Tuesday, February 12, 2019

अल्पसंख्याक विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र मुस्लिम महासंघ कृतीसमितीची स्थापना

अध्यक्षपदी वाजेद जगीरदार, उपाध्यक्षपदी शाहेद खान, सरचिटणीसपदी मोहम्मद शोएब तर सल्लागारपदी मसरुर सोहेल खान व मुजाहेद हुसैनी यांची निवड

औरंगाबाद : महाराष्ट्र मुस्लिम महासंघ ही अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या हक्काच्या स्कॉलरशिपसाठी लढणारी कृती समिती आहे. या समितीच्या स्थापनेचा मुळ उद्देश अल्पसंख्याक समाजाच्या विद्याथ्र्यांची शिष्यवृत्ती मिळण्यासाठी येणारे त्रुटी, अडचणी या संदर्भातील प्रश्न सोडवणे व विद्याथ्र्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी योग्य तो पाठपुरावा करणे हा आहे. 
 पहेली ते दहावी इयत्तेतील अल्पसंख्याक विद्यार्थ्यासाठी प्रिमॅट्रीक शिष्यवृत्ती व अकरावी ते पी.एचडी. चे शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्याथ्र्यांसाठी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती शासनाकडून दिले जाते. शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यानी  ज्यामध्ये सातत्याने मागील तीन वर्षापासून अथवा या वर्षी शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने आपल्या शाळा / महाविद्यालया मार्फत शासनाच्या नियमाप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने शासनाकडे सादर केलेले आहेत परंतु त्यावर नेमकी कार्यवाही न होता किंवा कोणत्या कारणामुळे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम आज पर्यंत जमा झाली नाही अशा शाळेतील व महाविद्यालयातील विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांनी मागील तीन वर्षापासून अथवा या वर्षाची ऑनलाईन पध्दतीने शिष्यवृत्तीसाठी भरलेल्या ऑनलाईन फॉर्मची झेरॉक्सची प्रत कृती समितीचे कार्यालय शॉप नं. ११, अमोदी कॉम्प्लेक्स, बीएमसी बँकेच्या शेजारी, सिटी चौक, औरंगाबाद येथे द्यावी अथवा फॉर्मची प्रत 9021444777 / 9172100116 / 9975989681 / 9890812222 या व्हॉटसअप नंबर वर पाठवावी असे आवाहन कृती समितीकडून करण्यात आले आहे. 
ज्या अर्थी विद्यार्थ्यानी शिष्यवृत्ती साठी ऑनलाईन प्रक्रियेने शासनाकडे अर्ज स्वीकृत केले याचा अर्थ अर्जामध्ये त्रुटी असण्याची शक्यता नाही कारण अर्जात त्रुटी असल्यास ऑनलाईन प्रक्रियेतून अर्ज शासनाचे ऑनलाईन पोर्टल विद्यार्थ्याच्या अर्ज स्वीकारत नाही. तेव्हा शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे केलेल्या अर्जात नेमकी काय आणि कुठे अडचण होत आहे की ज्यामुळे अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यावर अन्याय होऊन त्यांना त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती त्यांच्या बँक खात्यात मिळत नाही याचा अभ्यास करुन कृती समिती योग्य स्तरावर म्हणजे शासनाच्या ज्या विभागाकडून अल्पसंख्यांक विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती देण्यात येते त्या संबंधीत सर्व कार्यालयाचा पाठपुरावा करुन संबंधीत विद्यार्थ्यावरील होणारे अन्याय दुर करण्याचा सकारात्मक प्रयत्न करुन त्यांना त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती मिळवून देण्याचा समिती पुरेपूर प्रयत्न करणार आहे.
राज्यातील तब्बल 21 उपजिल्हाधिकार्‍यांच्या बदल्या

(राष्ट्र लेख टाईम्स )

