Wednesday, February 6, 2019

*मनमोहन सिंह और मोदीजी का रिकार्ड :* -

ए.  राजा     -     जेल
कलमाडी    -      जेल
कनिमोझी    -     जेल
रामलिंगा राजू   - जेल
सहाराश्री  -        जेल
संजय चंद्रा  -      जेल
विनोद गोयनका - जेल ...


🤩 *ओर अब एक अपने pm का  रिकार्ड :* -

विजय माल्या - फुर्र - गुजराती
ललित मोदी  -  फुर्र - गुजराती
संजय भंडारी - फुर्र - गुजराती
जतीन मेहता -  फुर्र - गुजराती
छोटा मोदी   -   फुर्र - गुजराती
मेहुल भाई    -  फुर्र - गुजराती
चौकसी       -   फुर्र - गुजराती

😏 *सारा देश मेहनत करें, मजा मारे गुजराती*
-------------------------------------------------------

प्रधानमंत्री                      -- गुजराती
भाजपा राष्ट्रीय चीफ        -- गुजराती
RBI चीफ                      -- गुजराती
CBI चीफ                      -- गुजराती
चीफ जस्टिस                  -- गुजराती
सारे बड़े सरकारी ठेके      -- गुजराती
बैंक का पैसा लूट रहे       -- गुजराती

अनिल अंबानी -      गुजराती
मुकेश अम्बानी -.     गुजराती
गौत्तम अडानी  -      गुजराती

*जपते रहों  मोदी-मोदी*
*अंधे  मूर्ख  भक्तों*

एक चीज याद रखिए ---
"जस्टिज काटजू" ने कहा था की 90% भारतीय मूर्ख हैं,
और ये बात सच भी है...

हमारी मूर्खता का पैमाना ये है की...
एक आदमी लाखों का सूट-बूट पहनकर कहता है~ की मैं गरीब हूं ,
और हम उसे गरीब मान लेते हैं..

CBI, NIA जैसी एजेंसियां जिस आदमी के हाथों की कठपुतली हैं ,
वह आदमी कह रहा है~
की मुझे सताया जा रहा है, और हम मान लेते हैं..

जो संसद मे पूर्ण बहुमत में है ,
बीस से ज्यादा राज्यों मे सरकार है ,
वह कहता है ~
मुझे काम नही करने दिया जा रहा है ,
और हम मान लेते हैं..

जो भ्रष्टाचार मे जेल में रह चुके लोगों को टिकट देता है ,
फिर कहता है मै भ्रष्टाचार के खिलाफ लड़ रहा हूं ,
और हम मान लेते हैं..

जिसके शासन मे सबसे ज्यादा हमारे सैनिक शहीद हुए हैं ,
वह कहता है दुश्मन हमसे कांप रहा है ,
और हम मान लेते हैं..

जिसके समय में सबसे ज्यादा किसानों ने आत्महत्या की है ,
और वह कहता है हमने किसानों की आय दुगुना कर दी है ,
और हम मान लेते हैं..

जिसके समय में पढे लिखे नौजवानों को पकौड़ा तलने के लिए कहा जाता है ,
और हम उसे रोजगार मान लेते हैं..

जो सुंदर भविष्य का सपना दिखाकर सत्ता मे आया हो ,
और चार सौ साल पहले के भूतकाल में हमे घुमा रहा हो ,
और फिर भी हम खुश हैं..

मित्रों ये सब हमारी मूर्खता की वजह से ही तो हो रहा है.  ☺

✍  post by indian public

🔆

Tuesday, February 5, 2019


पोलीस आयुक्त औरंगाबाद चिरंजीव प्रसाद ने अन्सार शेख कलेक्टर IAS, स्टडी सेंटर बजाज ग्राम विकास संस्था के जरिए बैतुल यतीम ट्रस्ट, किले अर्क यहा शुरुआत की।
ज्यादा से ज्यादा नवजवानो ने पढ लिखकर अपने आप आज अन्सार शेख कलेक्टर की तरहा बनने की सलाह दी।
इस मौके पर डेप्युटी कलेक्टर अंजली धानोरकर,उर्दू पेपर के संपादक-नायब अन्सारी,जमीर कादरी,शारेक  नकशबंदी, फैैैैयाज कुरेशी,मुश्ताक बेग आदी मौजूद थे।

