Monday, January 14, 2019

दैनिक वेतनावरील कर्मचाऱ्यांचे मनपसमोर अन्नत्याग

औरंगाबाद दि.14 युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क- ब्युरो
मनपा प्रशासनात सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याकरिता दैनिक वेतनावरील कर्मचाऱ्यांनी आज सोमवार दि.14 पासून मनपासमोर अन्नत्याग आंदोनाला सुरवात केली.

मनपा मध्ये गेल्या 27 वर्षापासून 204 कर्मचारी दैनिक वेतनावर काम करतात. त्यांना मनपाच्या सेवेत कायम करण्याबद्दल 19 जुलै 1999 मध्ये प्रशासकीय प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तसेच एकत्रित नऊ प्रस्ताव करण्यात आले. मनपातील रिक्त जागांवर या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचा प्रस्ताव 11 जुलै 2018 रोजी सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. परंतु त्याबाबत अद्याप कार्यवाही करण्यात आलेली नाही. मनपात  वर्ग 3 व 4 चे किमान 700 पदे रिक्त आहेत. या पदावर त्यांना सामावून घेण्याचा परिपूर्ण प्रस्ताव तयार असताना याबाबत कुठलीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामगार शक्ती संघटनेच्या माध्यमातून अन्नत्याग  करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज सोमवार पासून या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. मागण्या मान्य होत नाही तोवर हे अन्नत्याग सुरूच राहणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष गौतम खरात यांनी सांगितले.
जरुरी कामों को ब्रेक    स्थाईसमिति की बैठक में सांसद  खैरे  के  पुत्र ने रोया दु:खड़ा
संवाददाता
औरंगाबाद. गत 15 सालों से औरंगाबाद के सांसद पद पर विराजमान चन्द्रकांत खैरे के पुत्र एवं नगरसेवक ऋषिकेश खैरे अपने वार्ड में जरुरी कामों को कराने के लिए गत कई माह से एडी चोटी का जोर लगा रहे है. परंतु, मनपा की तिजोरी खाली होने से ठेकेदार काम करने के लिए आगे नहीं आ रहे है. इससे आहत हुए सांसद खैरे के पुत्र ने  सोमवार को आयोजित स्थाई समिति की बैठक में आखिर कब होंगे जरुरी काम? यह सवाल कर अपना दु:खड़ा रोया. सांसद खैरे के पुत्र के दु:खड़ा रोने पर सभापति राजू वैद्य ने अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंह को नगरसेवक खैरे के वार्ड के जरुरी कामों पर विशेष लक्ष्य केन्द्रीत करने के आदेश दिए.
सोमवार को सभापति वैद्य के अध्यक्षता में आयोजित स्थाई समिति की बैठक में नगरसेवक खैरे ने मनपा के लेखा विभाग में फंड न होने का बहाना कर जरुरी कामों पर लगाए जा रहे ब्रेक का मुद्दा उठाकर प्रशासन को घेरा. उन्होंने लेखा विभाग के कामकाज पर  नाराजगी जताकर कहा कि मैं जिस समर्थनगर वार्ड का नगरसेवक हूंं, वहां के  निवासी 100 प्रतिशत टैक्स अदा करते है. क्या उन लोगों की जरुरी सुविधाएं पूरी नहीं होनी चाहिए. आज शहर के कई वार्डों में वसूली का प्रमाण काफी कम है. वहां के काम बंद कर जिस वार्ड के नागरिक 100 प्रतिशत कर अदा करते हैं, वहां जरुरी काम होना चाहिए. नगरसेवक  खैरे ने कहा कि इस वर्ष लोकसभा व विधानसभा चुनाव के चलते 6 माह का समय आचार संहिता में गुजर जाएंगा. ऐसे में विकास कार्य कैसे होंगे? मनपा की कमजोर हालत के चलते ठेकेदार अनशन कर रहे है. ऐसी स्थिति आखिर मनपा पर क्यों उभर रही हैं?.  नगरसेवक खैरे ने गुस्से भरे में स्वर में कहा कि वे अपने वार्ड के नागरिकों को कर न अदा करने का आवाहान करेंगें.उन्होंने लेखा विभाग द्वारा ठेकेदारों के  बिल अदा करने में की जा रही हेराफेरी पर भी प्रशासन को घेरकर कई सवाल उपस्थित किए. सांसद खैरे के पुत्र द्वारा विकास कामों को लेकर प्रशासन के समक्ष दु:खड़ा रोने पर सभापति वैद्य ने इसे गंभिरता से लेते हुए अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंह को जरुरी कामों को करने के लिए विशेष लक्ष्य केन्द्रीत करने के आदेश दिए.
बीड बाईपास तत्काल अतिक्रमण निकालने के आदेश
शहर का लाईफ लाईन समझा जानेवाला  बीड बाईपास रोड़ अतिक्रमण से घीरे होने के चलते उस परिसर के नागरिक  अपनी  जान गंवाने का आरोप सेना नगरसेवक सिध्दांत सिरसाठ ने बैठक में लगाया. उन्होंने अतिक्रमण हटाने के लिए प्रशासन द्वारा की जा रही अनदेखी पर अतिक्रमण विभाग के अधिकारियों को आड़े हाथों लेते हुए  तत्काल बीड बाईपास रोड़ अतिक्रमण से मुक्त करने की मांग की. सिरसाठ  ने कहा कि अधिकारी वहां के नागरिकों को कोर्ट में जाने की छुट  दे रहे है. गत कुछ माह में उस रास्ते पर कई लोगों ने अपनी जान गंवाई है. सभापति वैद्य ने भी प्रशासन द्वारा अतिक्रमण हटाने के लिए की जा रही अनदेखी पर नाराजगी जताकर तत्काल अतिक्रमण हटाने के आदेश दिए. नगरसेवक सिरसाठ ने बीड बायपास के लिए निर्माण किए जानेवाले सर्विस रोड़ का काम शुरु करने की मांग की.
विधायक जलील ने शहर में बढ़ती ड्रग कल्चर के खिलाफ जंग शुरू की

