Wednesday, August 14, 2019

*ब्राह्मणवाद्यांनी स्फोट केले, मुस्लीम लटकले* या माजी पोलीस महानिरीक्षक (IGP) एस. एम. मुश्रीफ यांच्या तिसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन आज बालगंधर्व रंगमंदिरात झाले. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला अखिल भारतीय *ब्राम्हण महासंघाने* विरोध दर्शवला आहे. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त बालगंधर्व रंगमंदिराबाहेर तैनात करण्यात आला होता.

*हु किल्ड करकरे* हे पुस्तक लिहिणाऱ्या माजी पोलीस महानिरीक्षक एस. एम. मुश्रीफ यांचे नवीन पुस्तक  *ब्राह्मणवाद्यांनी स्फोट केले, मुस्लीम लटकले* या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आला होता. या पुस्तकाला अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने विरोध दर्शवला आहे.  पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा ब्राम्हण महासंघाकडून देण्यात आला होता. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त रंगमंदिराबाहेर तैनात करण्यात आला. मात्र, कार्यक्रमाला विरोध करण्यास आलेल्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे आणि मयुरेश अरगडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

दरम्यान, बालगंधर्व रंगमंदिरात येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी करण्यात येत होती. नागरिकांना कार्यक्रमाला पाण्याची बाटली घेऊन जाण्यास देखील मज्जाव करण्यात आला. या कार्यक्रमाला न्यायमूर्ती अभय ठिपसे, माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, निवृत्त आय पी एस सुधाकर गायकवाड , माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील आदी उपस्थित होते.

मुकुंद काकडे यांनी सूत्रसंचालन केले तर ऍड संतोष जाधव यांनी प्रास्ताविक केले. आभारप्रदर्शन सचिन गोडांबे यांनी केले.
संघ की शाखाओं का Placement देखकर
Cambridge, Harvard, Oxford, IIM, IIT, BIT, NIT और पूरी दुनिया हैरान.........

राष्ट्रपति,,,,
प्रधानमंत्री,,,,
गृहमंत्री,,,
उपराष्ट्रपति,,,
लोकसभा सभापती

और

18 मुख्यमंत्री,,,,
29 राज्यपाल,,,,
1 लाख शाखाएं,,,,
15 करोड़ स्वयंसेवक,,,,
2 लाख सरस्वती विद्यामंदिर,,,,
5 लाख आचार्य,,,,
एक करोड़ विद्यार्थी,,,,
2 करोड़ भारतीय मजदूर संघ के सदस्य,,,,
1 करोड़ ABVP के कार्यकर्ता,,,,
15 करोड़ बीजेपी सदस्य,,,,
1200 प्रकाशन समूह,,,,
9 हजार पूर्णकालिक एवं,,,,
7 लाख पूर्व सैनिक परिषद,,,,
1 करोड़ विश्व हिन्दू परिषद् सदस्य (पूरे विश्व में),,,,
30 लाख बजरंग दल के हिन्दुत्व सेवक,,,,
1.5 लाख सेवाकार्य,,,,,
18 राज्यों में सरकारें,,,,
283 लोकसभा सांसद,,,,
58 राज्यसभा सांसद,,,,
1460 विधायक,,,,         

वनवासी कल्याण आश्रम,
वनबंधु परिषद,
संस्कार भारती,
विज्ञान भारती,
लघु उद्योग भारती,
सेवा सहयोग,
सेवा इंटरनॅशनल,
राष्ट्रीय सेविका समिती,
आरोग्य भारती,
दुर्गा वाहिनी,
सामाजिक समरसता मंच,
ऑर्गनाजर,
पांच्यजन्य,
श्रीरामजन्म भूमी मंदिर निर्माण न्यास,
दीनदयाळ शोध संस्थान,
भारतीय विचार साधना,
संस्कृत भारती,
भारत विकास परिषद,
जम्मूकाश्मीर स्टडी सर्कल,
दृष्टी संस्थान,
हिंदू हेल्पलाईन,
हिंदू स्वयंवसेवक संघ,
हिंदू मुन्नानी,
अखिल भारतीय साहित्य परिषद,
भारतीय किसान संघ,
विवेकानंद केंद्र,
तरुण भारत,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत,
हिंदुस्थान समाचार,
विश्व संवाद केंद्र,
जनकल्याण रक्तपेढी,
इतिहास संकलन समिती,
स्त्री शक्ती जागरण,
एकल विद्यालय,
धर्म जागरण,
भारत भारती,
सावरकर अध्यासन,
शिवाजी अध्यासन,
पतित पावन संघटना,
हिंदू एकता
और ऐसी कई अनेक

बस इतना सा है RSS बाबू जी...!!!

