Wednesday, August 14, 2019

जंभाळा गावानजीक ट्र - कारचा भीषण अपघात दोन जन जागिच ठार तर एक गंभीर जखमी .
 Photos-Baig Mushtak Mirza

प्रतिनिधी।औरंगाबाद
जंभाळा  गावानजीक आज दूपारी ३ः४५ वाजे दरम्यान औरंगाबादकडून - नाशिककडे जात असतांना स्विप्ट कार क्र.एम एच २० सी एस ४९२३ व ट्रक जी.जे.१० एक्स ७१५७  यांच्यात  औरंगाबादहून नाशिककडे जांतांना स्विप्ट डिझायर  कार चालत्या ट्रकवर मागच्या बाजूने जोरात आदळून अपघात झाला.अपघाताचा आवाज खूप मोठा झाला यामूळे शेतात काम करणारे शेतकरी  व गावकरी धावत आले परंतु तो पर्यंत कारमधील दोघेजण जागीच गतप्राण झाले होते तर एक जण गंभीर जखमी झाला. त्यांचे मृतदेह कारच्या पत्र्यात अडकले होते त्यामूळे कारला ट्रक खालून काढतांना मोठी कसरत करावी लागली. सदर धूळे - सोलापूर महामार्गाचे चौपदरी करणाचे काम येथे चालू आहे त्यामूळे काही ठिकाणी दूपदरी तर काही ठिकाणी एकपदरी रस्ता आहे त्यामूळे चालू ट्रकचा एकपदरी रस्त्ता आल्यामूळे वेगकमी झाला व मागून जोरात येणारी स्विप्ट ट्रकखाली घूसली यामूळे हा अपघात झाला.  या कारला व ट्रकला जेसीबीद्वारे वेगळे करण्यात  आले.


घटणास्थळी बघ्यांची गर्दि जमली होती. घटणेची माहिती कळताच दौलताबाद पोलिस स्टेशनचे कर्मचारी टु मोबाईल व्हँन घेवून पोहचले होते. दोन वेगवेगळ्या  १०८ अँबुलन्सद्वारे सदर मृतदेह व एका जखमीना घाटी दवाखान्यात हलवण्यात आले.अशी घटणा झाल्याची माहीती येथिल सरपंचानी दिली. सदर स्विप्ट कार मधील व्यक्ती औरंगाबाद चे असल्याचे बोलले जात होते. या घटनेची माहिती दौलताबाद पोलीस स्टेशनमध्ये मिळताच पोलीस निरीक्षक राजश्री आडे,कर्मचारी पगारे,घुसळे,वाणी व छावणी वाहतूक पोलीस निरीक्षक शरद इंगळे,उपनिरीक्षक बनसोडे,गणेश गायकवाड,मारुती गुंजाळ,संदीप पवार,एच यू पठाडे,पी एस वाघ, के एस जाधव,एस एम पवार,महामार्ग पोलीस उपनिरीक्षक शेख आलमगीर ,प्रकाश जाधव एस टी भांगडे घटना स्थळी पोहचले एका जे सि बी च्या मदतीने कार ट्रॅक मधून बाहेर काढले यात स्थानिक ग्रामस्थ विकास गेहलोत,गणेश शेलार ,संतोष आम्ले,सुधाकर दाणे,गणेश बारगळ आदिंनी मोठी मदत केली.
*ब्राह्मणवाद्यांनी स्फोट केले, मुस्लीम लटकले* या माजी पोलीस महानिरीक्षक (IGP) एस. एम. मुश्रीफ यांच्या तिसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन आज बालगंधर्व रंगमंदिरात झाले. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला अखिल भारतीय *ब्राम्हण महासंघाने* विरोध दर्शवला आहे. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त बालगंधर्व रंगमंदिराबाहेर तैनात करण्यात आला होता.

*हु किल्ड करकरे* हे पुस्तक लिहिणाऱ्या माजी पोलीस महानिरीक्षक एस. एम. मुश्रीफ यांचे नवीन पुस्तक  *ब्राह्मणवाद्यांनी स्फोट केले, मुस्लीम लटकले* या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आला होता. या पुस्तकाला अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने विरोध दर्शवला आहे.  पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा ब्राम्हण महासंघाकडून देण्यात आला होता. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त रंगमंदिराबाहेर तैनात करण्यात आला. मात्र, कार्यक्रमाला विरोध करण्यास आलेल्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे आणि मयुरेश अरगडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

दरम्यान, बालगंधर्व रंगमंदिरात येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी करण्यात येत होती. नागरिकांना कार्यक्रमाला पाण्याची बाटली घेऊन जाण्यास देखील मज्जाव करण्यात आला. या कार्यक्रमाला न्यायमूर्ती अभय ठिपसे, माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, निवृत्त आय पी एस सुधाकर गायकवाड , माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील आदी उपस्थित होते.

