Saturday, March 16, 2019
*कैसे बचेगी पत्रकारिता*
*5 वीं पास पत्रकार बन गए हैं, अपराधी भी 'प्रेस' लिख रहे हैं।*
*समाज मे खतरा अपराधियों का पत्रकारिता की ओर रुख।*
ग्लैमर की चाह और पुलिस-प्रशासन के बीच भौकाल गांठने के लिए जहां पहले अपराधी किसी राजनीतिक हस्ती या पार्टी का दामन थाम लेते थे, वहीं वर्तमान में ये ट्रेंड बदल गया है। तमाम अपराधी प्रवृत्ति के लोग अब पत्रकारिता और वकालत की तरफ रुख कर रहे हैं। परन्तु वकालत की डिग्री में लगने वाले समय और जरूरी पढ़ाई की वजह से पत्रकारिता वर्तमान में अपराधियों का सबसे पसंदीदा क्षेत्र बनता जा रहा है।
सूत्रों की माने इलेक्ट्रॉनिक मीडिया के साथ वेब, पोर्टल और सोशल मीडिया जैसे दूसरे साधन आ जाने के बाद कोई भी शख्स कभी भी खुद को छायाकार या पत्रकार खुद ही घोषित कर दे रहा है। दुखद पहलू ये है कि जिस पत्रकारिता को लोकतंत्र का चौथा स्तंभ कहा जाता है, उसमें कभी बुद्धिजीवी और समाज के लिए कुछ कर गुजरने का जज्बा लिए लोग आते थे, जबकि आज अंधाधुंध अखबारों, पत्रिकाओं, वेब पोर्टल्स के आ जाने के बाद बड़ी संख्या में अपराधियों को भी ‘प्रेस’ लिखने का सुनहरा मौका मिल गया है। इसके सहारे वो न सिर्फ़ अपने पुराने अपराधों को छुपाए हुए हैं, बल्कि नये अपराधों को भी जन्म देकर, पुलिस और प्रशासन पर अपनी पकड़ भी मजबूत कर रहे हैं। वे तमाम तरह के गैरकानूनी कार्य पत्रकारिता की आड़ में संचालित करने में लगे हैं।
एक व्यावहारिक गणना और साक्ष्यों के मुताबिक़ कक्षा 5वीं या 8वीं और कई मामलों में तो अशिक्षित भी, खुद को मीडियाकर्मी बताते घूम रहे हैं। इनकी संख्या भी सैकड़ों में मिल जायेगी। अब बड़ा सवाल ये है कि वास्तविक पत्रकारों की मर्यादा और पत्रकारिता जैसी महत्वपूर्ण विधा को अपराध और अपराधियों के चंगुल से कैसे बचाया जाए? और आखिर बचायेगा तो कौन।।
*5 वीं पास पत्रकार बन गए हैं, अपराधी भी 'प्रेस' लिख रहे हैं।*
*समाज मे खतरा अपराधियों का पत्रकारिता की ओर रुख।*
ग्लैमर की चाह और पुलिस-प्रशासन के बीच भौकाल गांठने के लिए जहां पहले अपराधी किसी राजनीतिक हस्ती या पार्टी का दामन थाम लेते थे, वहीं वर्तमान में ये ट्रेंड बदल गया है। तमाम अपराधी प्रवृत्ति के लोग अब पत्रकारिता और वकालत की तरफ रुख कर रहे हैं। परन्तु वकालत की डिग्री में लगने वाले समय और जरूरी पढ़ाई की वजह से पत्रकारिता वर्तमान में अपराधियों का सबसे पसंदीदा क्षेत्र बनता जा रहा है।
सूत्रों की माने इलेक्ट्रॉनिक मीडिया के साथ वेब, पोर्टल और सोशल मीडिया जैसे दूसरे साधन आ जाने के बाद कोई भी शख्स कभी भी खुद को छायाकार या पत्रकार खुद ही घोषित कर दे रहा है। दुखद पहलू ये है कि जिस पत्रकारिता को लोकतंत्र का चौथा स्तंभ कहा जाता है, उसमें कभी बुद्धिजीवी और समाज के लिए कुछ कर गुजरने का जज्बा लिए लोग आते थे, जबकि आज अंधाधुंध अखबारों, पत्रिकाओं, वेब पोर्टल्स के आ जाने के बाद बड़ी संख्या में अपराधियों को भी ‘प्रेस’ लिखने का सुनहरा मौका मिल गया है। इसके सहारे वो न सिर्फ़ अपने पुराने अपराधों को छुपाए हुए हैं, बल्कि नये अपराधों को भी जन्म देकर, पुलिस और प्रशासन पर अपनी पकड़ भी मजबूत कर रहे हैं। वे तमाम तरह के गैरकानूनी कार्य पत्रकारिता की आड़ में संचालित करने में लगे हैं।
