Saturday, February 9, 2019

काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या संबंधी

दक्षिण  मध्य रेल्वे
जनसंपर्क विभाग नांदेड
दिनांक ९-०२—२०१९

प्रेस  नोट क्र ३९२

आदरणीय संपादक साहेब,
युवा सामना मिडीया,
महाराष्ट्र.

विषय - काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या संबंधी

१). मध्य रेल्वे ने कळविल्या प्रमाणे मुंबई विभागातील कल्याण आणि टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे पुलाच्या कामाकरिता रविवारी दिनांक १०-०२—२०१९ रोजी सकाळी १० त १४.१५ दरम्यान ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे उद्या दिनांक १० फेब्रुवारी रोजी गाडी संख्या १२०७१ दादर ते जालना आणि गाडी संख्या १२०७२ जालना ते दादर जनशताब्दी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आह. प्रवाश्यांना होणाऱ्या असुविधे बद्दल रेल्वे प्रशासन खेद  ब्यक्त करीत आहे.

२). दक्षिण पूर्व रेल्वे ने कळविल्या प्रमाणे दक्षिण पूर्व रेल्वे मध्ये विविध सुरक्षा आणि रेल्वे रूळ दुरुस्ती करीत विविध कामे हाती घेण्यात आली आहेत . त्यामुळे गाडी संख्या १२७६७ नांदेड ते सतरागच्ची आणि गाडी संख्या १२७६८ सतरागच्ची  ते नांदेड साप्ताहिक रेल्वे च्या तीन फेऱ्या रद्द करण्यात आला आहेत. त्या पुढील प्रमाणे —- 
गाडी संख्या १२७६७ नांदेड ते सातरागच्ची साप्ताहिक एक्स्प्रेस दिनांक ११, १८ आणि २५ फेब्रुवारी २०१९ रोजी रद्द करण्यात येत आहे.
गाडी संख्या १२७६८  सातरागच्ची  ते नांदेड साप्ताहिक एक्स्प्रेस दिनांक १३, २० आणि २७ फेब्रुवारी २०१९ रोजी रद्द काण्यात येत आहे.


प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.

राजेश शिंदे
जनसंपर्क कार्यालय, नांदेड
*IAS भा प्र से बदल्या...* -8.2.2019

1. श्री अविनाश ढाकणे
    जिल्हाधिकारी, जळगाव

2. श्री जी बी पाटील
    सह सचिव, कृषी व पदु

3.श्री डी बी देसाई
    जिल्हाधिकारी, कोल्हापूर

4. श्री जितेंद्र डुडी
    सहायक जिल्हाधिकारी, नंदुरबार

5.श्री एच मोडक
   जिल्हाधिकारी, वाशिम

6. श्री व्ही एल भिमनवार
   जिल्हाधिकारी, वर्धा

7. श्री आयुष प्रसाद
   मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला

8. श्री विनय गौडा
    मुख्य कार्यकारी अधिकारी, नंदूरबार

9. श्री लक्ष्मीनारायण मिश्रा
    आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे

