Saturday, February 16, 2019

From tomorrow onwards there are new communication regulations.
उद्यापासून संभाषणासाठी नवीन नियम लागू होत आहेत.

All calls are recorded
सर्व तोंडी संभाषण रेकॉर्ड केले जाईल.

All phone call recordings saved
सर्व फोनवरचे संभाषण रेकॉर्ड केले जाईल.

WhatsApp, Twitter, Facebook, All social media and forums will be monitored
व्हॅट्सऍप. ट्विटर, फेसबुकवर, सर्व सोशिअल मीडिया आणि फॉर्म्स वर लक्ष ठेवले जाईल.

Inform those who do not know.
सर्वांना याबाबत कळवा.

Your devices are connected to ministry systems.
तुमचे डिव्हाईस (फोन, मोबाईल, लॅपटॉप, कॉम्पुटर) मिनिस्ट्री शी जोडले आहेत.

Take care not to send unnecessary messages
अनावश्यक मेसेजेस न पाठवण्याची काळजी घ्या.

Inform your children, Relatives and friends about this to take care
आपल्या मुलांना, नातेवाईकांना, मित्रांना याबाबत काळजी घेण्याची सूचना करा.

​​Don't forward any posts or videos etc., you receive  regarding politics/present situation about Government/PM etc.​​ Writing or forwarding any msg on any political & religious debate is an offence now....arrest without warrant...
राजकारण, शासन, मंत्रीवर्ग, प्रधानमंत्री, राष्ट्रपती, किंवा सद्यस्थिती बाबतची कोणतीही पोस्ट, ऑडिओ, व्हिडीओ फॉरवर्ड / पोस्ट करू नका. कोणत्याही अशो पोस्ट, चर्चा हा गुन्हा आहे आणि त्यासाठी अजामीन पकड वॉरंट सांगितले आहे.

Police have put out a notification termed ..Cyber Crime ... and action will be taken...just don't delete ...
पोलिसांनी याबाबत सूचना सायबर सेलला योग्य त्या कारवाईसाठी सूचना दिल्या आहेत. हि सूचना त्यातलीच एक आहे.

This is very serious, plz let it be known to all our groups and individual members as group admin can b in deep trouble.
हे खूप गंभीर आहे, सर्व ग्रुप्स, वैयक्तिक मित्रांना आणि ग्रुपच्या ऍडमिनला यातून भयंकर त्रास होऊ शकतो.

Take care not to send unnecessary messages. Inform everyone about this to take care.
त्यासाठी योग्य ती सारी काळजी घ्यावी.

Please share it; it's very much true. Groups please be careful.
पुनः विनंती सर्वांना, ग्रुपला याबाबत कळवा.
जे म्हणतायत ना, सैन्यावर झालेल्या हमल्याचं राजकारण करू नका, तर त्यांनी असलेली - नसलेली अक्कल वापरून हे लक्षात घ्यायला हवं की सैन्यावर होणारं आक्रमण हा एका मोठ्या नी व्यापक राजकारणाचा भाग असतो। जशी सैनिकांची देश रक्षणाची जबाबदारी असते तशीच त्यांच्या  रक्षणाची जबाबदारी सरकारची असते। हे लक्षात घ्यायची गरज सैनिकांच्या नावाने गळेकाढू लोकांना वाटत नाही। भारतीय इंटेलिजन्स एजन्सी इतक्या झोपा काढणारी आहे का? एक आख्खा ट्रक भरून विस्फोटके कसे काय सहज भारतात घुसतात? बरं 2500 सैनिकांची तुकडी या या मार्गाने जाणार आहे, हे त्या फियादीनला कसं काय समजतं? काश्मिरात प्रत्येक वाहनाची कडेकोट तपासणी होत असते असे असताना विस्फोटकांनी भरलेला एक ट्रक सुटतोच कसा? पुलवामा येथील हल्ला गेल्या 30 वर्षात झालेला सर्वात मोठा हल्ला आहे। सरकारच्या हलगर्जीपणामुळेच केवळ असे दहशतवादी हल्ले होतात, त्याची जबाबदारी सरकार घेणार आहे की नाही?
सैनिकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं राजकारण करायचं नाही म्हणजे काय करायचं नाही? प्रश्न विचारायचे नाही? हल्ल्याचं राजकारण करू नका हे म्हणणं सगळ्यात मोठं राजकारण असतं। जर देशाचा सैनिकच सुरक्षीत नसेल तर देशातली जनता कशी सुरक्षीत असणार? सरकार कुणाचंही असो सैनिकांवर या पद्धतीने होणाऱ्या हल्ल्यांची नैतिक जबाबदारी त्या देशाच्या सरकारचीच असते।