मुकुंद काकडे यांनी सूत्रसंचालन केले तर ऍड संतोष जाधव यांनी प्रास्ताविक केले. आभारप्रदर्शन सचिन गोडांबे यांनी केले.
संघ की शाखाओं का Placement देखकर
Cambridge, Harvard, Oxford, IIM, IIT, BIT, NIT और पूरी दुनिया हैरान.........

राष्ट्रपति,,,,
प्रधानमंत्री,,,,
गृहमंत्री,,,
उपराष्ट्रपति,,,
लोकसभा सभापती

और

18 मुख्यमंत्री,,,,
29 राज्यपाल,,,,
1 लाख शाखाएं,,,,
15 करोड़ स्वयंसेवक,,,,
2 लाख सरस्वती विद्यामंदिर,,,,
5 लाख आचार्य,,,,
एक करोड़ विद्यार्थी,,,,
2 करोड़ भारतीय मजदूर संघ के सदस्य,,,,
1 करोड़ ABVP के कार्यकर्ता,,,,
15 करोड़ बीजेपी सदस्य,,,,
1200 प्रकाशन समूह,,,,
9 हजार पूर्णकालिक एवं,,,,
7 लाख पूर्व सैनिक परिषद,,,,
1 करोड़ विश्व हिन्दू परिषद् सदस्य (पूरे विश्व में),,,,
30 लाख बजरंग दल के हिन्दुत्व सेवक,,,,
1.5 लाख सेवाकार्य,,,,,
18 राज्यों में सरकारें,,,,
283 लोकसभा सांसद,,,,
58 राज्यसभा सांसद,,,,
1460 विधायक,,,,         

वनवासी कल्याण आश्रम,
वनबंधु परिषद,
संस्कार भारती,
विज्ञान भारती,
लघु उद्योग भारती,
सेवा सहयोग,
सेवा इंटरनॅशनल,
राष्ट्रीय सेविका समिती,
आरोग्य भारती,
दुर्गा वाहिनी,
सामाजिक समरसता मंच,
ऑर्गनाजर,
पांच्यजन्य,
श्रीरामजन्म भूमी मंदिर निर्माण न्यास,
दीनदयाळ शोध संस्थान,
भारतीय विचार साधना,
संस्कृत भारती,
भारत विकास परिषद,
जम्मूकाश्मीर स्टडी सर्कल,
दृष्टी संस्थान,
हिंदू हेल्पलाईन,
हिंदू स्वयंवसेवक संघ,
हिंदू मुन्नानी,
अखिल भारतीय साहित्य परिषद,
भारतीय किसान संघ,
विवेकानंद केंद्र,
तरुण भारत,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत,
हिंदुस्थान समाचार,
विश्व संवाद केंद्र,
जनकल्याण रक्तपेढी,
इतिहास संकलन समिती,
स्त्री शक्ती जागरण,
एकल विद्यालय,
धर्म जागरण,
भारत भारती,
सावरकर अध्यासन,
शिवाजी अध्यासन,
पतित पावन संघटना,
हिंदू एकता
और ऐसी कई अनेक

बस इतना सा है RSS बाबू जी...!!!

ये कांग्रेस या कम्युनिस्ट पार्टी नहीं है जो इतनी जल्दी इसकी जड़े हिल जाएँगी,,,, बड़े बड़े सूरमा RSS मुक्त भारत के सपने देखते देखते दुनिया से ही चले गए...। 92 साल का आरएसएस आने वाले हजारो साल तक भारतवर्ष की सेवा करेगा।

परम: वैभवम ने तुम्हे तत्व राष्ट्रम:।

It's only for our information.
Info collect By-Yuva Samna media group,India.

और खौम अब भी  सो ही रही है.........बाबु

Tuesday, August 13, 2019

आज समाजसेवक अनवर खान बिस्मिल्लाह खान यांचा युवाशक्ती पत्रकार संघटना तर्फे सत्कार करण्यात आला.
   फोटो-बेग मुस्ताक मिर्झा, युवा सामना मिडिया, औरंगाबाद