19 जनवरी को सीपी कार्यालय में नागरिक मोर्चा

औरंगाबाद: शहर में ड्रग्स और शराब की बिक्री के विरोध में औरंगाबाद के नागरिक शनिवार 19 जनवरी को पुलिस आयुक्त के कार्यालय में मोर्चा निकालेंगे। मोर्चा पुलिस प्रमुख से उन पुलिस स्टेशनों के खिलाफ सख्त कार्रवाई करने की मांग करेगा जिनके अधिकार क्षेत्र में ड्रग्स और शराब का कारोबार फल-फूल रहा है।
मोर्चा सुबह 11 बजे जिंसी पुलिस स्टेशन से शुरू होगा और शाहगंज, सिटी चौक, जुबली पार्क से होकर गुजरेगा और मिल कॉर्नर में पुलिस आयुक्त के कार्यालय में समाप्त होगा।
औरंगाबाद के केंद्रीय विधायक इम्तियाज जलील द्वारा जारी एक प्रेस विज्ञप्ति के अनुसार, शनिवार को किराडपुरा इलाके में नशीले पदार्थों के नशे में युवक समद खान की हत्या और एल्कहोल की लत के कारण मुकुंदवाड़ी क्षेत्र के विजयनगर में एक और 39 वर्षीय श्याम फजगे की मौत हो गई है। हर नागरिक के लिए चिंता का विषय। श्याम को एक सामाजिक कार्यकर्ता कहा जाता था, जो इलाके में एक देशी शराब की दुकान खुलने के बाद अलचोहोल गया और इलाके के कई युवा शराब का सेवन करने लगे। पिछले सप्ताह श्याम की मौत के बाद गुस्साए निवासियों ने इसे जलाकर दुकान को निशाना बनाया।
इसके अलावा उन्होंने शहर में गुटखा व्यापार की खुली बिक्री के बारे में भी शिकायत की, हालांकि सरकार द्वारा इस पर प्रतिबंध लगा दिया गया है। ऐसा लगता है कि लोगों को पुलिस का कोई डर नहीं है या उन्हें खरीदा गया है जिसके कारण शहर में गुटखा व्यापार की बिक्री / खरीद फल-फूल रही है, उन्होंने देखा।

ड्रग की लत के कारण शहर में बढ़ते अपराधों पर गंभीर चिंता व्यक्त करते हुए, जेलेल ने कहा कि इन बुरी आदतों के कारण जिन बच्चों का जीवन नष्ट हो गया है, उनके माता-पिता मोर्चा में भाग लेंगे। समाज की देखभाल करने वाले न��

