Saturday, January 19, 2019



  • औरंगाबाद
  • राष्ट्रवादीचे होर्डींगबाजीत ‘परिवर्तन’, लोकसभेसाठी चमकोगीरीचा ‘निर्धार’




  • राष्ट्रवादीचे होर्डींगबाजीत ‘परिवर्तन’, सुरू लोकसभेसाठी चमकोगीरीचा ‘निर्धार’ चे चित्र.


    युवा सामना मिडीया न्युज  नेटवर्क।मंगळवार, दि.१७ जानेवाजाने2019
    परिवर्तन झालंच पाहिजे, हे सरकार गेलंच पाहिजे असे ब्रीद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने निर्धार परिवर्तनाचा ही संवाद यात्रा गंगापूर तालुक्यात राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्तीतीत सोमवारी (ता.२१) आयोजित केली आहे. यासाठी संयोजक आमदार सतीश चव्हाण यांनी औरंगाबाद शहरापासून तर गंगापूर तालुक्यात मोठी “होर्डिंगबाजी” करत वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी लोकसभेसाठी आमदार चव्हाणांनी पक्षात आपली ताकद दाखवण्यासाठी या चमकोगिरीचा “निर्धार” केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.
    औरंगाबादच्या लोकसभा जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस ने या मतदार संघात आपला जनसंपर्क वाढवला आहे लोकसभाही काँग्रेसने लढवली आहे मात्र अपेक्षित यश न मिळाल्याने काँग्रेस ने पुन्हा जोर लावला आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून या मतदारसंघात काँग्रेसचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुभाष झाम्बड हे निवडणूक लढवत असल्याचे संकेत मिळत आहेत. यावर जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनीही हा मतदार संघ राष्ट्रवाडीच्या ताब्यात कसा देणार? असा प्रश्नही उपस्तीत केला. आमदार झाम्बड यांनी विकासकामे तसेच अनेक बैठक घेऊन मतदारसंघात आपला जनसंपर्क वाढविला आहे. आघाडीत बिघाडी झाल्यास किंवा वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्यास औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात खासदार खैरे यांना धोबीपछाड करण्यास आमदार सतीश चव्हाण यांनी दंड थोपटले आहेत. आणि वेळोवेळी खासदार खैरेंचा पराभव मीच करू शकतो असाही विश्वास आमदार चव्हाणांनी बोलून दाखविला आहे. यानुसार आता आमदार चव्हाणांनी आपले शक्ती प्रदर्शन करत विजापूरचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांच्या खांद्यावर प्रचाराची बंदूक ठेऊन जनसंपर्काच्या गोळ्या मारणे सुरू केल्याचे त्यांनी केलेल्या ” होर्डिंगबाजी” वरून दिसून येत आहे. 
    परिवर्तन यात्रेच्या जाहिर सभेसाठी राष्ट्रवादीचे नेते
    आमदार चव्हाण यांनी निर्धार परिवर्तन संवाद यात्रेच्या जाहीर सभेसाठी गंगापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. छगन भुजबळ, आ.जयंत पाटील, आ. अजितदादा पवार, विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे, खा. सुप्रियाताई सुळे, माजी आ. सुनील  तटकरे, फोजिया खान, नवाब मलिक यांना निमंत्रीत केले आहे. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारला आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी कंबर कसली आहे. यासाठी आमदार सतीश चव्हाण यांनी साम-दाम-दंड-भेद या सर्व शस्रांचा वापर मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करत या “निर्धार परिवर्तनाचा” संपर्क यात्रेच्या निमित्ताने केल्याचे दिसून येत आहे.


    Like And comments on news Also Plz Subscribe to updates videos news on channel YUVA SAMNA MEDIA.

    Friday, January 18, 2019

    Got posted to ANSAR SHAIKH (IAS) as Assistant Secretary,in delhi.
    Department of Commerce, GoI(Govt.Of India).
    And Miles to go....!
    My Dear freind......Ansar shaikh IAS.