असे मोठे हल्ले जेव्हा होतात, त्याआधी देशातले 'काही' पक्ष, काही विशिष्ट लोकं घेरल्या गेलेली असतात, असं का होतं? हेमंत करकरे देशात बॉम्बस्फोट घडवणाऱ्या घातक शक्तींचा पर्दाफाश करणार होते, तेव्हाच अचानक 26/11 घडतं आणि कुणाला काय घडलंय ते कळायच्या आत करकरे शहीद होतात? भारतात आजवर झालेलं सर्वात मोठं विमान खरेदी भ्रष्टाचार प्रकरण टिपेवर असताना आतंकी हल्ला होतो? या ज्या टायमिंग आहेत त्या मला अजिबात नैसर्गिक वाटत नाही। हे जे काही आहे ते देशाला सर्वनाशाकडे नेणारं आहे।

Thursday, February 14, 2019

*एक रूपया पगार घेऊन छत्तीस वर्षे पोलीस खात्यात काम करणारा सच्चा राष्ट्रभक्त/ देशभक्त मा जावेद अहमद* 
         
          Hon'bless IPS Javed Ahemad Sir

       ज्याच्यासमोर नतमस्तक व्हावे, ज्याच्या पायाला हात लावायला लाज वाटू नये असे माझे Idol असणारे, नव्या मुंबईचे पोलीस आयुक्त व सध्याचे सौदी अरेबियाचे राजदूत मा. जावेद अहमद.
            डॉ अब्दुल कलाम यांचेनंतर ज्यांनी अंत:करणात स्थान मिळविले असे अधिकारी म्हणजे मा जावेद अहमद.  जावेदसाहेब १९८० च्या बॅचचे IPS अधिकारी . केवळ देशसेवा करायची म्हणून नोकरी करणारे. अहमदसाहेब मूळचे उत्तर प्रदेशातील नबाब घराण्यातील असून त्यांच्या घराण्यातील कोणी नोकरी करत नाहीत. आजही सर्वजन राजेशाही आयुष्य जगत आहेत.अब्जावधीच्या  संपत्तीचे ते मालक आहेत. अपवाद वडीलांचा कारण वडीलही (काझी मुख्तार अहमद) सेवानिवृत्त IAS अधिकारी होते.                   
           १९८० मध्ये I P S होऊन नोकरीत हजर झाल्यानंतर आपण फक्त एक रूपया मासिक पगार घेऊन उर्वरित पगाराची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करायला सुरवात केली. ३६ वर्षे नोकरीतून सेवानिवृत्त होईपर्यंत हे व्रत पाळले.                            .           मा जावेदसाहेब यांनी सेवेत असताना खाजगी कामासाठी सरकारी गाडी कधीही वापरली नाही. खाजगी गाडी वापरत.     
.            मा जावेदसाहेब यांचा गणवेश जाड्याभरड्या खाकीचा असे. टेरिकॉटचा खाकी गणवेश त्यांनी कधीच परिधान केला नाही. साधेपणा हा सरांचा स्थायीभाव होता. म.गांधी यांच्या विचारधारेचा त्यांच्यावर प्रचंड पगडा होता.                             .          नवी मुंबईत पोलीस आयुक्त असताना सरांनी स्वत:चा मोबाईल सार्वजनीक केला होता. मोबाईलवर कोणीही बोलू शकत असे. समक्ष असणाऱ्यांचे कोणी ऐकून घेत नाहीत ही सार्वत्रिक परिस्थिती असताना सरांचे कौतुक वाटते. माणूसकीचा गहिवर सरांच्याकडे असल्यानेच हे शक्य झाले असावे.                            .           नवी मुंबई येथे असताना महिलांसाठी हेल्पलाईन सुरू केली. महिलांसाठीच्या हेल्पलाईनचे जनक म्हणून  मा.जावेदसाहेब यांना ओळखलं जाते.         
.          दिल्ली येथील सेंट स्टीफन्स कॉलेजातून सरांनी पदवी घेतली होती. सर डिसेंबर, २०१५ ला सेवानिवृत्त झाल्याबरोबर मा प्रधानमंत्री यांनी त्याची सौदी अरेबियाचे राजदूत म्हणून नियुक्ती केली. पोलीस खात्यातून निवृत्ती नंतर राजदूत होण्याचा बहुमान मा रिबेरोसरांचे नंतर  मिळविणारे केवळ दुसरेच मा. जावेदसाहेब आहेत.                           .           पगार भरपूर असूनही भ्रष्टाचारी आपण बघतो . समाजाचं त्यांना काही देणं-घेणं नसतं. वेदना, व्याकुळता, करूणा पाहून त्यांच मन कधी व्याकूळ होत नाही. आपल्याचं मस्तीत /धुंदीत ते वावरत असतात. लाज,लज्जा काही नसते. केवळ स्टेजवर राष्ट्रप्रेमाच्या गप्पा झोडून तत्त्वज्ञान ओकत असतात. जनाची नाही तरी मनाचीही लाज वाटत नाही. अशावेळी मा.जावेदसाहेब यांच्यासारखा माणूस आपला वाटायला लागतो. खराखुरा राष्ट्रभक्त म्हणून मनात स्थान निर्माण करतो. आजही सर्वच खात्यात काही अधिकारी मनापासून जीव तोडून काम करत आहेत.
               *या निमित्ताने सर्वांना एक विनंती पगारातील पैसे समाजासाठी खर्च करू नका पण समाजाला ओरबडू नका.*
        मा जावेद अहमदसाहेब आपणा सारख्या देशसेवा करणाऱ्या  खऱ्या राष्ट्रभक्तास साष्टांग नमस्कार. आपणाला परमेश्वर उदंड आयुष्य देवो ही प्रार्थना.
          *(संपत गायकवाड)*
      माजी सहाय्यक शिक्षण संचालक.

