मुख्यमंत्रीच्या रथ यात्रेसाठी औरंगाबाद शहरामध्ये अनधिकृत होर्डिंग्जचा घोडेबाजार
औरंगाबाद शहरातील रस्ते व रस्त्यावरील दुभाजक व चौकांमध्ये होर्डिंग चा बाजार लागल्याचे दिसते.हे कितीपत योग्य? यासंदर्भात महानगरपालिका कारवाईला पुढे येणार का? शहरांमध्ये फिरताना चोहीकडे फक्त मुख्यमंत्र्यांचे फोटो जणू शहरांमध्ये स्पर्धाच लागली आहे की मुख्यमंत्री जवळील कोणता नेता फार जवळ आहे हे दाखवण्यासाठी नेते लुडबुड करताना दिसत आहे. रस्त्यावर चालताना काही होल्डिंग दुभाजकावर अडथळा निर्माण करत आहे ह्या अडथळ्यांमुळे ट्राफिक मध्ये अडचण होत आहे परंतु याकडे पोलीस विभाग ट्राफिक यांच्याही दुर्लक्ष होत आहे आणि याकडे बघून कानाडोळा करत आहे.
अलीकडे महाराष्ट्रामध्ये सांगली,कोल्हापूर, सातारा येथे पाण्यामुळे प्रचंड हानी झाली आहे.
पूरग्रस्तांना राहण्यासाठी घर राहिले नाही कोणाचा भाऊ मेला कोणाची आई मेली कोणाचा नवरा मेला परंतु यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे लक्ष घालून देऊन मदत करणे गरजेचे आहे.
आपण महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री आहोत साहेब व आपले कर्तव्य जनतेला वेळोवेळी पायाभूत सुविधा पुरवणे,राज्यातील रस्ते व्यवस्थित करणे,रेल्वे येणाऱ्या अडचणी सोडविणे,अनधिकृत धंदे बंद करणे, कायदा व सुव्यवस्था राखणे, शिक्षण विभागाचे बाजारीकरण थांबविणे, महाराष्ट्रात प्रत्येक विभागात कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे हे ते भरणे, नवीन युवकांना स्पर्धा परीक्षा मार्फत शासकीय नोकरी देणे, युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, मुद्रा लोणचे जाहिरातीच दिसतात लाभ मात्र कोणाला होताना दिसत नाहीये. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युवकांना मुद्रा लोन संदर्भात कित्येक वेळेस आपल्या भाषणात आव्हान केले की आपण मुद्रा लोणचे फाईली तयार करून नागरिकांपर्यंत त्याचा लाभ पोहोचावा परंतु हे न होता आपण फक्त होल्डिंग आणि जाहिराती च्या मागे लागलेले दिसतात.साहेब हे कुठे ना कुठे थांबले पाहिजे असा जोरदार आवाज जनतेतून येत आहे?
*नेमके कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?
असा बोचरा प्रश्न स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांनी युवा सामना मीडियाशी नाव न सांगता प्रकाशित करण्यासाठी विनंती केली. लोकांचे प्रश्न न सोडविता आपण खूप थाटाने महाराष्ट्रात रथ यात्रा काढली यात्रेमुळे जनतेला कितपत फायदा होईल यासंदर्भात सांगणे कठीण आहे.
*महाराष्ट्रात दुष्काळ
राज्यात कितीतरी शहरात पाणी न पडल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल गंभीर झाले आहे माणसे तर सोळा जनावरांना पाणी मिळणे कठीण झाले आहे.
*म्हणे सातबारा कोरा करू केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी हरिभाऊ बागडे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जोरदार भाषण ठोकले. भाषणात शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करू असे आश्वासन दिले होते. आता पुरे झाले आश्वासन साहेब कुठेतरी महाराष्ट्रात लक्ष घालावा विकासाकडे महाराष्ट्र ही विनंती जनतेकडून येत आहे नाहीतर पुन्हा आपल्याला विरोधी पक्षात बसावं लागेल. कृपया जनतेचा विश्वास याचे तरी भान कुठेतरी भामट्या नेत्यांनी ठेवावे व जनतेला न्याय द्यावा असा सूर महाराष्ट्रात सुरू आहे.