    आ.सतीश चव्हाण यांनी माझ्यासमोर निवडणुकीत उभे राहुन दाखवावे, मग मी म.शि.प्र. मंडल मधला भ्रष्टाचार बाहेर काढून दाखवेल; खासदार खैरेंचे आ. चव्हाणांना खुले आव्हान दिले

    युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क।शुक्रवार,दि.१८
    खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माझी स्तुती करून मला प्रोत्साहन दिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आहे म्हणून चंद्रकांत खैरे हे कर्तृत्वाने निवडून येतात असे ते म्हणतात. पक्षाच्या अध्यक्षांनीच माझे कौतुक केले आहे मात्र आमदार चव्हाण यांनी टीका टिप्पणी करण्याचे उद्योग सुरू केले आहे. ते त्यांनी करू नये. आगामी लोकसभा निवडणुकीत आमदार सतीश चव्हाण यांनी माझ्यासमोर उभेच राहावे आणि मग मी त्यांच्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ आणि देवगिरी महाविद्यालयात दिलेल्या प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या नौकऱ्यातील भ्रष्टाचार बाहेर काढतो असे खुले आव्हान खासदार चंद्रकांत खैरे यांनी युवा सामना मिडीया न्युज नेटवर्कशी बोलतांना केले.
    राष्ट्रवादीच्या परिवर्तन निर्धार यात्रेनिमित्ताने आमदार चव्हाण यांनी जिल्ह्यातील १६ लाख मतदार खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर नाराज असून त्यांचा पराभव निश्चित असल्याने औरंगाबाद लोकसभा लढविण्यास इच्छुकांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे असे विधान आज माध्यमांशी बोलतांना केले. यावर ऊत्तर देत शिवसेना स्टाईल ने उत्तर देत चव्हाण यांच्यावर खासदार चंद्रकांत खैरे यांनी तोफ डागली.
    खा. खैरे म्हणाले की, आमदार सतीश चव्हाण यांनी औरंगाबाद लोकसभा मतदार संघात ढवळाढवळ करू नये, हा माझा त्यांना मौलिक सल्ला आहे. त्यांना उमेदवारी मिळतेच की नाही हेच स्पष्ट नाही, मात्र तरीही त्यांनी माझ्यासमोर उभे राहून दाखवावे आणि मग मी त्यांना पुराव्यानिशी सांगेल की मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या देवगिरी महाविद्यालयात प्राध्यापक, कर्मचारी भरती प्रकरणी किती भ्रष्टाचार झाला आहे ते. आगामी निवडणुकीत शिक्षण संस्थेतील सर्व भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचे खैरे म्हणाले.
    आमदार सतीश चव्हाण माध्यमांशी बोलताना म्हणाले की, शहरातील कचरा, पाणी, तसेच रस्त्याच्या दुरावस्थेला महापालिकेतील सत्ताधारी जबाबदार आहे. खासदार खैरे यांना टोला लगावत त्यांनी पिठाची गिरणी तरी आणली का? असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित केला यावर खैरें यांनीही जशास तसे उत्तर आमदार चव्हाणांना दिले.
    आता आगामी लोकसभा विधानसभा तोंडावर येताच औरंगाबाद जिल्हय़ातील राजकारण मात्र तापत आहे.
    जनतेच्या कौल कोणाला साथ देणार हे मात्र आता सांगने योग्य ठरेल का? हे स्पष्ट सध्या तरी नाही.

    Monday, January 14, 2019

    औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 25 व्या नामविस्तार दिनानिमित्ताने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सभेत बाबासाहेबांच्या प्रकाश आंबेडकरांविषयी  मिलिंद शेळके यांनी  अपशब्द वापरल्यामूळे कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची तोडफोड करीत सभा उधळण्याचा प्रयत्न सोमवारी (ता.14) रात्री नऊ वाजेच्या सुमारास झाला.


    डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदनावर रिपाई आठवले गटाचा नामविस्तार दिनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात खुद्द केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार चंद्रकांत खैरे, रिपब्लिकन पक्षाचे (आठवले)गटाचे पदाधिकारी व्यासपिठावर उपस्थित होते.

    रिपाइंचे मराठवाडा अध्यक्ष मिलिंद शेळके यांनी भाषण करताना प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता  बाबासाहेबांचे नातू असा उल्लेख करून  ते म्हणाले, नामांताराच्या लढ्यात व खैरलांजीचे प्रकार झाल्यानंतर हे कुठचे दिसले नाहीत . तसेच  त्यांनी एक अपशब्दही उच्चारला  . या वरून सभेत आलेल्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला .  खुर्च्याची तोडफोड केली . हा गोंधळ बराच वेळ चालला .  सभा उधळण्याचाही  प्रयत्न झाला .