ये कांग्रेस या कम्युनिस्ट पार्टी नहीं है जो इतनी जल्दी इसकी जड़े हिल जाएँगी,,,, बड़े बड़े सूरमा RSS मुक्त भारत के सपने देखते देखते दुनिया से ही चले गए...। 92 साल का आरएसएस आने वाले हजारो साल तक भारतवर्ष की सेवा करेगा।

परम: वैभवम ने तुम्हे तत्व राष्ट्रम:।

It's only for our information.
Info collect By-Yuva Samna media group,India.

और खौम अब भी  सो ही रही है.........बाबु

Tuesday, August 13, 2019

आज समाजसेवक अनवर खान बिस्मिल्लाह खान यांचा युवाशक्ती पत्रकार संघटना तर्फे सत्कार करण्यात आला.
   फोटो-बेग मुस्ताक मिर्झा, युवा सामना मिडिया, औरंगाबाद

विशेष प्रतिनिधी-दिनांक 14 ऑगस्ट 2019
कोल्हापूर, सातारा, सांगली च्या पुरग्रस्थ भागाला वैधकीय सुविधा रवाना करण्यात आले.इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रीसर्च चे संचालक अन्वर खान यांनी घेतले पुढाकार. चांगले काम केल्याबद्दल आज अनवर खान यांचे सत्कार केले आहे.जशी जशी निवडणूक जवळ येत आहे तशी तशी औरंगाबाद शहरामध्ये मध्य येथे निवडणुकीची सुरस वाढत आहे.शहरात प्रत्येक वर्गातून अन्वर खान यांना मिळणारा प्रतिसाद यामुळे एमआयएम लवकरच अन्वर खान यांना निवडणुकीचा तिकीट देऊ शकते असा दाट शक्यता यांचे असंख्य समर्थकांकडून व्यक्त होत आहे. औरंगाबाद शहरात विकासाच्या वाट्यात अन्वर खान यांचे मोलाचे योगदान शहराला लाभले आहे त्याचे जिवंत उदाहरण मौलाना आझाद रिसर्च सेंटर सेशन कोर्ट ची बिल्डिंग महानगरपालिका ची बिल्डिंग, शासकीय रुग्णालय औरंगाबाद (घाटी)व चिकलठाणा येथे एअरपोर्ट समोर भव्य नवीन घाटी रुग्णालय ,शिवाजी वस्तुसंग्रहालय असे असंख्य शासकीय इमारती अन्वर खान यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात उभे आहे त्यांच्या ह्याच मोलाचे काम व प्रत्येक क्षेत्राचा दाट अनुभव आणि परिश्रम यामुळे सर्व वर्गांचा अन्वर खान यांना समर्थन मिळत आहे.
सत्कार समारंभात अब्दुल कय्यूम,अलीम बेग, सय्यद साबेर, मुसा खान, हफीज अली,शफीक शेख,शेख अमजद, शेख ऐजाज,ऐजाज बेग, साजीद पटेल, ईलियास सिद्दीकी,
फोटोग्राफर अनिस रामपुरे, आरेफ देशमुख, आदींची उपस्थिती होती.

Monday, August 12, 2019

*Medical Aid provided to flood affected areas of Kolhapur, Sangli and Satara.*
_*Anwar Khan Director of Indian Institute of Science and Research initiated the Drive.*_
  PHOTOS-BAIG MUSHTAK MIRZA


Aurangabad; 12th August 2019. Anwar Khan Bismilla Khan, a philanthropist and Director of Indian Institute of Medical Science and Research, Badnapur, Aurangabad, took the initiative to provide Medical Aid to the flood affected areas of Kolhapur, Sangli and Satara today. Anwar Khan stated that today on occasion of Eid, in our happiness, we can’t forget our brothers and sisters affected by this natural calamity, in their time of grief. 16 people have lost their lives in Maharashtra as heavy rains and overflowing rivers swamped five districts which includes the flood affected areas of Kolhapur, Sangli and Satara, displacing more than 1,40,000 people in last few days. Fully equipped Ambulance with medicines and team of expert doctors from Indian Institute of Medical Science and Research, Badnapur, Aurangabad, has left for Kolhapur today. Member of Parliament Imtiaz Jaleel flagged off the ambulance today at 5:30 pm. Prominent personalities of the city, Dr. Maqdoom Farooqui, Dr. Zahed Zaheer, Abdul Rehman, Maulana Abdul Rasheed Madni, Mufti Shoeb Al Qasmi, Sameer Abdul Sajid, Mohd. Ziyauddin, Asif Khan, Fayyaz Khan, Wasim Raja, Rehan Khan, Riyaz Khan, Zubair Nadwi, Wiqar Ahmed, Sohail Zakiuddin and others displayed their support to this cause by being present for this occasion. Anwar Khan also assured that as per the requirement they will be sending more relief aids to the flood affected areas soon.
*कोल्हापूर, सातारा, सांगली च्या पुरग्रस्थ भागाला वैधकीय सुविधा रवाना*
_*इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रीसर्च चे संचालक अन्वर खान यांनी घेतले पुढाकार*_