राज्य महसूल विभागाने आज (मंगळवारी) राज्यातील 21 उपजिल्हाधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यांच्या बदलीबाबतचे आदेश शासनाचे सहसचिव मा.आ. गुट्टे यांनी निर्गमित केले आहेत.
बदली झालेल्या उपजिल्हाधिकार्‍याचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे आहे. संदीप मच्छिंद्र कळंबे (उपजिल्हाधिकारी (अति/निष्का), मलाड-2 ते उपजिल्हा निवडणूक अधिकारी, पालघर – श्री. महाजन यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), अजित साखरे (मुद्रांक जिल्हाधिकारी, मुंबई अंमलबजावणी-1 ते उपजिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई उपनगर – श्री. ठाकूर यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), जयकृष्ण फड (जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी ते उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सिंधुदूर्ग – श्री. खाडे यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), श्रीमती स्नेहल भोसले (उपजिल्हा निवडणूक अधिकारी, कोल्हापूर ते उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर या रिक्‍त पदावर), सतीश वसंत धुमाळ (जिल्हा पुरवठा अधिकारी, कोल्हापूर ते उपजिल्हा निवडणूक अधिकारी, कोल्हापूर – श्रीमती भोसले यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), श्रीमती प्रज्ञा बडे-मिसाळ (उपजिल्हा निवडणुक अधिकारी, नाशिक ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, अहमदनगर – श्री. अरूण आनंदकर यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), अरूण बाबुराव आनंदकर (उपजिल्हा निवडणुक अधिकारी, अहमदनगर ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, नाशिक- श्रीमती बडे-मिसाळ यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), प्रमोद भामरे (उपजिल्हा निवडणुक अधिकारी, जळगांव ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, धुळे – हुलवळे यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), तुकाराम हुलवळे (उपजिल्हा निवडणुक अधिकारी, धुळे ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, जळगांव – भामरे यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), प्रशांत शेळके (उपजिल्हा निवडणुक अधिकारी, औरंगाबाद ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, नांदेड – श्रीमती मोतीयळे यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), निलेश श्रीगी (उपजिल्हा निवडणुक अधिकारी, उस्मानाबाद ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, औरंगाबाद – शेळके यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), डॉ. प्रताप काळे (उपजिल्हा निवडणुक अधिकारी, लातूर ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, उस्माबाद – श्रीगी यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), श्रीमती दिपाली मोतियळे (उपजिल्हा निवडणुक अधिकारी, नांदेड ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, लातूर – डॉ. प्रताप काळे यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), भाऊसाहेब जाधव (उपविभागीय अधिकारी, पैठण-फुलंब्री, जि. औरंगाबाद ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, हिंगोली – रणवीरकर यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), अनिल खंडागळे (उपजिल्हाधिकारी भूसंपादक (आरपीकेव्ही), अकोला ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, वाशिम – हांडे हे दिर्घ रजेवर असल्याने), श्रीमती गौरी सावंत (उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन), बुलढाणा ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, बुलढाणा – देशमुख यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), संपत खलाटे (उपजिल्हाधिकारी (निवडणूक), गडचिरोली ते उपजिल्हा निवडणूक अधिकारी, चंद्रपूर – रिक्‍त पदावर), श्रीमती कल्पना निळ (ठुबे) (जिल्हा पुनर्वसन अधिकारी, चंद्रपूर ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, गडचिरोली – खलाटे यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), सुभाष चौधरी (उपजिल्हाधिकारी (महसूल), भंडारा ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, गोंदिया – श्रीमती आंधळे यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्‍त होणार्‍या पदावर), प्रविण महिरे (उपजिल्हाधिकारी (सामान्य), वर्धा ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, वर्धा – रिक्‍त पदावर) आणि घनश्याम भूगांवकर (निवासी उपजिल्हाधिकारी, चंद्रपूर ते उपजिल्हा निवडणुक अधिकारी, भंडारा – रिक्‍त पदावर)
🌹          *व्यसनमुक्ती  चळवळ*       🌹

      नशामुक्तिच्या आमच्या चळवळीत सहभागी व्हा !
       

              *वैशिष्ट्ये :-

*1औषधी वापरून दारू सोडवली जाईल*

*कुठलाही  साईड  इफेक्ट  नाही*

*2)निवासी  राहून तीन महिन्यात  व्यसनमुक्ती  केले जाते*

*3)ऑपरेशन  करून  पिणे सोडल्या जाते*

- व्यक्तिस सांगून अथवा न सांगता दारू सोडवली जाऊ शकते.
- औषध भाजी, आमटी, दूध , भात अशा कोणत्याही अन्नपदार्थांमधून सांगून अथवा न सांगता दिले जाऊ शकते...
- 3-6 महिने हे औषध नियमित पणे दिल्यास १००% दारू सुटेल.