    यामूळे  गोंधळ उडाला होता. मात्र पक्षाचे नेते बाबुराव कदम यांनी पुढाकार घेत कार्यकर्त्यांना शांत केले. त्यानंतर पुढील कार्यक्रम झाला.  केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी  समाजातील कोणत्याही नेत्यावर  नाव घेऊन  तसेच पातळी सोडून टीका करू नका अशा सूचना आपल्या भाषणात दिल्या .
    MLA Jaleel to launch war against growing drug culture in city

    Citizens morcha to CP office on Jan 19

    Aurangabad: Citizens of Aurangabad will take out a morcha to the office of the commissioner of police on Saturday , January 19 to protest the rampant sale of drugs and liquor in the city. The morcha will demand the police chief to act tough against the police stations under whose jurisdiction the business of drugs and liquor is flourishing.
    The morcha will start from Jinsi police station at 11 am and will pass through Shahgunj, city chowk, jublee park and will culminate at the office of the police commissioner in mill corner.
    According to a press release issued by Aurangabad central MLA Imtiaz Jaleel, the recent murder of a youth Samad Khan by drug addicts in Kiradpura area on Saturday and the death of another 39 year old Shyam Fajge in Vijaynagar, Mukundwadi area due to alchohol addiction is a matter of concern for every citizen. Shyam was said to be a social worker who took to alchohol after a country liquor shop opened in the area and many youngsters from the area started consuming liquor. Angry residents targetted the shop by burning it after the death of Shyam last week.
    Besides he also complained about the open sale of gutka trade in the city even though it has been banned by the government. It seems the people have no fear of the police or that they have been bought over which is why the sale/purchase of gutkha trade is flourishing in the city, he observed.

    Expressing grave concern over rising crime in the city due to drug addiction, Jaleel said that parents of all the children whose lives have been destroyed due to these bad habits will be participating in the morcha. Citizens who care for the society will also be encouraged to participate in the morcha.
    Jaleel said that people from all walks of life who want the city free from drug culture and who want liquor shops/permit rooms and bars to close down from their respective areas should come forward and participate in the morcha to press for their demands.
    LIC एल आय सी औरंगाबाद यांच्यातर्फ़े औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या गोवर रुबेला लसीकरण मोहिमेअंतर्गत मा महापौर श्री नंदकुमार घोडेले यांच्या प्रमुख उपस्थितीत महापौर निवास स्थान येथे   C S R उपक्रमातून जवळपास 1लाख सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले .

    यावेळी  स्थायी समिती सभापती श्री रेणुकादास वैद्य, सभागृहनेता विकास जैन मनपा आयुक्त डॉ निपुण विनायक ,मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी श्रीमती नीता पाडळकर डॉ.  उज्वला भामरे ् डॉ. स्मिता नळगीरकर हेमंत  लांडगे ,एल आय सी चे सीनियर डिव्हिजनल मॅनेजर कुलभूषण शर्मा मार्केटिंग मॅनेजर श्री सुजय दत्ता,सेल्स मॅनेजर श्री सपाटे,श्री सरवदे ,श्री सुवर्णा राव ,अधिकारी ,कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

    For more news search Yuva Samna Media group and Subscribe to updates video news Yuva Samna Media on YouTube channel. 
    Amrita DuhanAmrita Duhan IPS
    From a doctor to an associate medical professor to becoming the best all-round lady IPS probationer, it was a challenging journey for Amrita Duhan of Haryana.
    Mother of a five-year-old boy, Amrita never thought she would get into the coveted Indian Police Service. “I finished my MD (pathology), began working as an assistant professor in a medical college and got promoted as an associate professor,” explained Ms. Amrita as a battery of reporters bombarded her with questions about her achievements here on Saturday.
    Patiently answering each and every scribe during an interaction with the media persons at Sardar Vallabhbhai Patel National Police Academy, Ms. Amrita exuded confidence that she would be equally successful as a police officer. “My brother Vinod Duhan, who got into IPS, persuaded me to enter the service and he inspired me to prepare for the civil services,” she explained.
    Her mother Sarla Duhan is a professor in a medical college and her father worked with the Electricity Department while her husband is a doctor. Far from her family life and teaching career, training as an IPS probationer was a welcome change for her.
    “It was exciting to learn about weapons, security tactics and vigorous physical exercise regime. I did my best in every discipline like I used to do earlier and success followed,” she said. She is the winner of the best all-round lady IPS probationer, best lady outdoor probationer and winner of a trophy for second best all-round probationer.

    Student of BITS-Pilani

    He studied engineering in BITS Pilani-Goa, but was inspired by retired police officer Julio Francis Ribeiro. “Anecdotes of bravery and commitment of such officers inspired me to join the police force,” said Sameer Aslam Shaikh. Winner of the Prime Minister’s Baton and Home Ministry’s Revolver for best all-round IPS probationer, Sameer hails from a middle-class family from Maharashtra.
    “Job satisfaction is another factor that drove me to prepare for civil services,” he said. Soon after completing engineering, he went to Delhi and prepared nearly for a year.
    “Hard work is my secret. Be it indoor activity or outdoor modules, I put all my energies to reach the goal and learn new things,” he said.

    भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

    भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...