10. श्री के बी उमाप
     महासंचालक, मेडा, पुणे

11. श्री एस एम केंद्रेकर
    विभागीय आयुक्त, औरंगाबाद

12.श्री पी एन भापकर
    आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे

13. श्री शैलेश नवल
    जिल्हाधिकारी, अमरावती

Transfer order dated

8-02-19

1. Shri P.N.Bhapkar, IAS (MH:1997), Divisional Commissioner, Aurangabad Division, Aurangabad has been posted as Commissioner, Sports and Youth, Pune.
2. Shri S.M.Kendrekar, IAS (MH:2002), Commissioner, Sports and Youth, Pune has been posted as Divisional Commissioner, Aurangabad Division, Aurangabad.
3. Shri K.B.Umap, IAS (MH:2005), Commissioner, Animal Husbandary, Pune has been posted as Director General, MEDA, Pune.
4. Shri G.B.Patil, IAS (MH:2008), has been posted as Joint Secretary, Agriculture and ADF Department, Mantralaya, Mumbai.
5. Shri D.B.Desai, IAS (MH:2008), Director, Disaster Management, Revenue and Forest Department, Mantralaya, Mumbai has been posted as Collector, Kolhapur.
6. Shri H.Modak, IAS (MN:2008), Additional Tribal Commissioner, Nagpur has been posted as Collector, Washim.
7. Shri V.L.Bhimanwar, IAS (MH:2009), Chief Executive Officer, Zilla Parishad, Thane has been posted as Collector, Wardha.
8. Shri Shelesh Nawal, IAS (MH:2010), Collector, Wardha has been posted as Collector, Amaravati.
9. Shri A.K.Dhakane, IAS (MH:2010), Municipal Commissioner, Solapur Municipal Corporation has been posted as Collector, Jalgaon.
10. Shri Lakshminarayan Mishra, IAS (MH:2012), Collector, Washim has been posted as Commissioner, Animal Husbandary, Pune.
11. Shri Vinay Gowda G.C., IAS (MH:2015), Assistant Collector and Project Officer, ITDP, Taloda, Nandurbar has been posted as Chief Executive Officer, Zilla Parishad, Nandurbar.
12. Shri Aayush Prasad, IAS (MH:2015), Assistant Collector, Khed and Project Officer, ITDP, Ghodegaon, Pune has been posted as Chief Executive Officer, Zilla Parishad, Akola.
13. Shri Jitendra Dudi, IAS (MH:2016), has been posted as Assistant Collector and Project Director, ITDP, Taloda, Nandurbar.

Thursday, February 7, 2019

जायकवाडी नाथ सागर पैठण-औरंगाबाद धरणाची माहिती
---------------
● आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण

●  जगातील सर्वात मोठी न.सहावी व आशिया खंडातील सर्वात मोठी नं.तीनची गोदावरी नदीवर हे धरण बांधलेले आहे.
● जायकवाडी या धरणातील संकलित जल साठ्याला नाथ सागर म्हणतात
●  हे धरण ए.ए.सिद्दीकी या मास्टर माइंड मुस्लिम आभियंत्याने बांधलेले आहे.
● काम सुरू व समाप्त- सन.1965 - 1976
● धरणाच्या भिंतीची लांबी- 9998 मीटर्स म्हणजे 10 कि.मी.
● धरणाची ऊंची- 41.30 मिटर (135 फुट)
● धरण क्षमता- 1.027×10×10000000000 क्युसेक फिट
● जलमय क्षेत्र- 8398 स्क्वेअर मैल
● धरणाची सर्वोच्च स्ट्राँग कैपेसिटी- 2909 मिलियन क्यूबिक मिटर्स
● धरणांतील पाण्याची लांबी- 55 km.
● धरणातील पाण्याची रुंदी- 27 km.
औरंगाबाद, अहमदनगर, बीड, जालना, परभणी, नांदेड या जिल्हय़ातील एकुण 237452 हेक्टर जमीन ओलिताखाली
● डावा कालवा- 208 km.
● उजवा कालवा- 132 km.
● धरणाचा शेतीसाठी उपयोग- 80%
● शहर व गावे पिण्यासाठी- 05.7%
MIDC total use of water- 0.05 मिलियन क्यूबिक मिटर
● धरणाला त्याकाळी आलेला एकुण खर्च- Rs.4750 कोटी रूपये.
●● (हे धरण सुरवातीला माजलगाव व परतूर तालुक्याच्या सीमेवर गोदावरी तीरावरील जायकवाडी या दीडशे लोकसंख्या असणाऱ्या गावी होणार होते परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हे धरण या जायकवाडी गावापासून नदीच्या अंतराने 111 km वर पश्चिमेला पैठण येथे झाले. व त्यावरून या धरणाचे नावं जायकवाडी पडले)
   ---

Wednesday, February 6, 2019

*मनमोहन सिंह और मोदीजी का रिकार्ड :* -

ए.  राजा     -     जेल
कलमाडी    -      जेल
कनिमोझी    -     जेल
रामलिंगा राजू   - जेल
सहाराश्री  -        जेल
संजय चंद्रा  -      जेल
विनोद गोयनका - जेल ...


