Thursday, March 21, 2019

2019:?........... कौन जीतेगा 2019 लोकसभा औरंगाबाद?
*AURANGABAD LOKSABHA*

1951: Suresh Chandra, Indian National Congress

1957: Swami Ramanand Tirtha, Indian National Congress

1962: Bhaurao Dagadurao Deshmukh, Indian National Congress

1967: B.D. Deshmukh, Indian National Congress

1971: Manikrao Palodakar, Indian National Congress

1977: Bapu Kaldate, Janata Party

1980: Qazi Saleem, Indian National Congress

1984: Sahebrao Dongaonkar, Indian National Congress (S)

1989: Moreshwar Save, Shiv Sena

1991: Moreshwar Save, Shiv Sena

1996: Pradeep Jaiswal, Shiv Sena

1998: Ramkrishna Patil, Indian National Congress

1999: Chandrakant Khaire, Shiv Sena

2004: Chandrakant Khaire, Shiv Sena

2009: Chandrakant Khaire, Shiv Sena

2014: Chandrakant Khaire, Shiv Sena

2019:?..............
Comment कौन जीतेगा 2019 लोकसभा  औरंगाबाद?
आज डॉ बाबासाहेब बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी प्रियदर्शनी या वसतिगृहात आज होळी असल्यामुळे जेवण नव्हते काल मुलींची मेस मधे फिस्ट होती त्यामुळे काल रात्री सुद्धा त्यांना जेवण नाही मिळाल व आज होळी रंग पंचमी असल्याने आज मेस चालकाने मेस बंद केली आज ही वसतिगृहातील मुलींवर उपाशी राहण्याची वेळ आली त् त्यामुळे मुलींनी सर्व मित्र मंडळी विद्यापीठ प्रशासन यांना मदत मागितली पण आज होळी असल्यामुळे कोणीही मदत केली नाही
पण त्या मुलीनं पैकी कोमल तृकमाने नावाच्या एका विद्यार्थीनीने  डायरेक्ट आमदार इम्तियाज जलील साहेबांना फोन केला व सविस्तर माहिती दिली मदत मागितली साहेबांनी लगेच तिला सांगीतले बेटा आप की  थोडी ही देर मै खाने का इंतेझाम करता तर साहेबांनी लगेच ए आय एम आय एम विद्यार्थी  चे प्रदेश अध्यक्ष डॉ कुणाल खरात , आकील सागर , फेरोज खान मुलतानी, अब्दुल्ला चाऊस  यांना जेवण पुरवण्याचे सांगीतले व लगेच सर्व मुलींना चिकन बिर्याणी देऊन जेवणाची सोय करून दिली नंतर सर्व विद्यार्थीनीने  इम्तियाज जलील साहेबांचे  फोन करून अाभार मानले

व त्यांना बोलताना सर्व मुली बोल्या की सर आम्ही सर्वांनी मदत मागितली पण फक्त आपणच आम्हाला मदत केली त्या बद्दल आम्ही सर्व आपले आभारी आहोत तसेच व  ए आय एम आय एम विद्यार्थी  चे प्रदेश अध्यक्ष डॉ कुणाल खरात , आकील सागर , फेरोज खान मुलतानी , अब्दुल्ला चाऊस यांचेही  सर्व  वसतिगृह मधील विद्यार्थीनी  आभार मानले
चिकलठाणा पोलिसांची अवैध धंद्याविरूध्द जोरदार कारवाई

