Saturday, July 27, 2019

_______
*आँख फाड देने वाला सच, पढ कर आप भी आश्चर्य चकित रह जायेगे ?*
______
भारत में कुल 4120 MLA और 462 MLC हैं अर्थात कुल 4,582 विधायक।
______
प्रति विधायक वेतन भत्ता मिला कर प्रति माह 2 लाख का खर्च होता है। अर्थात
______
91 करोड़ 64 लाख रुपया प्रति माह। इस हिसाब से प्रति वर्ष लगभ 1100 करोड़ रूपये।
______
भारत में लोकसभा और राज्यसभा को मिलाकर कुल 776 सांसद हैं।
इन सांसदों को वेतन भत्ता मिला कर प्रति माह 5 लाख दिया जाता है।
______
अर्थात कुल सांसदों का वेतन प्रति माह 38 करोड़ 80 लाख है। और हर वर्ष इन सांसदों को 465 करोड़ 60 लाख रुपया वेतन भत्ता में दिया जाता है।
______
अर्थात भारत के विधायकों और सांसदों के पीछे भारत का प्रति वर्ष 15 अरब 65 करोड़ 60 लाख रूपये खर्च होता है।
______
ये तो सिर्फ इनके मूल वेतन भत्ते की बात हुई। इनके आवास, रहने, खाने, यात्रा भत्ता, इलाज, विदेशी सैर सपाटा आदि का का खर्च भी लगभग इतना ही है।
______
अर्थात लगभग 30 अरब रूपये खर्च होता है इन विधायकों और सांसदों पर।
______
अब गौर कीजिए इनके सुरक्षा में तैनात सुरक्षाकर्मियों के वेतन पर।
______
एक विधायक को दो बॉडीगार्ड और एक सेक्शन हाउस गार्ड यानी कम से कम 5 पुलिसकर्मी और यानी कुल 7 पुलिसकर्मी की सुरक्षा मिलती है।
_____
7 पुलिस का वेतन लगभग (25,000 रूपये प्रति माह की दर से) 1 लाख 75 हजार रूपये होता है।
______
इस हिसाब से 4582 विधायकों की सुरक्षा का सालाना खर्च 9 अरब 62 करोड़ 22 लाख प्रति वर्ष है।
______
इसी प्रकार सांसदों के सुरक्षा पर प्रति वर्ष 164 करोड़ रूपये खर्च होते हैं।
______
Z श्रेणी की सुरक्षा प्राप्त नेता, मंत्रियों, मुख्यमंत्रियों, प्रधानमंत्री की सुरक्षा के लिए लगभग 16000 जवान अलग से तैनात हैं।
______
जिन पर सालाना कुल खर्च लगभग 776 करोड़ रुपया बैठता है।
_____
इस प्रकार सत्ताधीन नेताओं की सुरक्षा पर हर वर्ष लगभग 20 अरब रूपये खर्च होते हैं।
●●●●
*अर्थात हर वर्ष नेताओं पर कम से कम 50 अरब रूपये खर्च होते हैं।*
●●●●
इन खर्चों में राज्यपाल, भूतपूर्व नेताओं के पेंशन, पार्टी के नेता, पार्टी अध्यक्ष , उनकी सुरक्षा आदि का खर्च शामिल नहीं है।
______
यदि उसे भी जोड़ा जाए तो कुल खर्च लगभग 100 अरब रुपया हो जायेगा।
______
अब सोचिये हम प्रति वर्ष नेताओं पर 100 अरब रूपये से भी अधिक खर्च करते हैं, बदले में गरीब लोगों को क्या मिलता है ?
*क्या यही है लोकतंत्र ?*
*(यह 100 अरब रुपया हम भारत वासियों से ही टैक्स के रूप में वसूला गया होता है।)*
_एक सर्जिकल स्ट्राइक यहाँ भी बनती है_
◆ भारत में दो कानून अवश्य बनना चाहिए
→पहला - चुनाव प्रचार पर प्रतिबंध
नेता केवल टेलीविजन ( टी वी) के माध्यम से प्रचार करें
→दूसरा - नेताओं के वेतन भत्तो पर प्रतिबंध
| तब दिखाओ देशभकित |
प्रत्येक भारतवासी को जागरूक होना ही पड़ेगा और इस फिजूल खर्ची के खिलाफ बोलना पड़ेगा ?
*इस मेसेज़ को जितना हो सके फेसबुक और व्हाट्सअप ग्रुप में फॉरवर्ड कर अपनी देश भक्ति का परिचय दें।*
सादर निवेदन
माननीय PM and CM जी,
कृपया सारी *योजना बंद कर दीजिये।*
सिर्फ
*सांसद भवन जैसी कैन्टीन हर दस किलोमीटर पर खुलवा दीजिये ।*
सारे लफड़े खत्म।
*29 रूपये में भरपेट खाना मिलेगा..*
80% लोगों को घर चलाने का लफड़ा खत्म।
*ना सिलेंडर लाना, ना राशन*
और
घर वाली भी खुश ।
*चारों तरफ खुशियाँ ही रहेगी।*
फिर हम कहेंगे सबका साथ सबका विकास ।
*सबसे बड़ा फायदा 1र् किलो गेहूँ नहीं देना पड़ेगा*
और
*PM जी को ये ना कहना पड़ेगा कि मिडिल क्लास के लोग अपने हिसाब से घर चलाएँ ।*
इस पे गौर करें
कृपया कड़ी मेहनत से प्राप्त हुई ये जानकारी देश के हर एक नागरिक तक पहुँचाने की कोशिश करे ।
शान है या छलावा...।
पूरे भारत में एक ही जगह ऐसी है जहाँ खाने की चीजें सबसे सस्ती है ।
चाय = 1.00
सुप = 5.50
दाल= 1.50
खाना =2.00
चपाती =1.00
चिकन= 24.50
डोसा = 4.00
बिरयानी=8.00
मच्छी= 13.00
ये *सब चीजें सिर्फ गरीबों के लिए है और ये सब Available है Indian Parliament Canteen में।*
और उन *गरीबों की पगार है 80,000 रूपये महीना वो भी बिना income tax के ।*
आपके Mobile में जितने भी नम्बर save है सबको forward करें ताकि सबको पता चले …
कि यही कारण है कि इन्हें लगता है कि जो *आदमी 30 या 32 रूपये रोज कमाता है वो गरीब नहीं हैं।*
*Jokes तो हर रोज Forward करते हैं, आज इसे भी Forward करें।*
अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात औरंगाबाद शहर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी
                  Photo-Baig Mushtak Mirza