Monday, February 4, 2019

घनकचरा संकलनासाठी पी गोपीनाथ रेड्डी कंपनीचे रिक्षाद्वारे घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याचे काम सुरू होत आहे। रिक्षा, चे पूजन कार्यक्रम प्रसंगी खा. चंद्रकांत खैरे आ. अतुल सावे महापौर नंदकुमार घोडेले सभापती राजू वैद्य सभागृहनेते विकास जैन गटनेते प्रमोद राठोड नगरसेवक राजू शिंदे मनोज गागंवे गोकुळ मलके व पी गोपीनाथ रेड्डी आदी दिसत आहेत
अखेर तीन प्रभागात पी.गोपीनाथ रेड्डी कंपनीचे कचरा संकलनाचे काम सुरु

102 वाहनाद्वारे कचरा संकलन सुरु

औरंगाबाद/प्रतिनिधी :
मनपा प्रशासनाने कचरा संकलनाचे कंत्राट बेंगलोर येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला दिले आहे. या कंपनीचे काम प्रत्यक्षात सुरू होण्याकरिता प्रशासनाने अनेक वेळा तारखा जाहीर केल्या परंतु प्रत्यक्ष कामाला मात्र सुरुवात झाली नाही. अखेर या प्रकरणी न्यायालयाने फटकारल्यानंतर सोमवारी (दि. 4 फेब्रु) शहरातील तीन प्रभागात कचरा संकलनाचे काम सुरु झाले आहे. तीन प्रभागात मिळून ८५ टन ओला तर ८ टन सुका कचरा गोळा करण्यात आला.

शहरात मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यातच कचरा कोंडीची समस्या निर्माण झाली. तेव्हा यावर मात करण्यासाठी मनपा प्रशासनाला शासनाने भरघोस निधीही दिला. यातून मनपाने शहरातील ९ ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारण्याचे ठरवले खरे, मात्र वर्ष उलटले तरी चिकलठाणा वगळता अद्याप कोणतेही कचरा प्रक्रिया केंद्र मनपा प्रशासन सुरू करू शकले नाही. त्यात मनपाने कचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत कचरा नेण्यासाठी खासगी कंपनी पी. गोपीनाथ रेड्डी यांना कंत्राट दिले.  त्यानुसार कंपनी ६ जानेवारी पासून कचरा संकलनाच्या कामाला सुरूवात करणार होती. परंतु, कंपनीला कामाचा मुहुर्त मिळालेला नाही. वाहनांची पासिंग रखडल्याने काम सुरू होण्‍यास अडथळे येत असल्याचे कंपनीकडून सांगण्‍यात आले होते. प्रकरणी न्यायालयाने फटकारल्यानंतर मनपा प्रशासनाने सोमवार पासून कचरा संकलन सुरू करण्यासंबंधी शपथपत्र सादर केले होते त्यानुसार आज सोमवारी तीन प्रभागात का होईना पण कचरा संकलन आला प्रत्यक्षात मुहूर्त लागला.
यावेळी झोन क्रमांक 2 ,7 व 9 मधील एकूण 39 वार्डात कचरा संकलन करण्यात आले. यावेळी संकलित करण्यात आलेल्या कचरा झोन क्रमांक 9 मधील पडेगाव, सात मधील कांचनवाडी तर झोन क्रमांक दोन मधील  संकलित केलेला कचरा हर्सूल येथे टाकण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

प्रभागनिहाय आकडेवारी
प्रभाग ७ -  दोन कोंप्याक्टर ओला कचरा (२०टन), एक हायवा ओला कचरा ( ५ टन) तर एक हायवा सुका कचरा (४ टन) २६ ऑटोरिक्षा द्वारे गोळा करण्यात आला.
प्रभाग ९ - एक कोंप्याक्टर ओला कचरा (१० टन), एक टिप्पर (५ टन) तर एक हायवा सुका कचरा (४ टन) २६ ऑटोरिक्षाद्वारे गोळा करण्यात आला.
प्रभाग २ - दोन कोंप्याक्टर ओला कचरा (२०टन), सहा हायवा (३० टन) २६ रिक्षद्वारे गोळा करण्यात आला.