६४ हजार ५६० रूपयांचा मुद्देमाल जप्त

औरंंगाबाद/प्रतिनिधी : अवैध धंद्याविरूध्द चिकलठाणा पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी (दि.१९) रात्री पोलिसांनी विशेष मोहिम राबवून जुगार आणि दारू अड्यावर कारवाई करीत ६४ हजार ५६० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली चिकलठाणा पोलिसांनी अवैध होळीच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहिम राबविली. मौजे पळशी येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या गोपाळ शांतीलाल जयस्वाल याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी २२ हजार ४०८ रूपये किंमतीच्या देशी दारूच्या ४०८ बाटल्या जप्त करून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.  तसेच चिकलठाणा पोलिसांनी मौजे गोपाळपूर येथे जुगार खेळणाऱ्या ८ जुगाऱ्यांना पत्यावर पैसे लावून जुगार खेळतांना रंगेहाथ पकडले. जुगाऱ्यांच्या ताब्यातून पोलिसांनी जुगाराचे साहित्य व रोख रक्कम मिळून २७ हजार ९५० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या विशेष मोहिमेदरम्यान चिकलठाणा पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांसह जुगाऱ्यांवर कारवाई करीत ६४ हजार ५६० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अवैध धंद्याविरूध्द चिकलठाणा पोलिसांनी सुरू केलेली कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी सांगितले. 
सिडको ब्रीज पर कार का अकसिङेनट हुआ




 
AIMIM president Participated in a Paidal Daura in Chandrayangutta with AIMIM Floor Leader & Chandrayangutta MLA, Akbaruddin Owaisi.
 The people of Chandrayangutta have always reposed their faith in Majlis, and inshallah they will continue to do so.


Saturday, March 16, 2019

*कैसे बचेगी पत्रकारिता*
*5 वीं पास पत्रकार बन गए हैं, अपराधी भी 'प्रेस' लिख रहे हैं।*


*समाज मे खतरा अपराधियों का पत्रकारिता की ओर रुख।*

ग्लैमर की चाह और पुलिस-प्रशासन के बीच भौकाल गांठने के लिए जहां पहले अपराधी किसी राजनीतिक हस्ती या पार्टी का दामन थाम लेते थे, वहीं वर्तमान में ये ट्रेंड बदल गया है। तमाम अपराधी प्रवृत्ति के लोग अब पत्रकारिता और वकालत की तरफ रुख कर रहे हैं। परन्तु वकालत की डिग्री में लगने वाले समय और जरूरी पढ़ाई की वजह से पत्रकारिता वर्तमान में अपराधियों का सबसे पसंदीदा क्षेत्र बनता जा रहा है।

सूत्रों की माने इलेक्ट्रॉनिक मीडिया के साथ वेब, पोर्टल और सोशल मीडिया जैसे दूसरे साधन आ जाने के बाद कोई भी शख्स कभी भी खुद को छायाकार या पत्रकार खुद ही घोषित कर दे रहा है। दुखद पहलू ये है कि जिस पत्रकारिता को लोकतंत्र का चौथा स्तंभ कहा जाता है, उसमें कभी बुद्धिजीवी और समाज के लिए कुछ कर गुजरने का जज्बा लिए लोग आते थे, जबकि आज अंधाधुंध अखबारों, पत्रिकाओं, वेब पोर्टल्स के आ जाने के बाद बड़ी संख्या में अपराधियों को भी ‘प्रेस’ लिखने का सुनहरा मौका मिल गया है। इसके सहारे वो न सिर्फ़ अपने पुराने अपराधों को छुपाए हुए हैं, बल्कि नये अपराधों को भी जन्म देकर, पुलिस और प्रशासन पर अपनी पकड़ भी मजबूत कर रहे हैं। वे तमाम तरह के गैरकानूनी कार्य पत्रकारिता की आड़ में संचालित करने में लगे हैं।
एक व्यावहारिक गणना और साक्ष्यों के मुताबिक़ कक्षा 5वीं या 8वीं और कई मामलों में तो अशिक्षित भी, खुद को मीडियाकर्मी बताते घूम रहे हैं। इनकी संख्या भी सैकड़ों में मिल जायेगी। अब बड़ा सवाल ये है कि वास्तविक पत्रकारों की मर्यादा और पत्रकारिता जैसी महत्वपूर्ण विधा को अपराध और अपराधियों के चंगुल से कैसे बचाया जाए? और आखिर बचायेगा तो कौन।।

IAS ओमप्रकाश बकोरिया- Transfer का?

IAS ओमप्रकाश बकोरिया- Transfer का?

IAS ओमप्रकाश बकोरिया- Transfer का?



#IAS #ओमप्रकाश #बकोरिया- #Transfer #का?


#Ias#ips#irs#Aurangabad#pune#nandurbar#collector#om#prakash#bakoriya#muncipal#commissiner

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...