 
             *📞7218869700*

  https://www.justdial.com/DT-996QEYAQUEU

*कृपया  हा msg दुसऱ्या ग्रुपवर पाठवून सहकार्य करावे*🙏
*आजकाल दर रविवारी विविध गावातुन नव- पुढारी स्वतःला मिरविण्यासाठी क्रिकेट स्पर्धा आजोजीत करून तरुण पिढी बरबाद करण्यासाठी ची वाटचाल सुरु आहे असा माझा आरोप आहे.*

मध्यंतरी MPSC स्पर्धा साठी मोफत आयोजन करूनही क्रिकेट मुळे.... इच्छुक न मिळाल्याने आयोजित कार्यक्रम रहित केल्याची दुर्दैवी पोस्ट होती..

अश्या या सर्वांसाठी खालील👇पोस्ट नक्कीच वाचा.






🌷🌷 *असही आदर्श गाव* 🌷🌷
*उत्तरप्रदेशातल्या जौनपूर जिल्हातलं माधौपूर नावाच गाव.* UPSC चा निकाल लागला कि कोणत्या घरातून कोणाचा नंबर लागला इतकीच चर्चा या गावात होतं असते. बरं या गावात किती घरं आहेत तर 75. होय फक्त 75. *आणि या गावातून IPS असणारे अधिकारी किती आहेत तर 45.* आत्ता हिशोब लावून विचाराल की बाकीच्या 30 घऱातल्याचं काय? तर ऊत्तर आहे बाकीच्या घरात पण IAS, IRS, IFS आहेत.

*सांगण्यासारखी विशेष गोष्ट म्हणजे गावकऱ्यांना UPSC चा नाद लागण्यासाठी कोणताहा फाऊंडेशन कोर्स, क्रॅश कोर्स, अनअॅकडमी व्हिडीओ किंवा मी स्टेशनवर राहिलो, वडापाव खाल्ले टाईप भाषण कारणीभूत नाहीत.* पण हा गावकऱ्यांना हा नाद लागण्यापाठीमागे एक माणूस मात्र नक्कीच आहे.

*तसा या गावातून पहिला प्रशासकिय सेवेत जाणारा युवक म्हणून मुस्तफा हुसैन यांच नाव घेतलं जातं.* ते 1914 साली प्रशासकिय सेवेत दाखल झाले होते. पण गावकऱ्यांना अशी प्रथा अंमलात आणायला 1952 साल उजडावं लागलं. *1952 साली इंन्दूप्रकाश नावाच्या युवकाने UPSC च्या परिक्षेत 13 वी रॅन्क घेतली.* तिथून पुढे मात्र प्रत्येकाला UPSC चा नाद लागला.  *इंदूप्रकाश यांच्यानंतर गावातले चार सख्खे भाऊ, होय होय सख्खे म्हणजे एकदम सख्खे चुलत वगैरे अस नाही. तर या चार सख्या भावांनी एकाच वर्षी पोस्ट काढली. एकाच वर्षी चारही जणं IAS झाले.* या घटनेनंतर जोर वाढू लागला. त्यानंतर दोन सख्ये भाऊ IAS झाले. पुढे प्रत्येक घरात कोण ना कोण पास होत गेला. आणि UPSC तून पोस्ट काढणं हि गावची परंपरा झाली. पण इतक्यातवरच हे थांबत नाही. *गावातली मुलं UPSC पास झाली पण गावाला विसरली नाहीत.* आजही प्रत्येकजण गावात येतो. येतो म्हणजे पाहूण्यासारखं एक दोन दिवस नाही तर सर्वांची घर आजही याच गावात आहेत.

आत्ता मुलं पोस्ट काढत होते म्हणून मुली मागे राहिल्या वगैरे टाईप गोष्टी देखील इथे नव्हता. या गावातल्या मुली देखील मुलांच्या वरती होत्या. *आशा सिंह, उषा सिंह या बहिणी, चंद्रमौली सिंग या आयपीएस अशा कित्येक मुलींनी देखील UPSC तून पास होत या गावची परंपरा पुढे घेवून जाण्यास हातभार लावला आहे.*

*या गावातील विशेष व्यक्ती अन्जमेय सिंह आज मनिला येथील जागतिक बॅंकेत आहेत. डॉ. नीरू सिंह आणि लालेंद्र प्रताप भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर येथे उच्चाधिकारी आहेत, ज्ञानू मिश्रा इस्त्रो मध्ये आहेत याशिवाय वेगवेगळ्या राज्यात सचिव, पोलिस महासंचालक यांसारख्या पोस्टवर देखील गावातील व्यक्ती पोहचल्या आहेत.*