photos:-Baig Mushtak Mirza


औरंगाबाद; दिनांक १२ ऑगस्ट २०१९. कोल्हापूर, सातारा, सांगली येथे गेल्या काही दिवसा पासून नैसर्गिग आपत्ती कोसडली असून १६ जण याचे बळी पडले आहेत तसेच १,४०,००० लोकांना तेथून स्थलांतर करण्यात आले होते. इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रीसर्च च्या वतीने आज कोल्हापूर, सातारा, सांगली च्या पुरग्रस्थांच्या मदतीसाठी एका ऍम्ब्युलन्स मध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स ची टीम तसेच औषधींचा साठा रवाना करण्यात आला आहे. सादर उपक्रमाची संकल्पना इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रीसर्च चे संचालक अन्वर खान यांची होती. आपलेच राज्याचे आपले भाऊ-बंधू आज निसर्गाच्या थैमानाने पीडित झाले असून त्यांची मदत करणे हीच खरी ईद साजरी करणे आहे असे हि अन्वर खान यांनी सांगितले. खासदार इम्तियाझ जलील यांनी सदर ऍम्ब्युलन्स ला हिरवा झेंडा दाखवून ऍम्ब्युलन्स ला कोल्हापूर कडे रवाना केला. या प्रसंगी डॉ. मकदूम फारुकी, डॉ. जाहेद झहीर, अब्दुल रहमान,  मौलाना अब्दुल रशीद मदनी, मुफ्ती शोएब अल कास्मी, समीर अब्दुल साजिद, मो. झियाउद्दीन, असिफ  खान, फय्याज खान, वासिम राजा, रेहान खान, रियाझ खान, झुबेर नदवी, विकार अहमद, सोहेल झकीऊद्दीन आदींची उपस्थिती होती. इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रीसर्च चे संचालक अन्वर खान यांनी हे आश्वस्त केले कि पुरग्रस्थांना गरजे नुसार आवश्यक तो औषध उपचार पुढे हि पुरविला जाणार आहे.

For more new update
Plz subscribe like share comment on
YUVA SAMNA MEDIA GROUP

Friday, August 9, 2019

वाळूज एमआयडीसीत उद्योग संकल्प दिन साजरा

       Photos-Baig Mushtak Mirza,Aurangabad

 एम.एन.बेग
वाळूज/ प्रतिनिधी
 वाळूज एमआयडीसीत आज ९ आॅगस्टला औद्योगिक संघटनाच्यावतीने ‘उद्योग संकल्प दिन’ साजरा करण्यात आला. या प्रसंगी औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा व प्रलंबीत प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यात आली.
येथील मराठवाडा आॅटो क्लस्टर मध्ये आयोजित कार्यक्रमाला उद्योग राज्यमंत्री अतुल सावे, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद
, उद्योजक राम भोगले,  पोलिस महानिरीक्षक रविंद्र सिंघल,
उपायुक्त निकेश खाटमोडे, एमआयडीसीचे अधिक्षक अभियंता सुधीर नागे, कार्यकारी अभियंता भुषण हर्षे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात गतवर्षी ९ आॅगस्टला मराठा आरक्षण आंदोलनाला वाळूज उद्योगनगरीत झालेल्या तोडफोडीच्या घटनेला उजाळा देण्यात आल्या. उद्योगनगरीत भविष्यात अशा घटना घडु नये, यासाठी उद्योजकांनी आपल्या व्यथा प्रशासनासमोर मांडल्या.