औरंगाबाद/प्रतिनिधी : अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्र पोलीस दलाने सर्वच गटामध्ये वर्चस्व राखत सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. उत्तर प्रदेशातील लखनौ येथे ६२ वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा दि. १६ जुलै ते २० जुलै यादरम्यान पार पडला. यात देशभरातील ३० राज्य पोलीस संघाचे १२५० स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये विविध राज्यांचे संघ, केंद्रीय पोलीस दल, निमलष्करी दले यांचाही सहभाग होता. या कर्तव्य मेळाव्यात सायंटिफिक एड टू इन्वेस्टीगेशन, पोलीस फोटोग्राफी, पोलीस व्हिडीओग्राफी, संगणक माहिती, घातपात विरोधी तपासणी, श्वान पथक स्पर्धा अशा सहा प्रकारामध्ये हि स्पर्धा आयोजित करण्यात येते. महाराष्ट्र पोलीस दलाने या स्पर्धेत ५ सुवर्ण, ३ रौप्य व ४ कस्य पदके अशी एकूण १२ पदके पटकावून गणतालिकेत अव्वल स्थान प्राप्त करून विजेतेपद पटकावले.

औरंगाबाद शहर पोलीस दलाचा या स्पर्ध्यामध्ये मोलाचा वाटा होता. सायबर पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असलेले सहा. पोलिस निरीक्षक राहुल हरिभाऊ खटावकर यांनी
सायंटिफिक एड टू इन्वेस्टीगेशन या स्पर्धा प्रकारात क्रिमिनल लॉ आणि प्रोसिजर विषयामध्ये मध्ये कांस्य पदक पटकाविले. तसेच सायंटिफिक एड टू इन्वेस्टीगेशन स्पर्धेची हार्डलाईनवर ट्रॉफी मिळविली. राहूल खटावकर यांनी महाराष्ट्र पोलीस कर्तव्य मेळाव्यात १ सुवर्ण व
०३ रजत पदके पटकाविली होती.
पो.कॉ मन्सुर ईब्राहिम शहा यांनी अब्जार्वेशन टेस्ट या स्पर्धेमध्ये आपल्या संघाला ०३ सुवर्ण पदके प्राप्त करुन देण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला.
औरंगाबाद शहर पोलीस दलाचे श्वान (मौना) व त्यांचे हॅन्डलर पोहेकॉ अतुल मोरे व सुभाष गोरे यांनी नार्कोटिक या ट्रेडमध्ये चांगली कामगिरी केली आहे. महाराष्ट्र पोलीस दलाने केलेल्या या कामगिरीची दखल घेऊन पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, सुबोधकुमार जायस्वाल, अप्पर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी,
गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांनी महाराष्ट्र पोलीस संघाचा सत्कार केला.

सपोनि, राहुल खटावकर, पोहेकॉ अतुल मोरे, सुभाष गोरे व पोकॉ. मन्सूर शहा यांचा औरंगाबाद शहर पोलीस दलाचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सत्कार करून त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

ही कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. चिरंजीव प्रसाद, तत्कालीन पोलीस उपायुक्त (मुख्यालय) डॉ. दिपाली धाटे घाडगे, निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपायुक्त (परिमंडळ १), डॉ. राहल खाड़े पोलीस उपायुक्त (परिमंडळ २) व डॉ. नागनाथ कोडे, सहा. पोलीस आयुक्त
(गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली केली.


आज मुंबईत मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांची सुहास दाशरथे सह संपर्क प्रमुख व उपजिल्हा प्रमुख अनिल पोलकर यांनी भेट घेतली आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Friday, July 26, 2019

उद्योजकासोबत बैठक घेऊन समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील: उद्योग राज्यमंत्री सावे
         Photo- BAIG MUSHTAK MIRZA
दिनांक-27 जुलै 2019
एम.एन,बेग मिर्जा ।औरंगाबाद।एमआयडीसीच्या मराठवाडा लेवल वरील सर्व अधिकाऱ्यांची
 उद्योजकांसोबत बैठक घेऊन समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन उद्योग राज्यमंत्री ना.अतुल मोरेश्वर सावे यांनी शुक्रवारी,26 जुलै रोजी झालेल्या चेंबर आँफ मराठवाडा अँण्ड अँग्रीकल्चरच्या बैठकीत दिले.
 चेंबर आँफ मराठवाडा अँण्ड अँग्रीकल्चरची  महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत नुकतेच उद्योगमंत्री म्हणून निवड झालेले उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांच्या सत्कार करण्यात आला, तसेच त्यांना याप्रसंगी विविध प्रकारच्या मागण्यांचे निवेदने देण्यात आली. त्यानंतर उद्योग राज्यमंत्री अतुल सावेनी केलेल्या आपल्या भाषणात सांगितले की, मी आतापर्यंत शहरात रस्ते विकास साठी सुमारे 125 कोटी रुपये आणले, कचरा व्यवस्थापनसाठी 100 कोटी रुपये आणले,तसेच आता नवीन पाणी पुरवठा योजना देखील करत आहोत, या मूलभूत गरजा पूर्ण केल्या आहे, आणि त्याच बरोबर आता लवकरच जपान, चीन, युएई, येथील नवीन कंपन्याचे  मालक आँगस्ट महिन्यात आपल्या शहरातील शेंद्रा एमआयडीसीमध्ये गुंतवणूकीसाठी येत आहेत.

पंतप्रधान मोदी सरकारने 35 हजार स्किल डेव्हलपमेंटच्या शाखा उघडल्या आहेत. त्याचा देखील चांगलाच  फायदा होईल. सुनील चौधरी यांनी हॉटेल इंडस्ट्री संदर्भातील प्रश्न कार्यक्रमात मांडले,उद्योगमंत्री अतुल सावे यांनी त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांना म्हणाले की त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले,
यावेळी उद्योजक राम भोगले, सीएमआएचे अध्यक्ष संगरीया, कमलेश धुत, प्रतिश चँटजीँ,अजिंक्य सावे यांच्या सह अनेक उद्योजकांची विशेष रूपाने  उपस्थित होते.औरंगाबाद।एमआयडीसीच्या मराठवाडा लेवल वरील सर्व अधिकाऱ्यांची
 उद्योजकांसोबत बैठक घेऊन समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन उद्योग राज्यमंत्री ना.अतुल मोरेश्वर सावे यांनी शुक्रवारी,26 जुलै रोजी झालेल्या चेंबर आँफ मराठवाडा अँण्ड अँग्रीकल्चरच्या बैठकीत दिले.