असो हे झालं त्यांच्या गावाच आपल्या गावाचा आत्ता मुळशी पॅटर्न करायचा हि अस काही करायचं ते तुमच्या हातात आहे. *बघा वेळ झाला असला तरी, गावचा पहिला म्हणून परंपरा सुरू करायला हरकत नाही.*
*Deccan Placement Services*

*Urgent Required Maharashtra Registered Pharmacist at*

1) Santa cruz
2) Near JJ hospitals
3) Sandhurst road.  *(2)*
4) Bandra
5) Parel
6) Malad *(fresher)*
7) Kurla
8) Goregaon
9) Andheri
10) Dockyard Road
11) Byculla *( fresher)*
12) Virar *( male and female)*
13) Kalyan *( male & female)*

*Salesman Required at*

1) Andheri East *( experience and fresher )*
2) Byculla
3) dockyard road

*Delivery Boy*

1) Kurla
2) Byculla

*Medical Representative*

1) Borivali
2) Andheri
3) Malad

Intrested candidate may contact

*7020276611*
All UPSC👆 Aspirants please fill this form. Zakat foundation of India's sponsorship exam. Aurangabad Maharashtra center hai. Please do positively and contact us if needed.
Ex-RTO Saleem Sk. Sir
Mobile 8329765456
9881195533

Prof. Mushtak Baig sir
8668620106



http://www.zakatindia.org/images4/ZFI-Civil-Services-Notification-January-2019.pdf
भाजपाच्या मोदी भक्तांनो,भाईयो और बहनो......मेरे देश वासियो.........
*आता आमची ‘मन की बात’.*

सासू-सासरे पाहून कोणी आयुष्याचा जोडीदार निवडत नसतं पण तरीही मी मा. नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून कोणालाही मतदान करण्यास तयार आहे; फक्त माझ्या काही प्रश्नांची उत्तरे मिळावीत.

*माझे असे मत आहे की, जुनी आश्वासने पूर्ण केल्याशिवाय नवीन आश्वासने दिली तर त्यावर विश्वास ठेवणे अवघड जाते. तेव्हा मा. पंतप्रधानांनी २०१९ साठी नवीन स्वप्ने दाखवण्यापेक्षा जुन्याच आश्वासनांच्या व स्वप्नांच्या पूर्ततेबाबत बोलावं.*

1] २०१४ च्या निवडणुकीपूर्वी देशाच्या प्रत्येक नागरिकाला १५ लाख रुपये देण्याचे आश्वासन नरेंद्र मोदींनी दिलेले होते का ?
*जर आठवत असेल तर तशी रक्कम प्रत्येक नागरिकाच्या खात्यात जमा झाली का ?*
जर उत्तर ‘नाही’ असेल तर मग मी तुमच्या नावावर मतदान का करू ?

काही दिवसांपूर्वी एका भक्ताने कविता पाठवली होती, ‘पंधरा लाख कसले मागता ? मोदींचा प्रत्येक शब्द लाखमोलाचा’. मान्य. पण साहेब, तुमची भाषणे ऐकवून लाख सोडा एका रुपयाच साहित्यसुद्धा भारतीय दुकानदार देत नाहीत हो. त्यामुळे ज्यांना या लाखमोलाच्या शब्दांचा संग्रह करायचा आहे त्यांनी खुशाल करोडोंची तिजोरी भरून ठेवावी. मला फक्त एवढेच सांगा, देशाच्या प्रत्येक नागरिकाला १५ लाख रुपये देण्याचे आश्वासन पूर्ण केले नसताना त्यांना मतदान का करावं ?

2] १०० दिवसांत स्विस बँकेतील काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन दिले होते का ?
जर आठवत असेल तर दिवस मोजायला चुकलात का ?
जर आता तुम्ही आंतरराष्ट्रीय कारणे देत असाल तर स्विस बँक २०१४ च्या निवडणुकीनंतर स्विस बँक तुमच्या अखत्यारीत येणार होती का ?
*जर तुमच्याच नियोजनानुसार सव्वा तीन महिन्याचं काम सव्वा चार वर्षे पूर्ण होत नसेल तर तुमच्यावर विश्वास कसा ठेवावा ?*

3) मोदीजी तुम्ही दर वर्षी 2 करोड तरूनांना रोजगार देण्याचे आस्वासन दिले होते हे तुम्हाला आठवते का ?
*आठवत नसेल तर तुमची 2014 च्या निवडणुकीतील भाषणे ऐका* दर वर्षी 2 करोड तरूनांना रोजगार देने तर सोडाच पण ते करीत असलेला छोटामोठा रोजगारही तुम्ही देशातील 24 लाख लघु उद्योग नोटबंदी करून हिरावले.