रफाल पर प्रदर्शन के बीच युवा कांग्रेस का पुलिस से सामना, एक का सर फूटा,हालात गम्भीर।

जयपुर| राजस्थान- युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क 


रफाल डिल, पेट्रोल डीजल की बढ़ती कीमतों के विरोध में गुरुवार को युवा कांग्रेस की ओर से बाइस गोदाम पर प्रदर्शन किया गया। युवा कांग्रेस कार्यकर्ता विधानसभा पर प्रदर्शन करना चाहते थे लेकिन पुलिस ने बाइस गोदाम पर ही रोक लिया। बेरिकेडिंग तोड़ने की कोशिश की गई, पुलिस ने नियंत्रित करने के लिए पानी की बौछार की। नियंत्रित नहीं हुए तो पुलिस ने लाठी चार्ज कर दिया। इस दौरान हीरा मीणा नाम के युवा कांग्रेस के एक पदाधिकारी का सिर फूट गया, जबकि अन्य कई पदाधिकारियों को चोटें आई। इस बीच पुलिस और युवा कांग्रेस के बीच हल्की नोकझोंक भी हुई। 


वाटर कैनन में पानी खत्म, नगर निगम से मंगाया पुलिस ने युवा कांग्रेसियों की भीड़ को नियंत्रित करने के लिए पानी की बौछार का इस्तेमाल किया। आधे घंटे में ही पानी खत्म हो गया, जिसके कारण पुलिस को नगर निगम से पानी मंगाना पड़ा। इससे पहले धरना स्थल पर पूर्व केंद्रीय मंत्री सीपी जोशी ने कहा की केंद्र सरकार योजनाबद्ध तरीके से लोकतंत्र को कमजोर कर रही है, जो देश के लिए घातक है। सरकार समाजों को लड़वाने का काम कर रही है। इस दौरान नेता प्रतिपक्ष रामेश्वर डूडी, मोहन प्रकाश, गोविंद सिंह डोटासरा सहित अन्य नेताओं ने संबोधित किया। युवा कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष अशोक चांदना ने कहा कि पहले चुनाव आते नेता सक्रिय होते थे। पहली बार जनता सक्रिय हुई है। जनता चुनाव का इंतजार कर रही है। चुनाव आते ही जनता भाजपा से अपना हिसाब बराबर करना चाहती है। इसके बाद पुलिस युवा कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास, युवा कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष अशोक चांदना, देवेंद्र कदियान शहज़ाद खान, राजेश गुर्जर को गिरफ्तार कर ज्योति नगर थाने ले गई, जिसका युवा कांग्रेस की ओर से जोरदार विरोध किया गया। राज्य और केंद्र सरकार के खिलाफ नारेबाजी की गई। 

Saturday, January 12, 2019

क्षुल्लक कारणावरून विद्याथ्र्यावर प्राणघातक हल्ला
चाटे कोचिंग क्लासमधील घटना

औरंंगाबाद युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क / प्रतिनिधी

शिकवणी सुरू असतांना पाणी पिण्यासाठी वर्गाबाहेर आलेल्या दहावीतील एका विद्याथ्र्यावर वर्गमित्राने धारदार शस्त्राने प्राणघात हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि.१२) सकाळी उल्कानगरी परिसरातील चाटे कोचिंग क्लासच्या परिसरात घडली. या घटनेची नोंद जवाहरनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

गणेश सुनिल काळे (वय १६, रा.उल्कानगरी, गारखेडा परिसर) असे हल्यात जखमी झालेल्या विद्याथ्र्याचे नाव आहे. गणेश काळे हा क्लासमध्ये परीक्षेसाठी गेला होता. तो पाणी पिण्यासाठी पायरयावरून  जात असतांना पाठीमागून आलेल्या एका अल्पवयीन वर्गमित्राने धारदार शस्त्राने गणेश काळे याच्यावर हल्ला केला. या हल्यात गणेश रक्तबंबाळ होवून खाली कोसळला. गणेश काळे याच्यावर वर्गमित्राने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची माहिती मिळताच चाटे कोचिंग क्लासेसमधील शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी  गणेशला उपचारासाठी तात्काळ एका खासगी रूग्णालयात दाखल केले.