🤩 *ओर अब एक अपने pm का  रिकार्ड :* -

विजय माल्या - फुर्र - गुजराती
ललित मोदी  -  फुर्र - गुजराती
संजय भंडारी - फुर्र - गुजराती
जतीन मेहता -  फुर्र - गुजराती
छोटा मोदी   -   फुर्र - गुजराती
मेहुल भाई    -  फुर्र - गुजराती
चौकसी       -   फुर्र - गुजराती

😏 *सारा देश मेहनत करें, मजा मारे गुजराती*
-------------------------------------------------------

प्रधानमंत्री                      -- गुजराती
भाजपा राष्ट्रीय चीफ        -- गुजराती
RBI चीफ                      -- गुजराती
CBI चीफ                      -- गुजराती
चीफ जस्टिस                  -- गुजराती
सारे बड़े सरकारी ठेके      -- गुजराती
बैंक का पैसा लूट रहे       -- गुजराती

अनिल अंबानी -      गुजराती
मुकेश अम्बानी -.     गुजराती
गौत्तम अडानी  -      गुजराती

*जपते रहों  मोदी-मोदी*
*अंधे  मूर्ख  भक्तों*

एक चीज याद रखिए ---
"जस्टिज काटजू" ने कहा था की 90% भारतीय मूर्ख हैं,
और ये बात सच भी है...

हमारी मूर्खता का पैमाना ये है की...
एक आदमी लाखों का सूट-बूट पहनकर कहता है~ की मैं गरीब हूं ,
और हम उसे गरीब मान लेते हैं..

CBI, NIA जैसी एजेंसियां जिस आदमी के हाथों की कठपुतली हैं ,
वह आदमी कह रहा है~
की मुझे सताया जा रहा है, और हम मान लेते हैं..

जो संसद मे पूर्ण बहुमत में है ,
बीस से ज्यादा राज्यों मे सरकार है ,
वह कहता है ~
मुझे काम नही करने दिया जा रहा है ,
और हम मान लेते हैं..

जो भ्रष्टाचार मे जेल में रह चुके लोगों को टिकट देता है ,
फिर कहता है मै भ्रष्टाचार के खिलाफ लड़ रहा हूं ,
और हम मान लेते हैं..

जिसके शासन मे सबसे ज्यादा हमारे सैनिक शहीद हुए हैं ,
वह कहता है दुश्मन हमसे कांप रहा है ,
और हम मान लेते हैं..

जिसके समय में सबसे ज्यादा किसानों ने आत्महत्या की है ,
और वह कहता है हमने किसानों की आय दुगुना कर दी है ,
और हम मान लेते हैं..

जिसके समय में पढे लिखे नौजवानों को पकौड़ा तलने के लिए कहा जाता है ,
और हम उसे रोजगार मान लेते हैं..

जो सुंदर भविष्य का सपना दिखाकर सत्ता मे आया हो ,
और चार सौ साल पहले के भूतकाल में हमे घुमा रहा हो ,
और फिर भी हम खुश हैं..

मित्रों ये सब हमारी मूर्खता की वजह से ही तो हो रहा है.  ☺

✍  post by indian public

🔆

Tuesday, February 5, 2019


पोलीस आयुक्त औरंगाबाद चिरंजीव प्रसाद ने अन्सार शेख कलेक्टर IAS, स्टडी सेंटर बजाज ग्राम विकास संस्था के जरिए बैतुल यतीम ट्रस्ट, किले अर्क यहा शुरुआत की।
ज्यादा से ज्यादा नवजवानो ने पढ लिखकर अपने आप आज अन्सार शेख कलेक्टर की तरहा बनने की सलाह दी।
इस मौके पर डेप्युटी कलेक्टर अंजली धानोरकर,उर्दू पेपर के संपादक-नायब अन्सारी,जमीर कादरी,शारेक  नकशबंदी, फैैैैयाज कुरेशी,मुश्ताक बेग आदी मौजूद थे।