         Special Report By-Mushtak Baig
              8668620106,8793666376

For more details and Updates plz Subscribe to Yuva Samna Media Group.
आैरंगाबाद से प्रकाशीत सापताहीक शाहकार टाइम्स (उदू) की जनिब से शाम~ए ~गझल व excelence work award का  आयोजन 24/2/2019  बरेाज इतवार  शाम 6.30 बजे यशवंत राव चौहान नाट्य गृह  पैठण गेट आैरंगाबाद में रखा गया है.
जीस मे डॉ. दाेसत माेहमद खान व  कविता  वतनी अपनी गजल  पेश करेंगे  इस अॉवाड फंगशन मे बेसट टीचर के अलावा  मशहूर उदू शायर गिरीश मगरे ,सदचेदाऩंद भागवत इतयादी काे विशेष अॉवाड दिया जायगा. आप से अनुराेध है के इस महेफील का अानंद लेने के लिए जरूर पधारे.

Wednesday, February 13, 2019

मशिप्र संचलित देवगिरी महाविद्यालय व कॕम्पस कट्टा डाॕट काॕम (www.campuskatta.com) या पहिल्या महाविद्यालयीन बातमी पोर्टलच्या संयुक्त विद्यमानाने व हेल्थ पार्टनर  जेजे प्लस हाॕस्पिटल व काॕन्टाकेअर आय हाॕस्पिटल यांच्या  सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबविले गेले. या शिबिरात जवळपास तीनशे विद्यार्थांची आरोग्य तपासणी करत चांगला प्रतिसाद मिळाला.



शिबिराचे  प्रसंगी देवगिरी महाविदयालचे मंडळाचे पंडितराव हर्षे, प्राचार्य डाॕ.शिवाजी थोरे, उपप्राचार्या .सि.एस.पाटिल यांनी कॕम्पस कटृटा राबावित असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.

तसेच डाॕ.जिवन राजपुत यांनी विद्यार्थांना हेल्मेट वापरण्याविषयी मार्गदर्शन केले.
कॕन्सरतज्ञ डाॕ.बन्सवाल यांनी व्यसनाधिनतेपासुन लांब राहत आरोग्यदायी खाण्याचा सल्ला दिला.