एक व्यावहारिक गणना और साक्ष्यों के मुताबिक़ कक्षा 5वीं या 8वीं और कई मामलों में तो अशिक्षित भी, खुद को मीडियाकर्मी बताते घूम रहे हैं। इनकी संख्या भी सैकड़ों में मिल जायेगी। अब बड़ा सवाल ये है कि वास्तविक पत्रकारों की मर्यादा और पत्रकारिता जैसी महत्वपूर्ण विधा को अपराध और अपराधियों के चंगुल से कैसे बचाया जाए? और आखिर बचायेगा तो कौन।।
IAS ओमप्रकाश बकोरिया- Transfer का?
Friday, March 15, 2019
निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज- पोलीस महासंचालक जयस्वाल
मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघाचा घेतला आढावा
औरंंगाबाद/प्रतिनिधी : निवडणूक आयोगाने घालून दिलेली आचारसंहिता आणि त्याच्या चौकटीबाहेर काही जात असेल तर त्यावर पोलीस विभागाचे लक्ष राहणार आहे. समाजमाध्यमावर टाकल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह आणि प्रचारकी मजकुरही बारकाईने तपासला जाणार आहे. लोकसभा निवडणूकीसाठी पोलिस यंत्रणा सज्ज असून ज्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्या ठिकाणी अतिरीक्त मनुष्यबळ पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे नवनियुक्त पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी गुरूवारी (दि.१४) दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयांतर्गत येणाऱ्या भागातील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी ते येथे आले होते. मराठवाड्यातील पोलीस आयुक्त, सर्व पोलीस अधीक्षक, उपअधीक्षकांची जयस्वाल यांनी येथील पोलीस आयुक्तालयात बैठक घेतली. यानंतर आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जयस्वाल म्हणाले, जातीय तेढ निर्माण होणार नाही, यादृष्टीने बंदोबस्त ठेवण्यासाठी आवश्यक पुरेसे मनुष्यबळ महाराष्ट्र पोलीस विभागाकडे असल्याचे सांगताना मात्र त्यांनी कुठलीही आकडेवारी, उपलब्ध साधन-सामग्रीची माहिती थेट सांगितली नाही. रिक्त पदे आहेत, असे सांगताना मात्र ते पद भरण्याविषयीचेही स्पष्टीकरण त्यांनी थेट दिले नाही.
चौकट...
वाढता दहशतवाद हे देशासमोर मोठे आव्हान
देशाला वाढत्या दहशतवादासोबतच देशातील कट्टरतावादाचेही मोठे आव्हान पोलिसासमोर आहे. इसिससारख्या दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांचे प्रमाण फारसे नाही. पण त्यापासून तरुणांना परावृत्त करण्यासाठी आणि स्थानिक कट्टरतावाद, नक्षली चळवळीशी जोडले जाणाऱ्यांचे समुपदेशन करून त्यांना त्या-त्या चळवळीपासून दूर ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्न करीत आहे.