Thursday, January 31, 2019

*सिल्लोड नगर परिषद क्षेत्रात आचारसंहिता लागू* 

औरंगाबाद, दि.31 (जि.मा.का.) :- औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड नगर परिषदेची मुदत 2 मार्च रोजी संपत आहे. या नगर परिषदेतील अध्यक्ष व सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम 2019 राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे, त्यामुळे निवडणूकीची आचारसंहिता दिनांक 31 जानेवारीपासून लागू करण्यात आली आहे. ही आचारसंहिता निकाल जाहीर होईपर्यंत राहील. या नगर परिषदेच्या संपूर्ण क्षेत्रात आचारसंहिता लागू राहिल, असे राज्य निवडणूक आयोगाचे कक्ष अधिकारी संजय सावंत यांनी कळविले आहे.
मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा, कोणत्याही मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक किंवा इतर पदाधिकाऱ्यांना इतरत्रसुध्दा करता येणार नाही. या निवडणूकीच कार्यक्रम पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आलेला आहे. जिल्हाधिकारी यांनी  4 फेब्रुवारी 2019 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा. 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 12 फेब्रुवारीच्या दुपारी 2 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर भरण्याकरीता उपलब्ध असतील. नामनिर्देशनपत्रे 5 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील. शनिवार, दिनांक 9 फेब्रुवारी व रविवार, दिनांक 10 फेब्रुवारी या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजल्यापासून नामनिर्देशनपत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल. दिनांक 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येईल. अपिल असल्यास अपिल निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी देण्यात येईल. वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसांच्या आत, जिल्हा न्यायाधिशाकडे अपिल करता येईल. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अपिलाचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करुन घेण्यासाठी प्रयत्न करावेत. उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी निवडणूक चिन्हे नेमूण देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल. आवश्यकता असल्यास दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होईल. दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरूवात होऊन निकाल जाहीर करण्यात येईल. हा निकाल महाराष्ट्र शासनाच्या कलम-19 आणि 51 अ-1-अ (9) मधील तरतूदीनुसार राजपत्रात प्रसिध्द करण्यात येईल असे राज्य निवडणूक आयोगाचे कक्ष अधिकारी संजय सावंत यांनी कळविले आहे.
*******
*बाळ ठाकरेचे वडील आणि  राज ठाकरेचे व उद्धव ठाकरेचे आजोबाचे म्हणणे*

*प्रबोधनकार ठाकरे*💐
 *काय म्हणतात हे पुर्ण नक्की वाचा*

*जग में बुध्द का नाम है !*
*यही भारत की शान है!!*

🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌

*हिंदूधर्मात स्वत:चे म्हणावे असे महान, उच्च, उदात्त काहीही नाही.*

जे उच्च-उदात्त दाखविले जाते ते प्रत्यक्षात मुख्यत: बौद्धांचे आणि अंशत:अन्य प्रवाहांचे आहे.आज निसर्गाशी संबंधित अनेक सणवार आपण साजरे करतो,

त्यापैकी जवळपास सगळे सण बौद्ध परंपरेतून आलेले आहेत.

अनेक अर्थपूर्ण प्रतिकं ही याच संस्कृतीने समाजमनात रुजविलेली आहेत.

खरेतर बौद्ध धर्म हाच भारतीय मातीतला पहिला आणि खरा मानवधर्म होय.

हाच धर्म भारतीय संस्कृतीवरचा आद्य आणि सखोल ठसा आहे!

बौद्धधर्माचे चेहरे तरी किती लपवणार? ज्यापुरी, शृंगेरी, बद्रीनाथ, द्वारका याठिकाणी शंकराचार्यानी चार हिंदू धर्मपीठे स्थापन केली,

ती ठिकाणे मूळची बौद्ध चळवळीचीच महान केंद्रे होती!

पुरीचे जगन्नाथाचे मंदिर हे पूर्वीचे बौद्धमंदिर होते! (इति. स्वामीविवेकानंद!) शृंगेरीचा शंकराचार्याचा मठच बौद्धस्तुपाच्या जागेवर झालेला आहे!

श्रीशैलमचे मंदिरही पूर्वीचे बौद्धशिल्प होते! तिरुपतीचा बालाजी, बद्रीनाथचा बद्रीकेश्वर ही सध्या हिंदूंची म्हणवली जाणारी धार्मिकक्षेत्रे पूर्वीची बौद्धधर्माची महत्त्वाची स्थाने होती

 (तिरुपती बालाजी आणि तिथला परिसर नीट न्याहाळला तरी हे लक्षात येते! मुंडन पद्धत ही मूळची बौद्ध परंपरेची!)

बौद्ध धर्माची जी चार प्रमुख सेंटर्स होती त्या ठिकाणी चारधाम यात्रा बौद्ध मंडळींनी सुरू केली. या चारधामांचे यथावकाश अपहरण करण्यात आले. देशातल्या बहुतांश देवदेवता, त्यांच्या मूर्ती आणि मंदिरे मूळची बुद्धिस्टांची आहेत.

अगदी कोल्हापूरची महालक्ष्मीची मूर्तीही आणि तिचे मंदिरही!

अशी असंख्य ठिकाणे हिंदू-वैदिकसंस्कृतीने हडप केली आणि तिथे
पौराणिक कथांचा व वैदिक कर्मकांडांचा बाजार मांडला!