4] पेट्रोलची किंमत पस्तीस ते चाळीस रुपये होईल असे आश्वासन दिले होते का ?
*जर आठवत असेल तर आश्वासनपुर्तीसाठी २०१९ ची निवडणूक जाहीर होण्याची वाट पाहत आहात का ?*

5] सिलेंडर ४०० रुपयांचे झाले म्हणून तुम्ही आंदोलने केली होतीत. आज आम्ही ८०० रुपये मोजत आहोत.
*सिलेडरच्या किमतीविषयी तुम्ही काही आश्वासने दिली होतीत का ? बघा आठवली तर ...*

6] मोदीजी तुम्ही ‘एक रुपया म्हणजे सत्तर डॉलर होणार’ असे काही बोलले होतात का ?
आजची किंमत नेमकी उलट असल्याचे ऐकत आहे.

7] मोदीजी तुम्ही शेतकऱ्यांना दीड पट हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते ?
*मग शेतकर्यांना खर्च वजा जाता दिडपट भाव दिला का ?जर आठवत असेल तर उत्तर द्या, शेतकऱ्यांना आंदोलने का करावी लागली ?*

8] नोटाबंदीच्या काळात तुम्ही  ‘फक्त ५० दिवस त्रास सहन करा’ असे भारतीयांना आवाहन केले होते का ?
*मग 50 दिवस सोडा तीन वर्षांनी ‘नोटाबंदी फसली’ असे रिजर्व बँकेने का जाहीर केले ?*

9] मोदीजी तुमची मूळ विचारसरणी  ‘हिंदूराष्ट्र’ असताना कमीत कमी जातीय ऐक्य तरी तुम्हाला साधता आले का ? *हिंदु म्हणून तुम्ही ब्राम्हणेतर जातीसाठी काय केले ? त्यांच्या ऊन्नतीसाठी काय केले ?*
वेगवेगळ्या जाती रस्त्यावर का उतरत आहेत ?

10] विदेशी कंपन्या भारतात येण्यासाठी मोदी अर्धे जग फिरून आले आणि स्वामी रामदेव बाबा म्हणतात, ‘स्वदेशी वापरा, विदेशी हटवा’. *एकदा एकमेकांची भेट घेऊन नक्की काय करायचं ते ठरवाल का ?*

11] कॉंग्रेसच्या काळात कर्ज घेणारे *विजय माल्या, ललित मोदी, निरव मोदी वगैरे लोक भाजपच्या काळात देशाबाहेर गेले कसे ?* भारतीय सामान्य जनतेला माहित नाही असा कोणता मार्ग त्यांना सापडला ?

12] मा. नरेंद्र मोदीजी ‘एक सर के बदले दस सर लायेंगे’ असे काही म्हणाले होते का ?
*मग जवानांच्या हौतात्म्यानंतर दहापट सर मागवण्याऐवजी साखर कशी मागवली ?*
ज्या मात्या-पित्यांनी पुत्र गमावला, ज्या पत्नीने पती गमावला, ज्या मुलांनी पिता गमावला त्यांना त्या साखरेची चव गोड  असेल का ? *अशा वेळी आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियम सांगताना ५६ इंचांची छाती तेवढीच राहते का ?*

13] तुम्ही सांगता, सत्तर वर्षांत अनेक गोष्टी पहिल्यांदा घडल्या. बरोबरच आहे. *कालपर्यंत जनता न्यायाधीशांकडे न्याय मागायला जात होती. पहिल्यांदाच न्यायाधीश जनतेकडे न्याय मागायला रस्त्यावर आले.* न्यायाधीशांनाच न्यायप्रणालीवर विश्वास राहिला नाही का ?