*पुण्याची अनधिकृत होर्डिंग ची घटना
दिनांक 5 ऑक्टोबर 2018 रोजी पुण्यातील घटना आपल्यासमोर आहे पुण्यामध्ये अचानक होर्डिंग कोसळून चार जण मृत्यू पावले होते व काही जखमींना ससून हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. या घटने कडून आपण शिकण्या एवजी जणू होल्डिंग लावणाऱ्यांना चाप न देता नेत्यांच्या पाठिवर शब्बासकी देणार याकडे जनतेचे लक्ष वेधले आहे.
याद राखा मुख्यमंत्रीसाहेब आपण विसरू नका जनतेने आपल्यावर फार विश्वास ठेवून आपल्याला सत्तेवर बसवले. परंतु आपण जर जनतेचा विश्वास मोडीत काढत स्वतःचाच वावा करण्यात वेळ घालवत असाल तर लवकरच जनता पुन्हा आपली जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. औरंगाबाद शहराचे पूर्व चे आमदार व नवनिर्वाचित मंत्री अतुलजी सावे सुद्धा होल्डिंग लावण्यात मागे नाही. माननीय अतुल सावे यांच्याकडे उद्योग विभागाचे खाते देण्यात आले. उद्योग विभागाचे अनेक प्रश्न आजही महाराष्ट्रात प्रलंबित आहेत. औरंगाबाद शहराचे एमआयडीसी वाळूज असो किंवा शेंद्रात खड्डेच खड्डे दिसतात. औरंगाबाद मध्ये नवीन उद्योग नवीन कंपन्या आणण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी आपण फक्त होर्डिंग लावूनच समाधान व्यक्त करताना दिसतात. याला जनता माफ करणार की नाही हे तर येणारे निवडणूक ठरवेल.
औरंगाबाद शहरातील रस्ते व रस्त्यावरील दुभाजक व चौकांमध्ये होर्डिंग चा बाजार लागल्याचे दिसते.हे कितीपत योग्य? यासंदर्भात महानगरपालिका कारवाईला पुढे येणार का? शहरांमध्ये फिरताना चोहीकडे फक्त मुख्यमंत्र्यांचे फोटो जणू शहरांमध्ये स्पर्धाच लागली आहे की मुख्यमंत्री जवळील कोणता नेता फार जवळ आहे हे दाखवण्यासाठी नेते लुडबुड करताना दिसत आहे. रस्त्यावर चालताना काही होल्डिंग दुभाजकावर अडथळा निर्माण करत आहे ह्या अडथळ्यांमुळे ट्राफिक मध्ये अडचण होत आहे परंतु याकडे पोलीस विभाग ट्राफिक यांच्याही दुर्लक्ष होत आहे आणि याकडे बघून कानाडोळा करत आहे.
अलीकडे महाराष्ट्रामध्ये सांगली,कोल्हापूर, सातारा येथे पाण्यामुळे प्रचंड हानी झाली आहे.
पूरग्रस्तांना राहण्यासाठी घर राहिले नाही कोणाचा भाऊ मेला कोणाची आई मेली कोणाचा नवरा मेला परंतु यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे लक्ष घालून देऊन मदत करणे गरजेचे आहे.
