- व्यक्तिस सांगून अथवा न सांगता दारू सोडवली जाऊ शकते.
- औषध भाजी, आमटी, दूध , भात अशा कोणत्याही अन्नपदार्थांमधून सांगून अथवा न सांगता दिले जाऊ शकते...
- 3-6 महिने हे औषध नियमित पणे दिल्यास १००% दारू सुटेल.

 
             *📞7218869700*

  https://www.justdial.com/DT-996QEYAQUEU

*कृपया  हा msg दुसऱ्या ग्रुपवर पाठवून सहकार्य करावे*🙏

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...