बौद्धधर्म सबंध भारतभर व भारताबाहेर विस्तारला होताच, परंतु महाराष्ट्राच्या अणूरेणूत तो अक्षरश:भिनला होता.

 लोकसेवेच्या, समतेच्या, ज्ञान-विज्ञानाच्या चळवळी महाराष्ट्राच्या दऱ्या-खोऱ्यातून आणि डोंगरपर्वतातून निनादल्या होत्या!

यातूनच महाराष्ट्राचे परमवैभव असलेली बौद्ध लेणी निर्माण झाली आणि महाराष्ट्राच्या भूगोलावर

बौद्ध इतिहासाच्या सर्जनशीलतेचा अप्रतिम ठसा कायमचा कोरला गेला! नंतरच्या काळात या लेण्यांबाहेर कुठल्यातरी चमत्कृतीपूर्ण शिवाची, देवाची किंवा देवीची उभारणी करून बौद्धलेण्यांना हायजॅक करण्यात आले!

त्यासाठी काल्पनिक देवदेवतांच्या सुरस कहाण्यांना ऊत आणला गेला!

।प्रबोधनकार ठाकरे म्हणतात,

‘फारदूर नको, लोणावळ्याजवळची कार्ला लेणी पाहा.

ही वास्तविक बौद्धांची!
तेथल्या त्या ओटय़ा, ते दिवाणखाने,

ते स्तूप, साऱ्या बौद्धांच्या स्वाध्यायश्रमाच्या जागा!

तेथे बाहेर एक देवी अचानक प्रगट झाली!

तिचे नाव एकविरा!

हिला वेहेरीची देवी असेही म्हणतात.

ही पांडवांची बहीण.

 हिच्यासाठी भीमाने म्हणे एका रात्रीत ही लेणी कोरून काढली!

’किती उदाहरणे सांगायची ? आज शाळा-कॉलेजांमधून आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.

परंतु हा‘गुरू’ कोण

हे कुणाला माहीत नाही!

 हा गुरू आहे,

गौतम बुद्ध! त्यानि पाच शिष्यांना केलेल्या पहिल्या उपदेशामुळे पहिली गुरुपौर्णिमा साजरी झाली

 आणि तिथून तो पायंडा पडला! (पण आज गुरुपौर्णिमा बिनबोभाटपणे व्यास महाशयांच्या नावावर खपविली जातेय!)

*मंगळसूत्र, मंगलाष्टका असे अगणित शब्द बौद्धपरंपरेतूनच आलेले आहेत.*

थोडक्यात, आपल्या लोकसंस्कृतीवर असलेला बौद्धधर्माचा, बौद्ध प्रतिकांचा,
बौद्धविचारतत्त्वांचा ठसाच इतका अमीट आहे की, त्यापासून बाजूला होऊ म्हटले तरी होता येत नाही,
अशी परिस्थिती आहे.
भारताच्या राष्ट्रध्वजावरचे अशोकचक्र हे बौद्धधम्मचक्रप्रवर्तनाचेच प्रतिक आहे!
भारताची अधिकृत शासकीय राजमुद्रा ही बौद्धपरंपरेचीच खूण आहे.

राष्ट्रपतीभवनात राष्ट्रपतीच्या आसनामागे दर्शनी जागी ठळक अक्षरात *‘धर्मचक्रप्रवर्तन’*

असे कोरलेले आहे.लेख मोठा आहे,
पण नक्की वाचा!!!

आणि शक्य तेवढे पूढे पूढे पाठवा

*सन्दर्भ : देवळाचा धर्म आणि धर्माची देउळे*
*लेखक :- प्रबोधनकार ठाकरे*

Friday, January 25, 2019

आज रोजी बाबर कॉलनी येथील मो.इकबाल मो. फरीद हा बेकायदेशीर सुगंधी तंबाखू बाबा रत्ना व इतर ब्रँड चे लेबल लावून व त्यामध्ये सुगंधी द्रव्य मिसळून तयार करताना गुन्हे शाखेचे pi मधुकर सावंत, शेख अफरोज psi आणि अन्न भेसळ अधिकारी प्रशांत अजिंठेकर व इतर कर्मचारी यांनी छापा मारून २२ लाख १० हजार १०० रुपयाचा माल जप्त केला आहे .
गुन्हा दाखल करण्याची कारवाई जिन्सी  पोलीस ठाण्यात चालू आहे.
अभिनंदन सावंत सर आणि टीमचे अभिनंदन🌹💐

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...