मनपा पद भरती,औरंगाबाद-
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार पूर्वी 5% त्यानंतर 10% पदे एकूण रिक्त पदाच्या अनुकंपा
द्वारे भरण्याबाबत शासन आदेश होते त्यामुळे अर्जांची संख्या जास्त असली तरी रिक्त पदाच्या संख्येच्या प्रमाणात अनुकंपा द्वारे कमी उमेदवार भरले जायचे तथापि 15 फेब्रुवारी 2018 च्या शासन निर्णयानुसार रिक्त पदाच्या 20 टक्के पदे अनुकंपा द्वारे भरण्याबाबत सुधारित शासन निर्णय प्राप्त झाल्यामुळे औरंगाबाद महानगरपालिकेत एकूण रिक्त झालेल्या वर्ग 3 वर्ग 4 या पदांच्या 20% पदे अनुकंपा द्वारे भरण्याबाबत सुधारित शासन निर्णय नीर्णय प्राप्त झाल्यामुळे औरंगाबाद महानगरपालिकेत एकूण रिक्त झालेल्या वर्ग 3 व वर्ग 4 च्या पदांच्या 20 टक्के म्हणजेच 40 पदे अनुकंपा द्वारे भरता येतील त्यानुसार माननीय आयुक्त निपून विनायक यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने प्राप्त सर्व अर्ज ज्येष्ठताक्रमानुसार लावून सर्व प्रकरणांची तपासणी करून पंचवीस उमेदवारांना वर्ग 3 व वर्ग 4 चे अनुकंपा नियुक्ती आदेश देण्यात आले
उर्वरित 15 प्रकरणात अपत्याबाबत पुरावा व इतर नातेवाईकांचे संमती पत्र इत्यादी कागदपत्रांची पूर्तता करून निवड समिती समोर ठेवून निर्णय घेण्यात येईल
या वेळेस प्रथमच स्पीड पोस्टद्वारे उमेदवारांना नियुक्ती पत्र पाठविण्यात आली त्यापैकी आठ ते दहा उमेदवार दिनांक 24 डिसेंबर 2018 रोजी रुजू होण्यास आले त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता की शासन सेवेत नियुक्तीचे पत्र विनासायास एक रुपयाही खर्च न करता घरी प्राप्त झाले बहुतांश उमेदवारांनी त्यांचे मनोगत व्यक्त करून प्रशासनाच्या पारदर्शी कामाबाबत मनपा प्रशासनाचे आभार मानले
यापूर्वी 2016 मध्ये अनुकंपा भरती करण्यात आली होती त्यानंतर आता अनुकंपा भरती ने पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती पार पडली अशी माहिती उपायुक्त मंजुषा मुथा यांनी दिली
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार पूर्वी 5% त्यानंतर 10% पदे एकूण रिक्त पदाच्या अनुकंपा
द्वारे भरण्याबाबत शासन आदेश होते त्यामुळे अर्जांची संख्या जास्त असली तरी रिक्त पदाच्या संख्येच्या प्रमाणात अनुकंपा द्वारे कमी उमेदवार भरले जायचे तथापि 15 फेब्रुवारी 2018 च्या शासन निर्णयानुसार रिक्त पदाच्या 20 टक्के पदे अनुकंपा द्वारे भरण्याबाबत सुधारित शासन निर्णय प्राप्त झाल्यामुळे औरंगाबाद महानगरपालिकेत एकूण रिक्त झालेल्या वर्ग 3 वर्ग 4 या पदांच्या 20% पदे अनुकंपा द्वारे भरण्याबाबत सुधारित शासन निर्णय नीर्णय प्राप्त झाल्यामुळे औरंगाबाद महानगरपालिकेत एकूण रिक्त झालेल्या वर्ग 3 व वर्ग 4 च्या पदांच्या 20 टक्के म्हणजेच 40 पदे अनुकंपा द्वारे भरता येतील त्यानुसार माननीय आयुक्त निपून विनायक यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने प्राप्त सर्व अर्ज ज्येष्ठताक्रमानुसार लावून सर्व प्रकरणांची तपासणी करून पंचवीस उमेदवारांना वर्ग 3 व वर्ग 4 चे अनुकंपा नियुक्ती आदेश देण्यात आले
उर्वरित 15 प्रकरणात अपत्याबाबत पुरावा व इतर नातेवाईकांचे संमती पत्र इत्यादी कागदपत्रांची पूर्तता करून निवड समिती समोर ठेवून निर्णय घेण्यात येईल
या वेळेस प्रथमच स्पीड पोस्टद्वारे उमेदवारांना नियुक्ती पत्र पाठविण्यात आली त्यापैकी आठ ते दहा उमेदवार दिनांक 24 डिसेंबर 2018 रोजी रुजू होण्यास आले त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता की शासन सेवेत नियुक्तीचे पत्र विनासायास एक रुपयाही खर्च न करता घरी प्राप्त झाले बहुतांश उमेदवारांनी त्यांचे मनोगत व्यक्त करून प्रशासनाच्या पारदर्शी कामाबाबत मनपा प्रशासनाचे आभार मानले
यापूर्वी 2016 मध्ये अनुकंपा भरती करण्यात आली होती त्यानंतर आता अनुकंपा भरती ने पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती पार पडली अशी माहिती उपायुक्त मंजुषा मुथा यांनी दिली
इतरही कामे १२ , २४ वर्षेपुर्ण झालेल्या कर्मचार्यांच्या बाबत हि लवकर निर्णय व्हावे व पुर्वलक्षि प्रभावाने लाभ मिळावा....
ReplyDelete