विशेष प्रतिनिधी-दिनांक 14 ऑगस्ट 2019
कोल्हापूर, सातारा, सांगली च्या पुरग्रस्थ भागाला वैधकीय सुविधा रवाना करण्यात आले.इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रीसर्च चे संचालक अन्वर खान यांनी घेतले पुढाकार. चांगले काम केल्याबद्दल आज अनवर खान यांचे सत्कार केले आहे.जशी जशी निवडणूक जवळ येत आहे तशी तशी औरंगाबाद शहरामध्ये मध्य येथे निवडणुकीची सुरस वाढत आहे.शहरात प्रत्येक वर्गातून अन्वर खान यांना मिळणारा प्रतिसाद यामुळे एमआयएम लवकरच अन्वर खान यांना निवडणुकीचा तिकीट देऊ शकते असा दाट शक्यता यांचे असंख्य समर्थकांकडून व्यक्त होत आहे. औरंगाबाद शहरात विकासाच्या वाट्यात अन्वर खान यांचे मोलाचे योगदान शहराला लाभले आहे त्याचे जिवंत उदाहरण मौलाना आझाद रिसर्च सेंटर सेशन कोर्ट ची बिल्डिंग महानगरपालिका ची बिल्डिंग, शासकीय रुग्णालय औरंगाबाद (घाटी)व चिकलठाणा येथे एअरपोर्ट समोर भव्य नवीन घाटी रुग्णालय ,शिवाजी वस्तुसंग्रहालय असे असंख्य शासकीय इमारती अन्वर खान यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात उभे आहे त्यांच्या ह्याच मोलाचे काम व प्रत्येक क्षेत्राचा दाट अनुभव आणि परिश्रम यामुळे सर्व वर्गांचा अन्वर खान यांना समर्थन मिळत आहे.
सत्कार समारंभात अब्दुल कय्यूम,अलीम बेग, सय्यद साबेर, मुसा खान, हफीज अली,शफीक शेख,शेख अमजद, शेख ऐजाज,ऐजाज बेग, साजीद पटेल, ईलियास सिद्दीकी,
फोटोग्राफर अनिस रामपुरे, आरेफ देशमुख, आदींची उपस्थिती होती.

Monday, August 12, 2019

*Medical Aid provided to flood affected areas of Kolhapur, Sangli and Satara.*
_*Anwar Khan Director of Indian Institute of Science and Research initiated the Drive.*_
  PHOTOS-BAIG MUSHTAK MIRZA


Aurangabad; 12th August 2019. Anwar Khan Bismilla Khan, a philanthropist and Director of Indian Institute of Medical Science and Research, Badnapur, Aurangabad, took the initiative to provide Medical Aid to the flood affected areas of Kolhapur, Sangli and Satara today. Anwar Khan stated that today on occasion of Eid, in our happiness, we can’t forget our brothers and sisters affected by this natural calamity, in their time of grief. 16 people have lost their lives in Maharashtra as heavy rains and overflowing rivers swamped five districts which includes the flood affected areas of Kolhapur, Sangli and Satara, displacing more than 1,40,000 people in last few days. Fully equipped Ambulance with medicines and team of expert doctors from Indian Institute of Medical Science and Research, Badnapur, Aurangabad, has left for Kolhapur today. Member of Parliament Imtiaz Jaleel flagged off the ambulance today at 5:30 pm. Prominent personalities of the city, Dr. Maqdoom Farooqui, Dr. Zahed Zaheer, Abdul Rehman, Maulana Abdul Rasheed Madni, Mufti Shoeb Al Qasmi, Sameer Abdul Sajid, Mohd. Ziyauddin, Asif Khan, Fayyaz Khan, Wasim Raja, Rehan Khan, Riyaz Khan, Zubair Nadwi, Wiqar Ahmed, Sohail Zakiuddin and others displayed their support to this cause by being present for this occasion. Anwar Khan also assured that as per the requirement they will be sending more relief aids to the flood affected areas soon.
*कोल्हापूर, सातारा, सांगली च्या पुरग्रस्थ भागाला वैधकीय सुविधा रवाना*
_*इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रीसर्च चे संचालक अन्वर खान यांनी घेतले पुढाकार*_

photos:-Baig Mushtak Mirza


औरंगाबाद; दिनांक १२ ऑगस्ट २०१९. कोल्हापूर, सातारा, सांगली येथे गेल्या काही दिवसा पासून नैसर्गिग आपत्ती कोसडली असून १६ जण याचे बळी पडले आहेत तसेच १,४०,००० लोकांना तेथून स्थलांतर करण्यात आले होते. इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रीसर्च च्या वतीने आज कोल्हापूर, सातारा, सांगली च्या पुरग्रस्थांच्या मदतीसाठी एका ऍम्ब्युलन्स मध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स ची टीम तसेच औषधींचा साठा रवाना करण्यात आला आहे. सादर उपक्रमाची संकल्पना इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रीसर्च चे संचालक अन्वर खान यांची होती. आपलेच राज्याचे आपले भाऊ-बंधू आज निसर्गाच्या थैमानाने पीडित झाले असून त्यांची मदत करणे हीच खरी ईद साजरी करणे आहे असे हि अन्वर खान यांनी सांगितले. खासदार इम्तियाझ जलील यांनी सदर ऍम्ब्युलन्स ला हिरवा झेंडा दाखवून ऍम्ब्युलन्स ला कोल्हापूर कडे रवाना केला. या प्रसंगी डॉ. मकदूम फारुकी, डॉ. जाहेद झहीर, अब्दुल रहमान,  मौलाना अब्दुल रशीद मदनी, मुफ्ती शोएब अल कास्मी, समीर अब्दुल साजिद, मो. झियाउद्दीन, असिफ  खान, फय्याज खान, वासिम राजा, रेहान खान, रियाझ खान, झुबेर नदवी, विकार अहमद, सोहेल झकीऊद्दीन आदींची उपस्थिती होती. इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रीसर्च चे संचालक अन्वर खान यांनी हे आश्वस्त केले कि पुरग्रस्थांना गरजे नुसार आवश्यक तो औषध उपचार पुढे हि पुरविला जाणार आहे.