आपण महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री आहोत साहेब व आपले कर्तव्य जनतेला वेळोवेळी पायाभूत सुविधा पुरवणे,राज्यातील रस्ते व्यवस्थित करणे,रेल्वे येणाऱ्या अडचणी सोडविणे,अनधिकृत धंदे बंद करणे, कायदा व सुव्यवस्था राखणे, शिक्षण विभागाचे बाजारीकरण थांबविणे, महाराष्ट्रात प्रत्येक विभागात कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे हे ते भरणे, नवीन युवकांना स्पर्धा परीक्षा मार्फत शासकीय नोकरी देणे, युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, मुद्रा लोणचे जाहिरातीच दिसतात लाभ मात्र कोणाला होताना दिसत नाहीये. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युवकांना मुद्रा लोन संदर्भात कित्येक वेळेस आपल्या भाषणात आव्हान केले की आपण मुद्रा लोणचे फाईली तयार करून नागरिकांपर्यंत त्याचा लाभ पोहोचावा परंतु हे न होता आपण फक्त होल्डिंग आणि जाहिराती च्या मागे लागलेले दिसतात.साहेब हे कुठे ना कुठे थांबले पाहिजे असा जोरदार आवाज जनतेतून येत आहे?
*नेमके कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?
असा बोचरा प्रश्न स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांनी युवा सामना मीडियाशी नाव न सांगता प्रकाशित करण्यासाठी विनंती केली. लोकांचे प्रश्न न सोडविता आपण खूप थाटाने महाराष्ट्रात रथ यात्रा काढली यात्रेमुळे जनतेला कितपत फायदा होईल यासंदर्भात सांगणे कठीण आहे.
*महाराष्ट्रात दुष्काळ
राज्यात कितीतरी शहरात पाणी न पडल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल गंभीर झाले आहे माणसे तर सोळा जनावरांना पाणी मिळणे कठीण झाले आहे.
*म्हणे सातबारा कोरा करू केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी हरिभाऊ बागडे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जोरदार भाषण ठोकले. भाषणात शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करू असे आश्वासन दिले होते. आता पुरे झाले आश्वासन साहेब कुठेतरी महाराष्ट्रात लक्ष घालावा विकासाकडे महाराष्ट्र ही विनंती जनतेकडून येत आहे नाहीतर पुन्हा आपल्याला विरोधी पक्षात बसावं लागेल. कृपया जनतेचा विश्वास याचे तरी भान कुठेतरी भामट्या नेत्यांनी ठेवावे व जनतेला न्याय द्यावा असा सूर महाराष्ट्रात सुरू आहे.
*पुण्याची अनधिकृत होर्डिंग ची घटना
दिनांक 5 ऑक्टोबर 2018 रोजी पुण्यातील घटना आपल्यासमोर आहे पुण्यामध्ये अचानक होर्डिंग कोसळून चार जण मृत्यू पावले होते व काही जखमींना ससून हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. या घटने कडून आपण शिकण्या एवजी जणू होल्डिंग लावणाऱ्यांना चाप न देता नेत्यांच्या पाठिवर शब्बासकी देणार याकडे जनतेचे लक्ष वेधले आहे.
याद राखा मुख्यमंत्रीसाहेब आपण विसरू नका जनतेने आपल्यावर फार विश्वास ठेवून आपल्याला सत्तेवर बसवले. परंतु आपण जर जनतेचा विश्वास मोडीत काढत स्वतःचाच वावा करण्यात वेळ घालवत असाल तर लवकरच जनता पुन्हा आपली जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. औरंगाबाद शहराचे पूर्व चे आमदार व नवनिर्वाचित मंत्री अतुलजी सावे सुद्धा होल्डिंग लावण्यात मागे नाही. माननीय अतुल सावे यांच्याकडे उद्योग विभागाचे खाते देण्यात आले. उद्योग विभागाचे अनेक प्रश्न आजही महाराष्ट्रात प्रलंबित आहेत. औरंगाबाद शहराचे एमआयडीसी वाळूज असो किंवा शेंद्रात खड्डेच खड्डे दिसतात. औरंगाबाद मध्ये नवीन उद्योग नवीन कंपन्या आणण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी आपण फक्त होर्डिंग लावूनच समाधान व्यक्त करताना दिसतात. याला जनता माफ करणार की नाही हे तर येणारे निवडणूक ठरवेल.
No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.