 चेंबर आँफ मराठवाडा अँण्ड अँग्रीकल्चरची  महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत नुकतेच उद्योगमंत्री म्हणून निवड झालेले उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांच्या सत्कार करण्यात आला, तसेच त्यांना याप्रसंगी विविध प्रकारच्या मागण्यांचे निवेदने देण्यात आली. त्यानंतर उद्योग राज्यमंत्री अतुल सावेनी केलेल्या आपल्या भाषणात सांगितले की, मी आतापर्यंत शहरात रस्ते विकास साठी सुमारे 125 कोटी रुपये आणले, कचरा व्यवस्थापनसाठी 100 कोटी रुपये आणले,तसेच आता नवीन पाणी पुरवठा योजना देखील करत आहोत, या मूलभूत गरजा पूर्ण केल्या आहे, आणि त्याच बरोबर आता लवकरच जपान, चीन, युएई, येथील नवीन कंपन्याचे  मालक आँगस्ट महिन्यात आपल्या शहरातील शेंद्रा एमआयडीसीमध्ये गुंतवणूकीसाठी येत आहेत. पंतप्रधान मोदी सरकारने 35 हजार स्किल डेव्हलपमेंटच्या शाखा उघडल्या आहेत. त्याचा देखील चांगलाच  फायदा होईल. सुनील चौधरी यांनी हॉटेल इंडस्ट्री संदर्भातील प्रश्न कार्यक्रमात मांडले,उद्योगमंत्री अतुल सावे यांनी त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांना म्हणाले की त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले,
यावेळी उद्योजक राम भोगले, सीएमआएचे अध्यक्ष संगरीया, कमलेश    धुत, प्रतिश चँटजीँ,अजिंक्य सावे यांच्या सह अनेक उद्योजकांची विशेष रूपाने  उपस्थित होते.

For more details plz SUBSCRIBE TO ✒🎤👉YUVA SAMNA MEDIA
To advts-plz contact on 8668620106,8793666376

Wednesday, July 3, 2019

*यशस्वी सापळा कारवाई*ANTI CORRUPTION BEURO

➡ युनिट      :- औरंगाबाद
➡ तक्रारदार :- पुरुष वय 45 वर्षे, व्यवसाय- खाजगी व्यापार.5
➡ आरोपी    :- 1) गजेंद्र तुळशीराम इंगळे, वय- 33 वर्ष, नोकरी- पोलीस उपनिरीक्षक,(Class- 2) पोलीस ठाणे गंगापूर,
Gajendra Ingle PSI

2) समीर नासिर पठाण, वय 29 वर्ष, रा, मन्सूरी कॉलोनी गंगापूर (खाजगी इसम)


➡ लाचेची मागणी:- यातिल आलोसे क्र. 1 यांनी लाचेची मागणी करून लाचेची रक्कम Accused no. 2 यांचेकडे देण्यास सांगितले. त्याप्रमाणे Accused no. 2 यांनी 30,000/- Rs. लाचेची रक्कम स्विकारली.
     
➡ लाच स्विकारली/जप्त रक्कम :-  30000 ₹       
➡ कारण:-
         आलोसे क्र. 1 यांचेकडे कलम 341 च्या तपासावर असलेल्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी व तपासात मदत करण्यासाठी
➡ पडताळणी दिनांक :-
            03/07/2019
लाचेची मागणी पोस्टे गंगापुर येथील पोउपनि यांचे कक्षात
➡ यशस्वी सापळा दिनांक :- 03/07/2019 रोजी न्यु जनता टि हाऊस, गंगापुर न्यायालयाचे जवळ गंगापुर या ठिकाणी
➡ आरोपी :- लाचेच्या रकमेसह ताब्यात.

➡TLO:- DySP श्री बी. व्ही. गावडे,
➡SO:- Dysp, श्री सुजय घाटगे, आणि ला.प्र.वि. टिम. औरंगाबाद

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...