या प्रसंगी कॕम्पस कटृटा डाॕट काॕम या बातमी पोर्टलचे संपादक डाॕ.सुनिल राजपुत, कॕन्सरतज्ञ डाॕ.बन्सवाल ,फिजिशिअन डाॕ.प्रशांत घाडगे ,देवगिरी आरोग्य समितीचे डाॕ.उबाळे, डाॕ,बनकर,प्रा.राजुरकर मॕडम,प्रा,जाधव मॕडम , जेजे प्लस हाॕस्पिटल चे पांडुरंग नागपुरे , डाॕ.नागरे, काॕन्टोकेअरचे गिरिश घोटणकर व स्टाफ यांनी विषेश परिश्रम घेतले.

Tuesday, February 12, 2019

आरोग्यम फौंउडेशन की ओरसे रक्तदान 14 फरवरी 2019 को घाटी हॉस्पिटल  में भव्य रक्तदान शिबिर  का आयोजन किया जा रहा है.
#घाटी ब्लड बँक में ये शिबिर सुबह दस से शाम चार  बजे तक रहेगा.
#गरीब_मरीजों की जान बचाने के लिए इस सराहनीय उपक्रम का आयोजन किया जा रहा है.
अधिक से अधिक नागरिकों से रक्तदान शिविर में हिस्सा ले अधिक जानकारी के लिए सम्पर्क करे
डॉ.आमेर पठाण
(अध्यक्ष आरोग्यम फौंउडेशन )
मोबाईल नं.8999352843

We team Yuva Samna Media news network Salute Dr. Amer pathan work and efforts by him to serve to humanity and think to develop nation.Best of luck for his future.


*मुस्लिम अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची तीन वर्षाची शिष्यवृत्ती तात्काळ द्या*

*विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे झालेल्या शैक्षणिक नुकसानाची उच्च स्तरीय चौकशी करुन दोषीवर कारवाई करा – समितीची मागणी*
             