उपनिरीक्षपदी पदोन्नतीबाबत माहिती घेतो
पोलीस विभागातील सरळसेवेअंतर्गत घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पोलिसांना उपनिरीक्षपदी पदोन्नती देण्याची प्रक्रिया मागील काही वर्षांपासून रखडली आहे. अनेक जण निवृत्त झाले आहेत तर काही जण निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाही पदोन्नतीचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नसल्यामुळे पोलिसांमध्ये प्रचंड नाराजी आहे. याबाबत विचारले असता जयस्वाल यांनी, याबाबत आपल्याला अभ्यास करावा लागेल, त्यानंतरच पुढील निर्णय घेऊ, असे सांगितले. या प्रश्नावर महासंचालक काय बोलतात, याकडे औरंगाबादेतील ८० पोलीस कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले होते. मात्र त्यावर महासंचालकांनी थेट भाष्य केले नसल्यामुळे उत्तीर्ण पोलिसांचा हिरमोड झाला.
पुरावे असल्यावरच कारवाई होणार
लोकसभा निवडणूकीसाठी उभे राहणाऱ्या उमेदवारावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्यास त्याची पुराव्यासह माहिती द्या, त्या माहितीच्या आधारे निवडणूक आयोगाकडे तक्रार करून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे महासंचालक जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघाचा घेतला आढावा
औरंंगाबाद/प्रतिनिधी : निवडणूक आयोगाने घालून दिलेली आचारसंहिता आणि त्याच्या चौकटीबाहेर काही जात असेल तर त्यावर पोलीस विभागाचे लक्ष राहणार आहे. समाजमाध्यमावर टाकल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह आणि प्रचारकी मजकुरही बारकाईने तपासला जाणार आहे. लोकसभा निवडणूकीसाठी पोलिस यंत्रणा सज्ज असून ज्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्या ठिकाणी अतिरीक्त मनुष्यबळ पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे नवनियुक्त पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी गुरूवारी (दि.१४) दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयांतर्गत येणाऱ्या भागातील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी ते येथे आले होते. मराठवाड्यातील पोलीस आयुक्त, सर्व पोलीस अधीक्षक, उपअधीक्षकांची जयस्वाल यांनी येथील पोलीस आयुक्तालयात बैठक घेतली. यानंतर आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जयस्वाल म्हणाले, जातीय तेढ निर्माण होणार नाही, यादृष्टीने बंदोबस्त ठेवण्यासाठी आवश्यक पुरेसे मनुष्यबळ महाराष्ट्र पोलीस विभागाकडे असल्याचे सांगताना मात्र त्यांनी कुठलीही आकडेवारी, उपलब्ध साधन-सामग्रीची माहिती थेट सांगितली नाही. रिक्त पदे आहेत, असे सांगताना मात्र ते पद भरण्याविषयीचेही स्पष्टीकरण त्यांनी थेट दिले नाही.
चौकट...
वाढता दहशतवाद हे देशासमोर मोठे आव्हान
देशाला वाढत्या दहशतवादासोबतच देशातील कट्टरतावादाचेही मोठे आव्हान पोलिसासमोर आहे. इसिससारख्या दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांचे प्रमाण फारसे नाही. पण त्यापासून तरुणांना परावृत्त करण्यासाठी आणि स्थानिक कट्टरतावाद, नक्षली चळवळीशी जोडले जाणाऱ्यांचे समुपदेशन करून त्यांना त्या-त्या चळवळीपासून दूर ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्न करीत आहे.