दरम्यान, चाटे कोचिंग क्लासचे वरिष्ठ व्यवस्थापक भास्कर तोंडे यांनी सांगितले की, गणेश हा आमच्या क्लासमध्ये शिकत आहे.त्याच्यावर क्लासमध्ये चाकु हल्ला  झाला नाही. हा सर्व प्रकार बाहेर रस्त्यावर घडला असून चाकुहल्ला झाल्याचे समजताच त्याला तात्काळ उपचारासाठी शहानुरमियाँ दर्गाह परिसरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
रेल्वे बोर्ड नवी दिल्लीच्या आदेशानुसार रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई

नियम मोडणाऱ्यां 157  जणांकडून 83 हजार तिनशे रुपये दंड वसूल

औरंगाबाद ।प्रतिनिधी

रेल्वे बोर्ड नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार कारवाईचा बडगा उचलत रेल्वे सुरक्षा बलाने दि. 5 ते 11 जानेवारी  या कालावधीत  एकूण 157 जणांवर रेल्वे कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली.या कालावधी दरम्यान अश्या  नियम मोडणाऱ्यांकडून  रेल्वेच्या विविध कलमातंर्गत तब्बल 83 हजार तिनशे रुपयाचा एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. ही, कारवाई  (रे.सु. ब. )पोलीस निरीक्षक अरविंद कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

   रेल्वे बोर्ड नवी दिल्ली यांच्या  आदेशांचे पालन करत  रेल्वे पोलिसांनी दि. 5जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान अश्या नियम नपाळणाऱ्यांवर मोठी कारवाई  करण्यात आली आहे.रेल्वे स्थानक परिसरातील बेशिस्त वाहन चालक तसेच इतर विनापरवाना फिरणाऱ्या फेरीवाल्यांना विरुद्ध रेल्वे कायद्या अंतर्गत दंड वसूल करण्यात आला आहे.त्याचं प्रमाणे रेल्वे स्थानक आवारात उपद्रव घालणारे तृतीयपंथी यांच्या विरुद्ध देखील कारवाई करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे बेकायदेशीर पणे रेल्वे पटरी ओलांडून प्रवास करणे, नो - पार्कींग जागेवर सर्रासपणे रिक्षा उभ्या करणे,  रेल्वे बोगीत पायरीवर बसून प्रवास करणारे, विनातिकीत प्रवासी करणे, रेल्वे स्थानकात लघवी व  कचरा टाकणारे,  विनापरवाना गाडीमध्ये  खाद्यपदार्थ विकणारे   इतर फेरीवाले आदींवर रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी कारवाई केली. ह्या कारवाईत      नियम मोडणाऱ्या अश्या एकूण 157 जणांविरुद्ध कारवाई करून, त्यांना न्यायालयात हजर केले असता मा.न्यायाधीशांनी नियमांचे उल्लंघन मोडणाऱ्यांवर दंड लावण्यात आला आहे.

    रेल्वे बोर्ड नवी दिल्ली यांच्या आलेल्या आदेशानुसार  रेल्वे पोलिसांनी  रेल्वे कायद्याच्या वेगवेगळ्या कलमातर्गत रेल्वे पोलिसांनी सहा दिवसांमध्ये 157 नियमांचे उल्लंघन मोडणाऱ्यांवर एकुन  जवळपास 83 हजार तिनशे रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला . ही कारवाई रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक अरविंद कुमार शर्मा, सहाय्यक उपनिरीक्षक दिलीप कांबळे,  (पो.हे.कॉ.)एन. आर. खान, (पो. हे.कॉ.) व्ही. जी.लोने, बि. रविकांत ,सुनील नलावडे ,ए. एच. शेळखे तसेच इतर कर्मचाऱ्यांनी मिळून केली.

