Thursday, March 21, 2019

आज डॉ बाबासाहेब बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी प्रियदर्शनी या वसतिगृहात आज होळी असल्यामुळे जेवण नव्हते काल मुलींची मेस मधे फिस्ट होती त्यामुळे काल रात्री सुद्धा त्यांना जेवण नाही मिळाल व आज होळी रंग पंचमी असल्याने आज मेस चालकाने मेस बंद केली आज ही वसतिगृहातील मुलींवर उपाशी राहण्याची वेळ आली त् त्यामुळे मुलींनी सर्व मित्र मंडळी विद्यापीठ प्रशासन यांना मदत मागितली पण आज होळी असल्यामुळे कोणीही मदत केली नाही
पण त्या मुलीनं पैकी कोमल तृकमाने नावाच्या एका विद्यार्थीनीने  डायरेक्ट आमदार इम्तियाज जलील साहेबांना फोन केला व सविस्तर माहिती दिली मदत मागितली साहेबांनी लगेच तिला सांगीतले बेटा आप की  थोडी ही देर मै खाने का इंतेझाम करता तर साहेबांनी लगेच ए आय एम आय एम विद्यार्थी  चे प्रदेश अध्यक्ष डॉ कुणाल खरात , आकील सागर , फेरोज खान मुलतानी, अब्दुल्ला चाऊस  यांना जेवण पुरवण्याचे सांगीतले व लगेच सर्व मुलींना चिकन बिर्याणी देऊन जेवणाची सोय करून दिली नंतर सर्व विद्यार्थीनीने  इम्तियाज जलील साहेबांचे  फोन करून अाभार मानले

व त्यांना बोलताना सर्व मुली बोल्या की सर आम्ही सर्वांनी मदत मागितली पण फक्त आपणच आम्हाला मदत केली त्या बद्दल आम्ही सर्व आपले आभारी आहोत तसेच व  ए आय एम आय एम विद्यार्थी  चे प्रदेश अध्यक्ष डॉ कुणाल खरात , आकील सागर , फेरोज खान मुलतानी , अब्दुल्ला चाऊस यांचेही  सर्व  वसतिगृह मधील विद्यार्थीनी  आभार मानले
चिकलठाणा पोलिसांची अवैध धंद्याविरूध्द जोरदार कारवाई

६४ हजार ५६० रूपयांचा मुद्देमाल जप्त

औरंंगाबाद/प्रतिनिधी : अवैध धंद्याविरूध्द चिकलठाणा पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी (दि.१९) रात्री पोलिसांनी विशेष मोहिम राबवून जुगार आणि दारू अड्यावर कारवाई करीत ६४ हजार ५६० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली चिकलठाणा पोलिसांनी अवैध होळीच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहिम राबविली. मौजे पळशी येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या गोपाळ शांतीलाल जयस्वाल याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी २२ हजार ४०८ रूपये किंमतीच्या देशी दारूच्या ४०८ बाटल्या जप्त करून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.  तसेच चिकलठाणा पोलिसांनी मौजे गोपाळपूर येथे जुगार खेळणाऱ्या ८ जुगाऱ्यांना पत्यावर पैसे लावून जुगार खेळतांना रंगेहाथ पकडले. जुगाऱ्यांच्या ताब्यातून पोलिसांनी जुगाराचे साहित्य व रोख रक्कम मिळून २७ हजार ९५० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या विशेष मोहिमेदरम्यान चिकलठाणा पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांसह जुगाऱ्यांवर कारवाई करीत ६४ हजार ५६० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अवैध धंद्याविरूध्द चिकलठाणा पोलिसांनी सुरू केलेली कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी सांगितले. 
सिडको ब्रीज पर कार का अकसिङेनट हुआ




 
AIMIM president Participated in a Paidal Daura in Chandrayangutta with AIMIM Floor Leader & Chandrayangutta MLA, Akbaruddin Owaisi.
 The people of Chandrayangutta have always reposed their faith in Majlis, and inshallah they will continue to do so.


Saturday, March 16, 2019

*कैसे बचेगी पत्रकारिता*
*5 वीं पास पत्रकार बन गए हैं, अपराधी भी 'प्रेस' लिख रहे हैं।*


*समाज मे खतरा अपराधियों का पत्रकारिता की ओर रुख।*

ग्लैमर की चाह और पुलिस-प्रशासन के बीच भौकाल गांठने के लिए जहां पहले अपराधी किसी राजनीतिक हस्ती या पार्टी का दामन थाम लेते थे, वहीं वर्तमान में ये ट्रेंड बदल गया है। तमाम अपराधी प्रवृत्ति के लोग अब पत्रकारिता और वकालत की तरफ रुख कर रहे हैं। परन्तु वकालत की डिग्री में लगने वाले समय और जरूरी पढ़ाई की वजह से पत्रकारिता वर्तमान में अपराधियों का सबसे पसंदीदा क्षेत्र बनता जा रहा है।