यावेळी उद्योजक सुनिल किर्दक यांनी औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्ते तयार करणे, प्रत्येक सेक्टरमध्ये स्वच्छतागृह उभारणे, सिमेन्स कॉर्नर, कामगार चौक आदी ठिकाणी उड्डाणपुल उभारणे आदींची मागणी केली. विलास चौधरी यांनी औद्योगिक क्षेत्रातील कारखान्याच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना आखण्याची मागणी केली. उद्योजक राम भोगले यांनी औद्योगिक क्षेत्रातील प्रलंबीत प्रश्नासंदर्भात मनोगत व्यक्त करीत गतवर्षी औद्योगिक क्षेत्रात तोडफोडीच्या घटनेनंतर पोलिस प्रशासनाने उद्योजकांना चांगल्या प्रकारे मदत केल्याचे सांगितले. या प्रसंगी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी औद्योगिक क्षेत्रातील स्वतंत्र पोलिस स्टेशन संदर्भात वरिष्ठाकडे पाठपुरावा सुरु असून तात्काळ या ठिकाणी शेड उभारुन पोलिस चौकी सुरु करुन अधिकारी व कर्मचाºयांची नेमणुक करणार असल्याचे सांगितले. औद्योगिक परिसरात ठिक-ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्यासाठी उद्योजकांनी पुढे येण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात अतुल सावे यांनी उद्योजकांनी सुरक्षेसाठी पोलिस व एमआयडीसी प्रशासनावर अवलंबुन न राहता स्वत:हून सीसीटीव्ही कॅमेरे व सुरक्षेसाठी पावले उचलण्याची गरज असल्याचे सांगितले. स्वतंत्र पोलिस ठाण्याच्या संदर्भात मुंबईत पुढील आठवड्यात चर्चा करुन हा प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हर्ष जाजु व सूत्रसंचालन शिवप्रसाद जाजु यांनी मानले. कार्यक्रमाला एमआयडीसीचे अधिक्षक अभियंता सुधीर नागे, कार्यकारी अभियंता भुषण हर्षे, पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड, विलास चौधरी, दीपक मॅथ्यु, प्रसाद कोकीळ, संजय मोदक, लक्ष्मीकांत कदम, अशोक गवारे, रोहित पाटील, सुदर्शन सांगळे, हेमंत निकम, रोहित दाशरथी, अनंत आढाव आदीसह सीएमआयए, सीआयआय, मसिआ, लघु उद्योग भारती, डब्ल्यआयए, आयसा, एजेव्हीएम व बिमटा आदी संघटनाचे पदाधिकारी व अनेक कंपन्यातील उच्च पदस्थ अधिकाºयांची उपस्थिती होती.