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्यातील इयत्ता पहेली ते दहावी पर्यंत च्या शिक्षण घेणाऱ्या मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रि मॅट्रीक शिष्यवृत्ती तसेच अकरावी पासून ते संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांचीपर्यंत राज्य शासनाकडून शिष्यवृत्ती दिल्या जाते परंतु मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे आदेश गेल्या तीन वर्षापासून प्राप्त नसल्यामुळे मुस्लिम अल्पसंख्याक विद्याथ्र्यांच्या शिक्षणाचा प्रचंड गंभीर प्रश्न निर्माण झाला होता या बाबत या विषयाची गांभीर्य लक्षात घेता महाराष्ट्र मुस्लिम महासंघची कृती समितीच्या पदाधिकाऱ्यानी याबाबत विचार विनिमय केला आणि कृती समितीचे अध्यक्ष वाजेद जागीरदार, उपाध्यक्ष शाहेद खान, महासचिव मोहम्मद शोएब, सल्लागार मुजाहेद हुसैनी व मसरुर खान आदींनी विभागीय आयुक्तांकडे मागणी केली की, मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या विद्याथ्र्याच्या शिष्यवृत्तीचे आदेश तात्काळ निर्गमित करुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे.
          पुढे निवेदना मध्ये महासंघाच्या वतीने असे नमूद करण्यात आले की, मागील तीन वर्षापासून सदर विद्यार्थी आपले शिष्यवृत्ती मिळण्यासाठी चे अर्ज ऑनलाईन पध्दतीने आप आपल्या शाळा तथा महाविद्यालयाच्या मार्फत शासकीय नियमाप्रमाणे शासनाकडे सादर करतात. यातील महत्वाचा भाग असा आहे की, ऑनलाईन पध्दतीने भरण्यात आलेला अर्ज जेव्हा परिपूर्ण आणि शासनाने निर्देशित केलेल्या क्रमवारीनुसार आणि शासनाच्या अपेक्षित तक्त्याप्रमाणे भरल्या जातो त्याच वेळेस ऑनलाईन पध्दतीचे फॉर्म सदर संगणक स्विकार करते. याचाच अर्थ असा होतो की, मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांकडून अत्यंत योग्य – सुटसुटीत शासनाला अपेक्षित असलेल्या सर्व नियमांचे पालन झाल्यामुळे सदरच्या शिष्यवृत्ती मिळणेसाठीचा अर्ज संगणक स्विकारते नंतर सदरच्या संगणकीय अर्जाच्या अनुषंगाने संबंधित विभागाच्या वतीने त्या त्या विद्याथ्र्यांना त्या त्या शाळेमध्ये आणि त्या त्या महाविद्यालयामध्ये निश्चित केलेल्या बँक खात्यावर जमा होण्याची तथा जमा करण्याची प्रथा आहे असे निवेदनामध्ये नमूद केल्यामुळे नव्यानेच रुजु झालेले विभागीय आयुक्त डॉ. सुनिल केंद्रेकर यांनी मागणीचे गांभीर्य लक्षात घेत मराठवाडा विभागातील संबंधित अधिकाऱ्याना पाचारण करुन त्यांना शिष्यवृत्ती निर्गमित करण्याबाबत योग्य ते निर्देश दिल्या जातील अशी ग्वाही त्यांनी सदर शिष्टमंडळास देवून सदर बाब हि राज्यभरात लागू होत असल्यामुळे शिष्टमंडळाच्या लेखी निवेदनाच्या मागणी प्रमाणे सदरचे निवेदन त्यांनी तात्काळ प्रधान सचिव, शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडे पुढील तात्काळ प्रशासकीय कार्यवाही साठी अग्रेसित करण्याचे मान्य केले असून शिष्टमंडळाने निवेदनामध्ये नमूद केल्याप्रमाणे शासनाने अपेक्षित केलेल्या नियमाप्रमाणे मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या विद्याथ्र्यांचे संगणकीय म्हणजेच ऑनलाईन अर्ज स्विकारल्या नंतर ते तात्काळ अमलबजावणीत का आले नाहीत हा अत्यंत गंभीर प्रश्न असल्यामुळे या संपुर्ण प्रक्रियेची उच्च स्तरीय चौकशी समिती नेमून चौकशी करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून विभागीय आयुक्त औरंगाबाद या नात्याने त्यांनी सदरच्या निवेदनातील मागणी प्रमाणे शासनाकडे योग्य ती शिफारस करण्याची विनंती करण्यात येवून मुस्लिम अल्पसंख्याक विद्याथ्र्यांच्या प्रलंबित असलेल्या तथा मागील तीन ते चार वर्षापासून अदायगी न केलेली शिष्यवृत्ती तात्काळ निर्गमित करण्याचे आदेश संबंधित विभागास तात्काळ व्हावेत अशी मागणी करुन निवेदनात पुढे असे नमूद करण्यात आले की, मागील तीन ते चार वर्षापासून मुस्लिम अल्पसंख्याक विद्याथ्र्यांना त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती जाणून बुजून तथा समजून उमजून देण्यात आलेली नाही किंवा कसे ? आणि सदर शिष्यवृत्ती न मिळल्यामुळे विद्याथ्र्यांचे झालेल्या शैक्षणिक नुकसानाची जबाबदारी निश्चित करण्यात यावी. यासाठी उपरोक्त प्रमाणे तात्काळ उच्च स्तरीय चौकशी होणे कामी उच्च स्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याचे आणि त्या अनुषंगाने अल्पसंख्याक मुस्लिम विद्याथ्र्यांना न्याय देण्याचे काम शासनाच्या वतीने तात्काळ हाती घेण्यात यावे अशी शिफारस प्रधान सचिव, शिक्षण विभाग यांच्याकडे करावी अशी मागणी सुध्दा याप्रसंगी शिष्टमंडळाने केली असता विभागीय आयुक्त डॉ. सुनिल केंद्रेकर यांनी तात्काळ योग्य अशी कार्यवाही करण्याचे शिष्टमंडळाला आश्वासित केले आणि अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील विद्यार्थी वर्गाला शिष्यवृत्तीच्या प्रश्नामुळे शिक्षणापासुन वंचित होऊ दिले जाणार नाही असे त्यांनी शिष्टमंडळाला आश्वासित केले.
          सदरच्या शिष्टमंडळामध्ये कमिटीचे जिशान देशमुख, फारुक पटेल, अफरोज खान, समीर कुरेशी, तौफीक काझी, रियाझ काझी, आणि शहेबा़ज अंसारी यांची उपस्थित होते.



         युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क औरंगाबाद टिम
Plz Like comments and share to others to more updates.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...