For more new update
Plz subscribe like share comment on
YUVA SAMNA MEDIA GROUP

Friday, August 9, 2019

वाळूज एमआयडीसीत उद्योग संकल्प दिन साजरा

       Photos-Baig Mushtak Mirza,Aurangabad

 एम.एन.बेग
वाळूज/ प्रतिनिधी
 वाळूज एमआयडीसीत आज ९ आॅगस्टला औद्योगिक संघटनाच्यावतीने ‘उद्योग संकल्प दिन’ साजरा करण्यात आला. या प्रसंगी औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा व प्रलंबीत प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यात आली.
येथील मराठवाडा आॅटो क्लस्टर मध्ये आयोजित कार्यक्रमाला उद्योग राज्यमंत्री अतुल सावे, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद
, उद्योजक राम भोगले,  पोलिस महानिरीक्षक रविंद्र सिंघल,
उपायुक्त निकेश खाटमोडे, एमआयडीसीचे अधिक्षक अभियंता सुधीर नागे, कार्यकारी अभियंता भुषण हर्षे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात गतवर्षी ९ आॅगस्टला मराठा आरक्षण आंदोलनाला वाळूज उद्योगनगरीत झालेल्या तोडफोडीच्या घटनेला उजाळा देण्यात आल्या. उद्योगनगरीत भविष्यात अशा घटना घडु नये, यासाठी उद्योजकांनी आपल्या व्यथा प्रशासनासमोर मांडल्या.

यावेळी उद्योजक सुनिल किर्दक यांनी औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्ते तयार करणे, प्रत्येक सेक्टरमध्ये स्वच्छतागृह उभारणे, सिमेन्स कॉर्नर, कामगार चौक आदी ठिकाणी उड्डाणपुल उभारणे आदींची मागणी केली. विलास चौधरी यांनी औद्योगिक क्षेत्रातील कारखान्याच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना आखण्याची मागणी केली. उद्योजक राम भोगले यांनी औद्योगिक क्षेत्रातील प्रलंबीत प्रश्नासंदर्भात मनोगत व्यक्त करीत गतवर्षी औद्योगिक क्षेत्रात तोडफोडीच्या घटनेनंतर पोलिस प्रशासनाने उद्योजकांना चांगल्या प्रकारे मदत केल्याचे सांगितले. या प्रसंगी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी औद्योगिक क्षेत्रातील स्वतंत्र पोलिस स्टेशन संदर्भात वरिष्ठाकडे पाठपुरावा सुरु असून तात्काळ या ठिकाणी शेड उभारुन पोलिस चौकी सुरु करुन अधिकारी व कर्मचाºयांची नेमणुक करणार असल्याचे सांगितले. औद्योगिक परिसरात ठिक-ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्यासाठी उद्योजकांनी पुढे येण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात अतुल सावे यांनी उद्योजकांनी सुरक्षेसाठी पोलिस व एमआयडीसी प्रशासनावर अवलंबुन न राहता स्वत:हून सीसीटीव्ही कॅमेरे व सुरक्षेसाठी पावले उचलण्याची गरज असल्याचे सांगितले. स्वतंत्र पोलिस ठाण्याच्या संदर्भात मुंबईत पुढील आठवड्यात चर्चा करुन हा प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हर्ष जाजु व सूत्रसंचालन शिवप्रसाद जाजु यांनी मानले. कार्यक्रमाला एमआयडीसीचे अधिक्षक अभियंता सुधीर नागे, कार्यकारी अभियंता भुषण हर्षे, पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड, विलास चौधरी, दीपक मॅथ्यु, प्रसाद कोकीळ, संजय मोदक, लक्ष्मीकांत कदम, अशोक गवारे, रोहित पाटील, सुदर्शन सांगळे, हेमंत निकम, रोहित दाशरथी, अनंत आढाव आदीसह सीएमआयए, सीआयआय, मसिआ, लघु उद्योग भारती, डब्ल्यआयए, आयसा, एजेव्हीएम व बिमटा आदी संघटनाचे पदाधिकारी व अनेक कंपन्यातील उच्च पदस्थ अधिकाºयांची उपस्थिती होती.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...