Monday, February 4, 2019

घनकचरा संकलनासाठी पी गोपीनाथ रेड्डी कंपनीचे रिक्षाद्वारे घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याचे काम सुरू होत आहे। रिक्षा, चे पूजन कार्यक्रम प्रसंगी खा. चंद्रकांत खैरे आ. अतुल सावे महापौर नंदकुमार घोडेले सभापती राजू वैद्य सभागृहनेते विकास जैन गटनेते प्रमोद राठोड नगरसेवक राजू शिंदे मनोज गागंवे गोकुळ मलके व पी गोपीनाथ रेड्डी आदी दिसत आहेत
अखेर तीन प्रभागात पी.गोपीनाथ रेड्डी कंपनीचे कचरा संकलनाचे काम सुरु

102 वाहनाद्वारे कचरा संकलन सुरु

औरंगाबाद/प्रतिनिधी :
मनपा प्रशासनाने कचरा संकलनाचे कंत्राट बेंगलोर येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला दिले आहे. या कंपनीचे काम प्रत्यक्षात सुरू होण्याकरिता प्रशासनाने अनेक वेळा तारखा जाहीर केल्या परंतु प्रत्यक्ष कामाला मात्र सुरुवात झाली नाही. अखेर या प्रकरणी न्यायालयाने फटकारल्यानंतर सोमवारी (दि. 4 फेब्रु) शहरातील तीन प्रभागात कचरा संकलनाचे काम सुरु झाले आहे. तीन प्रभागात मिळून ८५ टन ओला तर ८ टन सुका कचरा गोळा करण्यात आला.

शहरात मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यातच कचरा कोंडीची समस्या निर्माण झाली. तेव्हा यावर मात करण्यासाठी मनपा प्रशासनाला शासनाने भरघोस निधीही दिला. यातून मनपाने शहरातील ९ ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारण्याचे ठरवले खरे, मात्र वर्ष उलटले तरी चिकलठाणा वगळता अद्याप कोणतेही कचरा प्रक्रिया केंद्र मनपा प्रशासन सुरू करू शकले नाही. त्यात मनपाने कचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत कचरा नेण्यासाठी खासगी कंपनी पी. गोपीनाथ रेड्डी यांना कंत्राट दिले.  त्यानुसार कंपनी ६ जानेवारी पासून कचरा संकलनाच्या कामाला सुरूवात करणार होती. परंतु, कंपनीला कामाचा मुहुर्त मिळालेला नाही. वाहनांची पासिंग रखडल्याने काम सुरू होण्‍यास अडथळे येत असल्याचे कंपनीकडून सांगण्‍यात आले होते. प्रकरणी न्यायालयाने फटकारल्यानंतर मनपा प्रशासनाने सोमवार पासून कचरा संकलन सुरू करण्यासंबंधी शपथपत्र सादर केले होते त्यानुसार आज सोमवारी तीन प्रभागात का होईना पण कचरा संकलन आला प्रत्यक्षात मुहूर्त लागला.
यावेळी झोन क्रमांक 2 ,7 व 9 मधील एकूण 39 वार्डात कचरा संकलन करण्यात आले. यावेळी संकलित करण्यात आलेल्या कचरा झोन क्रमांक 9 मधील पडेगाव, सात मधील कांचनवाडी तर झोन क्रमांक दोन मधील  संकलित केलेला कचरा हर्सूल येथे टाकण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

प्रभागनिहाय आकडेवारी
प्रभाग ७ -  दोन कोंप्याक्टर ओला कचरा (२०टन), एक हायवा ओला कचरा ( ५ टन) तर एक हायवा सुका कचरा (४ टन) २६ ऑटोरिक्षा द्वारे गोळा करण्यात आला.
प्रभाग ९ - एक कोंप्याक्टर ओला कचरा (१० टन), एक टिप्पर (५ टन) तर एक हायवा सुका कचरा (४ टन) २६ ऑटोरिक्षाद्वारे गोळा करण्यात आला.
प्रभाग २ - दोन कोंप्याक्टर ओला कचरा (२०टन), सहा हायवा (३० टन) २६ रिक्षद्वारे गोळा करण्यात आला.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...