14] बुलेट ट्रेन मुंबई- अहमदाबाद असावी की  काश्मीर- कन्याकुमारी ? की मुंबई/अहमदाबाद- कोलकाता ? ‘संपत सरल’ या हास्यकवीने सुंदर रचना केली,
*बुलेट ट्रेन करार होणे के बाद दुसरे दिन मोदीजी जपानी पंतप्रधान को बनारस ले गये और तीन घंटोतक गंगा आरती दिखाई| तो उन्होने पुछा, जब आपके पास इतनी फुरसत है तो बुलेट ट्रेन क्या करनी है ?*

15] २०१२ च्या निर्भया प्रकरणानंतर रस्त्यावर उतरणारे तुम्ही *आसिफा प्रकरणानंतर का शांत बसले होते ?*

16] उत्तर प्रदेशमध्ये ६० लहान मुले ऑक्सिजनशिवाय मरण पावली असताना *आम्ही दहा लाखांचे कोट का घालून फिरत आहोत ?*

17] ‘आम्ही संविधान बदलण्यासाठी आलो आहोत’ *असे विधान करणारे अनंतकुमार हेगडे अजूनही, असे विधान केल्यानंतरही संसदेत मंत्री बणून कसे येतात ?*

18] हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना विघातक शस्त्रांसह पकडल्यानंतर  *A.T.S. च्या प्रमुखांची बदली का होते ?*

19] ज्या संविधानातील कलमांचा आधार घेत मोदीजी पंतप्रधान झाले *त्याच संविधानाच्या प्रती जाळून टाकणाऱ्या संघटनांवर अजून कारवाई का होत नाही ?*

20] इराक-सिरीया येथे मुस्लीम धर्मरक्षणासाठी (?) निरपराध मुस्लीम लोकांची कत्तल करणाऱ्या मुस्लीम संघटनांना आपण ‘आतंकवादी’ म्हणतो *मग हिंदुस्थानातील हिंदू धर्मरक्षणासाठी (?) निरपराध हिंदू लोकांना गोळ्या घालणाऱ्या व बॉंब तयार करणाऱ्या हिंदू संघटनांना आपण  ‘आतंकवादी’ म्हणणार का ?*

21] *उमेदवारांना शून्य मते मिळत असताना निवडणुकीसाठी मशीनच वापरण्याचा अट्टाहास का ?* उमेदवारांनी स्वत:लाही मतदान केले नाही असे आपण म्हणू शकतो का ?

*मोदीजी, मी तुमचा फक्त टीकाकार नाही बरं का, तुमच्या भाषण शैलीचा मी जबरदस्त चाहता आहे पण भाषणांमुळेच सत्ता मिळत असती तर महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे व राज ठाकरे यांचे पक्ष कधीच हरले नसते.*

मोदीजी तुमच्या सर्जिकल स्ट्राईकचा मी जबरदस्त पुरस्कर्ता आहे *पण जेव्हा एक जवान ‘आम्हाला खायला अन्न मिळत नाही’ अशी जाहीर माहिती देतो तेव्हा मन खट्टू होतं.*

मोदीजी तुमच्या मार्केटिंग स्टाईलचा मी जबरदस्त चाहता आहे पण *वीतभर नफ्याची जाहिरात हातभर खर्च करून लोकांपर्यंत पोहचवली जाते असे ऐकतो, वाचतो तेव्हा नफ्याविषयीच शंका येते.*

*मोदीजी*, तुमची कथा सांगण्याची पद्धत अफलातून आहे. तुम्ही जर शिक्षक झाला असता तर नक्कीच विद्यार्थ्यांचे सर्वात आवडते विद्यार्थी झाला असतात पण *गटारीच्या ग्यासवर चहा तयार करण्याची तुमची कथा ऐकली. साहेब, इतके जबरदस्त अविष्कार आपल्याला सिध्द करावे लागतील* नाहीतर लोक विश्वास ठेवत नाहीत. लहान मुलेसुद्धा विनोद म्हणून हसतील हो.

एक ते पंतप्रधान होते जे बोलतच नव्हते पण जनहित व देशहिताचे कामे करून ज्यांनी देशाचा मान जगात उंचावला आणि एक हे आहेत जे बोलतच राहतात पण करत काहीच नाही, *तसंही काही करण्यासाठी काही समजलंही पाहीजे ना ?* म्हणून आज ‘आमची मन की बात’ मांडली.

*मोदीसमर्थक समर्पक उत्तरे द्या,१००% मोदींना मत देईल. नाहीतर माझे मत...*

*तसंही माझ्या एका मताने असा काय फरक पडणार आहे ? पण मी माणूस म्हणून माझ्या मनातील रास्त प्रश्न माझ्या 10 मित्रांना पाठविणार, आपणही तसेच करा व जनतेच्या, भारताच्या व भारतीय संविधानाच्या जिवावर उठलेल्या भाजपाच्या मोदी सरकारला 2019 च्या निवडणूकीत सत्तेतून हाकलत या.*

*जय हिंद, जय भारत, जय संविधान*

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...