Saturday, July 27, 2019

_______
*आँख फाड देने वाला सच, पढ कर आप भी आश्चर्य चकित रह जायेगे ?*
______
भारत में कुल 4120 MLA और 462 MLC हैं अर्थात कुल 4,582 विधायक।
______
प्रति विधायक वेतन भत्ता मिला कर प्रति माह 2 लाख का खर्च होता है। अर्थात
______
91 करोड़ 64 लाख रुपया प्रति माह। इस हिसाब से प्रति वर्ष लगभ 1100 करोड़ रूपये।
______
भारत में लोकसभा और राज्यसभा को मिलाकर कुल 776 सांसद हैं।
इन सांसदों को वेतन भत्ता मिला कर प्रति माह 5 लाख दिया जाता है।
______
अर्थात कुल सांसदों का वेतन प्रति माह 38 करोड़ 80 लाख है। और हर वर्ष इन सांसदों को 465 करोड़ 60 लाख रुपया वेतन भत्ता में दिया जाता है।
______
अर्थात भारत के विधायकों और सांसदों के पीछे भारत का प्रति वर्ष 15 अरब 65 करोड़ 60 लाख रूपये खर्च होता है।
______
ये तो सिर्फ इनके मूल वेतन भत्ते की बात हुई। इनके आवास, रहने, खाने, यात्रा भत्ता, इलाज, विदेशी सैर सपाटा आदि का का खर्च भी लगभग इतना ही है।
______
अर्थात लगभग 30 अरब रूपये खर्च होता है इन विधायकों और सांसदों पर।
______
अब गौर कीजिए इनके सुरक्षा में तैनात सुरक्षाकर्मियों के वेतन पर।
______
एक विधायक को दो बॉडीगार्ड और एक सेक्शन हाउस गार्ड यानी कम से कम 5 पुलिसकर्मी और यानी कुल 7 पुलिसकर्मी की सुरक्षा मिलती है।
_____
7 पुलिस का वेतन लगभग (25,000 रूपये प्रति माह की दर से) 1 लाख 75 हजार रूपये होता है।
______
इस हिसाब से 4582 विधायकों की सुरक्षा का सालाना खर्च 9 अरब 62 करोड़ 22 लाख प्रति वर्ष है।
______
इसी प्रकार सांसदों के सुरक्षा पर प्रति वर्ष 164 करोड़ रूपये खर्च होते हैं।
______
Z श्रेणी की सुरक्षा प्राप्त नेता, मंत्रियों, मुख्यमंत्रियों, प्रधानमंत्री की सुरक्षा के लिए लगभग 16000 जवान अलग से तैनात हैं।
______
जिन पर सालाना कुल खर्च लगभग 776 करोड़ रुपया बैठता है।
_____
इस प्रकार सत्ताधीन नेताओं की सुरक्षा पर हर वर्ष लगभग 20 अरब रूपये खर्च होते हैं।
●●●●
*अर्थात हर वर्ष नेताओं पर कम से कम 50 अरब रूपये खर्च होते हैं।*
●●●●
इन खर्चों में राज्यपाल, भूतपूर्व नेताओं के पेंशन, पार्टी के नेता, पार्टी अध्यक्ष , उनकी सुरक्षा आदि का खर्च शामिल नहीं है।
______
यदि उसे भी जोड़ा जाए तो कुल खर्च लगभग 100 अरब रुपया हो जायेगा।
______
अब सोचिये हम प्रति वर्ष नेताओं पर 100 अरब रूपये से भी अधिक खर्च करते हैं, बदले में गरीब लोगों को क्या मिलता है ?
*क्या यही है लोकतंत्र ?*
*(यह 100 अरब रुपया हम भारत वासियों से ही टैक्स के रूप में वसूला गया होता है।)*
_एक सर्जिकल स्ट्राइक यहाँ भी बनती है_
◆ भारत में दो कानून अवश्य बनना चाहिए
→पहला - चुनाव प्रचार पर प्रतिबंध
नेता केवल टेलीविजन ( टी वी) के माध्यम से प्रचार करें
→दूसरा - नेताओं के वेतन भत्तो पर प्रतिबंध
| तब दिखाओ देशभकित |
प्रत्येक भारतवासी को जागरूक होना ही पड़ेगा और इस फिजूल खर्ची के खिलाफ बोलना पड़ेगा ?
*इस मेसेज़ को जितना हो सके फेसबुक और व्हाट्सअप ग्रुप में फॉरवर्ड कर अपनी देश भक्ति का परिचय दें।*
सादर निवेदन
माननीय PM and CM जी,
कृपया सारी *योजना बंद कर दीजिये।*
सिर्फ
*सांसद भवन जैसी कैन्टीन हर दस किलोमीटर पर खुलवा दीजिये ।*
सारे लफड़े खत्म।
*29 रूपये में भरपेट खाना मिलेगा..*
80% लोगों को घर चलाने का लफड़ा खत्म।
*ना सिलेंडर लाना, ना राशन*
और
घर वाली भी खुश ।
*चारों तरफ खुशियाँ ही रहेगी।*
फिर हम कहेंगे सबका साथ सबका विकास ।
*सबसे बड़ा फायदा 1र् किलो गेहूँ नहीं देना पड़ेगा*
और
*PM जी को ये ना कहना पड़ेगा कि मिडिल क्लास के लोग अपने हिसाब से घर चलाएँ ।*
इस पे गौर करें
कृपया कड़ी मेहनत से प्राप्त हुई ये जानकारी देश के हर एक नागरिक तक पहुँचाने की कोशिश करे ।
शान है या छलावा...।
पूरे भारत में एक ही जगह ऐसी है जहाँ खाने की चीजें सबसे सस्ती है ।
चाय = 1.00
सुप = 5.50
दाल= 1.50
खाना =2.00
चपाती =1.00
चिकन= 24.50
डोसा = 4.00
बिरयानी=8.00
मच्छी= 13.00
ये *सब चीजें सिर्फ गरीबों के लिए है और ये सब Available है Indian Parliament Canteen में।*
और उन *गरीबों की पगार है 80,000 रूपये महीना वो भी बिना income tax के ।*
आपके Mobile में जितने भी नम्बर save है सबको forward करें ताकि सबको पता चले …
कि यही कारण है कि इन्हें लगता है कि जो *आदमी 30 या 32 रूपये रोज कमाता है वो गरीब नहीं हैं।*
*Jokes तो हर रोज Forward करते हैं, आज इसे भी Forward करें।*

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...