Tuesday, January 8, 2019

*लोकसभा निवडणुकांचा संभाव्य निवडणुक कार्यक्रम असा का असू शकेल?*

[?]  लोकसभा मुदत- 4 जून २०१४ ते ३ जून २०१९ कालावधी आहे. ३ जून २०१९ पर्यंत १७ वी लोकसभा अस्तित्वात येणे अपेक्षित आहे.
[?]  ११ जानेवारी २०१९ ला अंतिम मतदारयादी जाहीर होणार आहे ही यादीच लोकसभा निवडणुकांसाठी ग्राह्य असणार आहे.
[?]  लोकसभा निवडणुकांची महाराष्ट्रात आयोगाकडून तयारी /आवश्यक सुविधांसाठी निविदा प्रक्रिया सुरु.
[?]  अर्थसंकल्पीय अधिवेशन व दहावी बारावीच्या परीक्षांचा कालावधीनंतरच आचारसंहिता-
[?]  विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 18 फेब्रुवारीऐवजी 25 फेब्रुवारी 2019 पासून होणार आहे. ते ८ दिवस कामकाज पार पडेल. अंतिम अर्थसंकल्प जूनमध्ये आचारसंहिता संपल्यावर मांडण्याची शक्यता.
[?]  गुरुवार 21 फेब्रुवारी 2019 ते बुधवार 20 मार्च 2019 या कालावधीत बारावीची लेखी परीक्षा आहे.
[?]  शुक्रवार 1 मार्च 2019 ते शुक्रवार 22 मार्च 2019 दरम्यान दहावीची लेखी परीक्षा आहे.
[?]  सीबीएसई बोर्डाच्या 12वी ची परीक्षा 15फेब्रुवारी पासून 3 एप्रिल दरम्यान होणार आहे.
[?]  सीबीएसई बोर्डाच्या दहावीची परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 29 मार्चपर्यंत असणार आहे.



[?] असे होणार महाराष्ट्रातील मतदान
महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी एप्रिल महिन्यातील अखेरच्या आठवड्यातील रविवार व मे महिन्यातील पहिला व दुसरा रविवार म्हणजे २८ एप्रिल तसेच ५ व १२ मे २०१९ अशा तीन टप्प्यांमध्ये  मतदान होण्याची शक्यता आहे.


[?] पुणे, नगर, कोल्हापूरमध्ये ५ मे तर मुंबई, ठाणे, रायगडमध्ये १२ मे रोजी मतदान होण्याची शक्यता-
महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी एप्रिल महिन्यातील अखेरच्या आठवड्यातील रविवार व मे महिन्यातील पहिला व दुसरा रविवार म्हणजे २८ एप्रिल तसेच ५ व १२ मे २०१९ अशा तीन टप्प्यांमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील सर्व १० मतदारसंघांतील मतदान घेण्यात येऊ शकते तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील १९ मतदारसंघांमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान होऊ शकेल. तिसऱ्या आणि अंतिम टप्प्याच्या मतदानात मुंबई-कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील १९ मतदारसंघांचा समावेश असू शकेल.


[?] खालील लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात २८ एप्रिल २०१९ रोजी मतदान होऊ शकेल-
५) बुलडाणा ६) अकोला ७) अमरावती ८) वर्धा ९) रामटेक १०) नागपूर ११) भंडारा-गोंदिया १२) गडचिरोली-चिमूर १३) चंद्रपूर १४) यवतमाळ-वाशीम


[?] खालील लोकसभा मतदारसंघात दुस-या टप्प्यात ५ मे २०१९ रोजी मतदान होऊ शकेल-
१५) हिंगोली १६) नांदेड १७) परभणी ३३) मावळ ३४) पुणे ३५) बारामती ३६) शिरूर ३७) अहमदनगर ३८) शिर्डी ३९) बीड ४०) उस्मानाबाद ४१) लातूर ४२) सोलापूर ४३) माढा ४४) सांगली ४५) सातारा ४६) रत्नागिरी-सिंधुदुर्ग ४७) कोल्हापूर ४८) हातकणंगले


[?] खालील लोकसभा मतदारसंघात तिस-या टप्प्यात १२ मे २०१९ रोजी मतदान होऊ शकेल-
१) नंदूरबार २) धुळे ३) जळगाव ४) रावेर १८) जालना १९) औरंगाबाद २०) दिंडोरी २१) नाशिक २२) पालघर २३) भिवंडी २४) कल्याण २५) ठाणे २६) मुंबई उत्तर २७) मुंबई वायव्य २८) मुंबई ईशान्य २९) मुंबई उत्तर-मध्य ३०) मुंबई दक्षिण-मध्य ३१) मुंबई दक्षिण ३२) रायगड

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...