उपनिरीक्षपदी पदोन्नतीबाबत माहिती घेतो
पोलीस विभागातील सरळसेवेअंतर्गत घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पोलिसांना उपनिरीक्षपदी पदोन्नती देण्याची प्रक्रिया मागील काही वर्षांपासून रखडली आहे. अनेक जण निवृत्त झाले आहेत तर काही जण निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाही पदोन्नतीचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नसल्यामुळे पोलिसांमध्ये प्रचंड नाराजी आहे. याबाबत विचारले असता जयस्वाल यांनी, याबाबत आपल्याला अभ्यास करावा लागेल, त्यानंतरच पुढील निर्णय घेऊ, असे सांगितले. या प्रश्नावर महासंचालक काय बोलतात, याकडे औरंगाबादेतील ८० पोलीस कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले होते. मात्र त्यावर महासंचालकांनी थेट भाष्य केले नसल्यामुळे उत्तीर्ण पोलिसांचा हिरमोड झाला.
पुरावे असल्यावरच कारवाई होणार
लोकसभा निवडणूकीसाठी उभे राहणाऱ्या उमेदवारावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्यास त्याची पुराव्यासह माहिती द्या, त्या माहितीच्या आधारे निवडणूक आयोगाकडे तक्रार करून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे महासंचालक जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
Viral About MLA Imtiyaz jaleel
Aurangabad loksabha seat congress 2014 me hari, 2009 me hari, 2004 me hari, 1999 me hari, 1996 me hari, 1991 me hari 1984 me hari. Aur 39 years before 1980 me kazi saleem congress se jite the. Wo jis formula aur statistics 3M equation se jeete the usi formula se imtiaz jaleel 2019 me inshaallah jeet sakte hain.........Ager mera dawa sahi nahi hai toh waise bhi hum pichele 35 saalon se harne ke liye vote kar hee rahe hain aur iss baar Imtiaz Jaleel ko vote karenge toh.....kya hoga....ye message unke liye hai jo ye soch rahe hain imtiaz jaleel ko ticket diye toh congress har jati.
क्यों डरे कि जिंदगी में क्या होगा,
हर वक़्त क्यों सोचे की बुरा होगा !!
बढ़ते रहे बस मंजिल की और
हमें कुछ मिले या न मिले,
तज़ुर्बा तो नया होगा!!
Aurangabad loksabha seat congress 2014 me hari, 2009 me hari, 2004 me hari, 1999 me hari, 1996 me hari, 1991 me hari 1984 me hari. Aur 39 years before 1980 me kazi saleem congress se jite the. Wo jis formula aur statistics 3M equation se jeete the usi formula se imtiaz jaleel 2019 me inshaallah jeet sakte hain.........Ager mera dawa sahi nahi hai toh waise bhi hum pichele 35 saalon se harne ke liye vote kar hee rahe hain aur iss baar Imtiaz Jaleel ko vote karenge toh.....kya hoga....ye message unke liye hai jo ye soch rahe hain imtiaz jaleel ko ticket diye toh congress har jati.
क्यों डरे कि जिंदगी में क्या होगा,
हर वक़्त क्यों सोचे की बुरा होगा !!
बढ़ते रहे बस मंजिल की और
हमें कुछ मिले या न मिले,
तज़ुर्बा तो नया होगा!!
Thursday, March 14, 2019
दवाइयों के चूरे करके बेच रहा डॉक्टर : अस्पताल में छापा- IAS Deepak Rawat920K views17K
Subscribe to:
Posts (Atom)
भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा
भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...
-
महापालिकेची विशेष कर वसुली मोहीम : शाळा, महाविद्यालय, मंगलकार्यालयासह पाच मालमत्ता सील थकबाकीदारांच्या मालमत्ताना मनपाने ठोकले टाळे ...
-
माजी केंद्रीय अर्थ मंत्री जेष्ठ नेते श्री. अरुणजी जेटली यांचे अल्पशा आजाराने एम्स मद्धे निधन 💐💐भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐 ...
-
सलीम अली सरोवरात महिलेचा मृतदेह आढळला औरंंगाबाद/प्रतिनिधी टीव्ही सेंटर रोडवरील सलीम अली सरोवरात एका ४० वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह गु...