सूत्रों की माने इलेक्ट्रॉनिक मीडिया के साथ वेब, पोर्टल और सोशल मीडिया जैसे दूसरे साधन आ जाने के बाद कोई भी शख्स कभी भी खुद को छायाकार या पत्रकार खुद ही घोषित कर दे रहा है। दुखद पहलू ये है कि जिस पत्रकारिता को लोकतंत्र का चौथा स्तंभ कहा जाता है, उसमें कभी बुद्धिजीवी और समाज के लिए कुछ कर गुजरने का जज्बा लिए लोग आते थे, जबकि आज अंधाधुंध अखबारों, पत्रिकाओं, वेब पोर्टल्स के आ जाने के बाद बड़ी संख्या में अपराधियों को भी ‘प्रेस’ लिखने का सुनहरा मौका मिल गया है। इसके सहारे वो न सिर्फ़ अपने पुराने अपराधों को छुपाए हुए हैं, बल्कि नये अपराधों को भी जन्म देकर, पुलिस और प्रशासन पर अपनी पकड़ भी मजबूत कर रहे हैं। वे तमाम तरह के गैरकानूनी कार्य पत्रकारिता की आड़ में संचालित करने में लगे हैं।
एक व्यावहारिक गणना और साक्ष्यों के मुताबिक़ कक्षा 5वीं या 8वीं और कई मामलों में तो अशिक्षित भी, खुद को मीडियाकर्मी बताते घूम रहे हैं। इनकी संख्या भी सैकड़ों में मिल जायेगी। अब बड़ा सवाल ये है कि वास्तविक पत्रकारों की मर्यादा और पत्रकारिता जैसी महत्वपूर्ण विधा को अपराध और अपराधियों के चंगुल से कैसे बचाया जाए? और आखिर बचायेगा तो कौन।।

IAS ओमप्रकाश बकोरिया- Transfer का?

IAS ओमप्रकाश बकोरिया- Transfer का?

IAS ओमप्रकाश बकोरिया- Transfer का?



#IAS #ओमप्रकाश #बकोरिया- #Transfer #का?


#Ias#ips#irs#Aurangabad#pune#nandurbar#collector#om#prakash#bakoriya#muncipal#commissiner

Friday, March 15, 2019

निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज- पोलीस महासंचालक जयस्वाल

मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघाचा घेतला आढावा

औरंंगाबाद/प्रतिनिधी  : निवडणूक आयोगाने घालून दिलेली आचारसंहिता आणि त्याच्या चौकटीबाहेर काही जात असेल तर त्यावर पोलीस विभागाचे लक्ष राहणार आहे. समाजमाध्यमावर टाकल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह आणि प्रचारकी मजकुरही बारकाईने तपासला जाणार आहे. लोकसभा निवडणूकीसाठी पोलिस यंत्रणा सज्ज असून ज्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्या ठिकाणी अतिरीक्त मनुष्यबळ पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे नवनियुक्त पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी गुरूवारी (दि.१४) दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयांतर्गत येणाऱ्या भागातील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी ते येथे आले होते. मराठवाड्यातील पोलीस आयुक्त, सर्व पोलीस अधीक्षक, उपअधीक्षकांची जयस्वाल यांनी येथील पोलीस आयुक्तालयात बैठक घेतली. यानंतर आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जयस्वाल म्हणाले, जातीय तेढ निर्माण होणार नाही, यादृष्टीने बंदोबस्त ठेवण्यासाठी आवश्यक पुरेसे मनुष्यबळ महाराष्ट्र पोलीस विभागाकडे असल्याचे सांगताना मात्र त्यांनी कुठलीही आकडेवारी, उपलब्ध साधन-सामग्रीची माहिती थेट सांगितली नाही. रिक्त पदे आहेत, असे सांगताना मात्र ते पद भरण्याविषयीचेही स्पष्टीकरण त्यांनी थेट दिले नाही.

चौकट...
वाढता दहशतवाद हे देशासमोर मोठे आव्हान
देशाला वाढत्या दहशतवादासोबतच देशातील कट्टरतावादाचेही मोठे आव्हान पोलिसासमोर आहे. इसिससारख्या दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांचे प्रमाण फारसे नाही. पण त्यापासून तरुणांना परावृत्त करण्यासाठी आणि स्थानिक कट्टरतावाद, नक्षली चळवळीशी जोडले जाणाऱ्यांचे समुपदेशन करून त्यांना त्या-त्या चळवळीपासून दूर ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्न करीत आहे.


उपनिरीक्षपदी पदोन्नतीबाबत माहिती घेतो

पोलीस विभागातील सरळसेवेअंतर्गत घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पोलिसांना उपनिरीक्षपदी पदोन्नती देण्याची प्रक्रिया मागील काही वर्षांपासून रखडली आहे. अनेक जण निवृत्त झाले आहेत तर काही जण निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाही पदोन्नतीचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नसल्यामुळे पोलिसांमध्ये प्रचंड नाराजी आहे. याबाबत विचारले असता जयस्वाल यांनी, याबाबत आपल्याला अभ्यास करावा लागेल, त्यानंतरच पुढील निर्णय घेऊ, असे सांगितले. या प्रश्नावर महासंचालक काय बोलतात, याकडे औरंगाबादेतील ८० पोलीस कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले होते. मात्र त्यावर महासंचालकांनी थेट भाष्य केले नसल्यामुळे उत्तीर्ण पोलिसांचा हिरमोड झाला.


पुरावे असल्यावरच कारवाई होणार

लोकसभा निवडणूकीसाठी उभे राहणाऱ्या उमेदवारावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्यास त्याची पुराव्यासह माहिती द्या, त्या माहितीच्या आधारे निवडणूक आयोगाकडे तक्रार करून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे महासंचालक जयस्वाल यांनी स्पष्ट केले.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...